<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693</id><updated>2011-10-11T07:02:10.264-07:00</updated><category term='आरुशी मर्डर केस'/><category term='ग्रंथ संपदा'/><category term='मुक्त  विचार'/><category term='मुक्त विचार'/><category term='lalit'/><category term='चित्रपट परीक्षण'/><category term='चित्रपट'/><category term='नीरा राडीया'/><category term='ललीत'/><category term='मुक्त विचार मीरा शंकर'/><category term='मुक्त विचार जैतापुर'/><title type='text'>मनोगत    सुधिर केसकर</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>29</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-6960651845255402503</id><published>2011-01-21T06:30:00.000-08:00</published><updated>2011-01-21T06:30:14.352-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त  विचार'/><title type='text'>" वाचा  आणी  विचार करा."</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;आज सकाळी पेपर वाचायला घेतला आणि सध्या ठळक स्वरुपात गाजत असलेल्या दोन तीन बातम्याकडे न कळत लक्ष गेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१- बातमी क्रमांक १--”रामानंद तिवारी अखेर निलंबीत&amp;nbsp; राज्य पालाकडुन कारवाई; " आदर्श&amp;nbsp; भोवले.&lt;br /&gt;वादग्रस्त आदर्श सोसायटीत कुटुंबियाच्या नावे सदनीका असल्यामुळे राज्याचे माहीती आयुक्त रामानंद तिवारी ह्यांना आज अखेरनिलंबीत करण्यात आले राज्यपाल के. शंकर नारायणन ह्यांनी आज सायंकाळी हा आदेश काढला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नगर विकास खात्याचे प्रधान सचीव असताना आदर्श &amp;nbsp;&amp;nbsp; सोसायटीच्या फाईलीचा&amp;nbsp; मंत्रालयातील&amp;nbsp; मार्ग मोकळा करण्यात&amp;nbsp; तिवारी&amp;nbsp; ह्यांची भुमिका होती व त्याच मुळे त्यांच्या कुटूंबीयांना ह्या सोसायटीत सदनिका&amp;nbsp; मिळाल्याचा आरोप त्यांचावर होता. तसेच उत्पन्नापेक्षा&amp;nbsp; जास्त बेहिशोबी संप्पती त्यांनी आपल्या कार्यकाळात गोळा केल्याचा त्यांच्यावर&amp;nbsp; ठपका आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२ बातमी क्रमांक २ --”आयएएस दांपत्याकडे ३६० कोटीची&amp;nbsp; मालमत्ता.&amp;nbsp; &lt;br /&gt;प्राप्तीकर खात्याच्या छाप्यात १९७९ च्या तुकडीतील&amp;nbsp; अरविंद जोशी व टिनु जोशी ह्या भारतीय&amp;nbsp; प्रशासकीय सेवेतील&amp;nbsp; दांपत्याकडे तब्बल ३६० कोटीची मालमत्ता&amp;nbsp;&amp;nbsp; प्राप्तीकर खात्य़ाने जेंव्हा त्यांच्या घरावर छापा टाकला तेंव्हा त्यांना सापडली.&amp;nbsp; आपल्या ३२ वर्शाच्या नोकरीच्या काळात त्यांनी ही माया जमवली असा त्यांच्यावर आरोप आहे. मध्यप्रदेशच्या केडर मध्ये ह्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या ठीकाणी&amp;nbsp; काम केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३ बातमी क्रमांक ३--” अपडेट&amp;nbsp; राहा&amp;nbsp;&amp;nbsp; ---=प्रत्येकाचा विचार करा&amp;nbsp; ” सांगली जिल्हाचे तरूण मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांची मुलाखत "&amp;nbsp;&lt;br /&gt;चांगल्या उपजीविकेची&amp;nbsp; संधी आणि ह्या सेवेतुन मिळणारी प्रतिष्ठा ह्या&amp;nbsp; दोन&amp;nbsp; हेतुने&amp;nbsp; तरुण&amp;nbsp; प्रशासकीय सेवेत येतात. पुढे&amp;nbsp; ही सेवा&amp;nbsp; खुप&amp;nbsp; मोंठी&amp;nbsp; होते,&amp;nbsp; व्यापक&amp;nbsp; क्षेत्र&amp;nbsp; तुमच्यासाठी&amp;nbsp; खुले करते.&amp;nbsp; ह्या&amp;nbsp; प्रचंड&amp;nbsp; देशाच्या बदलांच्या केंन्द्र्स्थानी&amp;nbsp; तुम्ही&amp;nbsp; असता ती संधी साधा. आपल्या शेजारच्या प्रत्येकाच्या&amp;nbsp; विकासाचा&amp;nbsp; विचार&amp;nbsp; करा. त्यात&amp;nbsp; तुमचा&amp;nbsp; विकास&amp;nbsp; सामावलेला&amp;nbsp; आहे.&amp;nbsp; तुमच्या यशस्वी&amp;nbsp; जीवनाचा हा पासवर्ड ठरु शकतॊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;{वा विचार तर खुपच छान आहे परंतु हा पासवर्ड असाच कायम राहु दे, बदलु नका. }&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-6960651845255402503?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/6960651845255402503/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_21.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/6960651845255402503'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/6960651845255402503'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_21.html' title='&quot; वाचा  आणी  विचार करा.&quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-200313292625210767</id><published>2011-01-20T09:35:00.000-08:00</published><updated>2011-01-20T09:35:58.929-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार जैतापुर'/><title type='text'>"  पुन्हा  एकदा जैतापुर  ”</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;"जैतापुर एक वास्तव&amp;nbsp; " ह्या बाबत गेल्या वेळेस मी एक पोस्ट लीहली होती.&amp;nbsp; आता पुन्हा ह्या बाबत लीहण्याचे कारण मणजे काल&amp;nbsp; महाराष्टाचे मुखमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी ह्याच&amp;nbsp; बाबत एक जाहीर जनसुनावणी&amp;nbsp; मुंबईत घेतली.&amp;nbsp; ह्या सुनावणीसाठी त्यांनी ह्या प्रकल्पाच्या विरॊधात&amp;nbsp; कोकणातील जनसामान्या मधे सध्या जे विचारवंत गैर समज पसरवत आहेत त्यांना, व त्या परीसरात राहणारया ग्रामस्थांना चर्चेस बोलावले होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;खर म्हणल तर आज महाराष्ट्रात प्रथमच एखादा मुख्यमंत्री सरकारने जाहीर केलेल्या प्रकल्पा बद्दल जर लोकांचे काही गैर समज असतील &amp;nbsp; तर त्यांना त्यांच्या शंकेचे निराकारण व्हावे ह्या साठी आवर्जुन बोलावतॊ ही प्रगल्भ लोकशाहीच्या दृष्टीने सुखद गोष्ट आहे. परंतु वाईट एका गॊष्टी चे वाटते ही ह्या चर्चेवर जे प्रकल्पाचे विरोधात पुढारी म्हणुन मिरवत आहेत त्त्यांनी ह्या बैठकी वर बहीष्कार घातला व पुन्हा एकदा स्वथाचे हसे करुन घेतले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विषेश बाब म्हणजे ह्या बैठकी साठी अनील ककोडकरा सारखे नामवंत शास्त्र्द्य्न&amp;nbsp;&amp;nbsp; तात्रीक बाबीचे निरसन करण्यासाठी बोलावले होते, संपुर्ण कॅबीनेट ह्या बैठकीला उपस्थीत होती विरोधकांनी उपस्थीत केलेल्या सर्व मुद्य्द्याबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी होती असे असताना सुध्धा&amp;nbsp; केवळ विरोधा साठी विरोध म्हणुन हे तथाकथीत पुढारयांनी गैर हजर राहुन आपल्या संकुचीत दृष्टी चे दर्शन घडवले असेच म्हणायला लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बैठकीचे अध्यक्ष म्हणुन भाषण करतेवेळी मुख्यमंत्री म्हणाले&amp;nbsp; "अणु उर्जा प्रकल्प हा महाराष्ट्राच्या पुढील भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असुन तो आपल्या प्रतिष्ठेचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन मी कोणताही असुरुक्षित प्रकल्प राज्यात आणणार नाही प्रकल्पग्रस्तासाठी जास्तीत जास्त पॅकेज देण्यासाठी माझी मंत्रीमंडळाशी&amp;nbsp; भांडण्याची तयारी आहे तसेच सर्वाचे समाधान करण्याचे माझे धोरण आहे. तेव्हा ह्या प्रकल्पाला विरोध न करता आपल्या मनातील शंकाचे समाधान करावे व महाराष्ट्राला आघाडीवर नेण्या साठी आपला हात भार लावावा "&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता ह्या उपर त्यांनी काय म्हणावे अशी पर्यावरणवाद्यांची अपेक्षा आहे . पर्यावरण खात्याने तिस ते पस्तीस अटी घालुन ह्यास मंजुरी दिली आहे व त्या अटी पुर्ण करण्यास सरकार तयार आहे.प्रकल्पा मुळे बाधीत होणारया लोकांना योग्य तो मोबदला देण्याचीसरकारची&amp;nbsp; तयारी आहेलोकांच्या शंकाचे समाधान करण्याची तयारी आहे असे असताना अडेल तट्टु सारखी भुमिका घेउन लोकांना भडकावणे हे कीतपत योग्य आहे ह्याचा आता खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या भारतात तारापुरसह वीस एक&amp;nbsp; अणुउर्जा प्रकल्प चालु आहेत आपण आत्तापर्यंत कोणत्याही प्रकल्पातुन एखादी अनुचीत घटना घडल्याचे ऐकलेले नाही त्यामुळे पराचा कावळा करुन विकासाच्या&amp;nbsp; मार्गात अडथळे आणणे हे योग्य नाही विजेशिवाय प्रगती नाही हे सुर्य प्रकाशाइतके सत्य आहे. कोणताही विद्युतप्रकल्प उभा करताना मग ति कोळ्शावरचा असो, कींवा जलविद्युत असो, अथवा सौर उर्जेवरचा असो काही फायदे व काही तोटे हे प्रत्येकात आहेतच, मग त्यातला त्यात तोट्यातील फायदा कोठे आहे ह्याचाच विचार केला पाहॊजेव पुढे चालले पाहीजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज आपल्या शेजारी गुजराथ.राज्य आहे बघता बघता ते विकासाची दृष्टी ओळखुन हा हा म्हणताआपल्या.&amp;nbsp; पुढे गेले आहे. गुजराथी लोकांसारखी&amp;nbsp; व्यावसाईक दृष्टी आपण केंव्हा अंगी बाणवणार देव जाणे नर्मदा प्रकल्पा वरून मेधा पाटकर ह्यांनी कितीही आंदोलने केली तरी गुजराथ मधील सर्व पक्ष आपापसातले मतभेद विसरुन व गुजराथचा विकास हेच लक्ष डोळ्या समोर ठेउन सरकारच्या पाठीशी उभे राहीले आपणाकडे हे केंव्हा घडणार हे परमेश्वर जाणे.?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-200313292625210767?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/200313292625210767/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_20.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/200313292625210767'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/200313292625210767'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_20.html' title='&quot;  पुन्हा  एकदा जैतापुर  ”'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-4660081890621416947</id><published>2011-01-16T20:00:00.000-08:00</published><updated>2011-01-16T20:00:02.668-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त  विचार'/><title type='text'>" शरद    उवाच   "</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TTOo3Q7UlVI/AAAAAAAAAaY/ktc-wB4nnMk/s1600/Sharad-Pawar.gif" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TTOo3Q7UlVI/AAAAAAAAAaY/ktc-wB4nnMk/s1600/Sharad-Pawar.gif" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;१&amp;nbsp; -कोण म्हणत भारतात महागाई आहे? महागाई मंडईत नाही तर मेडीया मधे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२ -संपुर्ण जगाचा विचार केल्यास फक्त आणी फक्त हींदुस्थानात महागाई कमी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३ -कोणते पीक घ्यावयाचे हे कृषी मंत्री ठरवत नाहीत तर शेतकरी ते ठरवतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;४ -पीक कमी जास्त झाल्यामुळे बजारात अन्न्धान्याचे व भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;५ -भाजी पाला भाव वाढीस सरकार जबाबदार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;६ -देशात भाजीपाल्याचे उत्पादन कीती झाले व त्याचे भाव कीती आहेत ह्याची जबाबदारी कृषी मंत्रालयाची नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;७ -गहु, तांदुळ, तेल बीया, डाळी ह्यांच्या उत्पादनाबाबत देश पातळीवर निर्णय घेतले जातात त्यामुळे महागाई ला हे मंत्रालय जबाबदार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;८ -देशात भाजीपाला उत्पादनाचा निर्णय शेतकरी त्यांच्या पातळीवर स्थानिक बाजार भावाप्रमाणे घेतात त्या मुळे राज्य सरकार व केंद्र सरकार महागाईला जबाबदार नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;९ -अवकाळी&amp;nbsp; पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले त्या मुळे भाव वाढले ते केंव्हा कमी होतील हे आत्ताच सांगता येणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१० -देशात दुध उत्पादनात जरी वाढ झाली असली तरी सुध्धा दुधाची मागणी वाढल्यामुळे दुध दरात वाढ झाली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;११ - महागाई कमी केंव्हा होईल हे सांगावयास&amp;nbsp; मी काही ज्योतीषी नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अहो पवार साहेब तुम्ही जनतेचे&amp;nbsp; जाणते राजा.म्हणवुन घेता आता तुम्हीच असे बोलावयास लागला तर आम जनतेने कोणाकडे पहायचे?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-4660081890621416947?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/4660081890621416947/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_9608.html#comment-form' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/4660081890621416947'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/4660081890621416947'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_9608.html' title='&quot; शरद    उवाच   &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TTOo3Q7UlVI/AAAAAAAAAaY/ktc-wB4nnMk/s72-c/Sharad-Pawar.gif' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-814802050994716898</id><published>2011-01-16T02:41:00.000-08:00</published><updated>2011-01-16T06:47:06.508-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त  विचार'/><title type='text'>"अदलाबदल   आईची  "  " मा एक्स्चेंज” सोनी टी.व्ही वरील येणारा रीऍली टि शो</title><content type='html'>फार पुर्वी मला आठवते की भक्ती बर्वे ह्यांचे "आई रीटायर होते ” हे नाटक&amp;nbsp; मराठी रंगभुमीवर जोरात चालु होते. खर तर हे नाटक पाहणे म्हणजे भक्ती बर्वे ह्यांचा सहज सुंदर अभिनय. मनाला चटका लावुन जाणारे नाटकातले संवाद व त्यांच्या बरोबरच्या सह्कलाकारांचा लाजवाब&amp;nbsp; अभिनय ह्या चा एक सुंदर आविष्कार होता. ह्या सर्व गॊष्टी मुळे कीतीही वेळा ते नाटक पाहीले तर मनाची तृप्तता होत नसे. त्या वेळच्या काळात त्या नाटकाचे जिथे जिथे प्रयोग व्हावयाचे तिथे तिथे ते नाटक हाऊस फुल्ल असावयाचे&lt;br /&gt;&lt;br /&gt;.आज ही गोष्ट आठवायचे कारण म्हणजे सध्या काही दिवसापासुन सोनी टि.व्ही वर त्यांच्या&amp;nbsp; ’मा एक्सचेंज " ह्या नवीन येणारया मालीकेची जाहीरात चालु आहे. सध्या टी.व्ही च्या लहान पडद्यावर काय दाखवतील ह्या बद्दल काहीच सांगता येणे कठीण&amp;nbsp; आहे काळ बदलला आहे हे जरी खरे असले तरी लोकांची अभिरुची ईतकी बदलु शकते ह्या वर कसा विश्वास&amp;nbsp; ठेवायचा हेच आता समजत नाही."राखी का ईन्साफ ”&amp;nbsp;&amp;nbsp; "बिग बोस" त्या नंतर "" सच का सामना"{ चुक भुल असावी कारण त्या कार्यक्रमाचे नक्की काय नाव हॊते हे आता आठवत नाही } अशा कार्यक्रमांनी सध्या लहान पडदा गजबजला आहे. ज्या अर्थी अशा प्रकारचे कार्यक्रमाची रेलचेल होत आहे ह्याचा अर्थ नक्कीच अशा कार्यक्रमाचा टी. आर. पी हा जास्त असणार व असे चीप कार्यक्रम दाखवुन ह्या वाहीन्या स्वथाचे तर उखळ पांढरे करतातच पण सध्या जी थॊडीफार चांगली संस्कृती घरात बघायला मीळते ती कशी नामषेश होईल ह्या दृष्टीने हातभार लावत आहेत असे म्हणल्यास काही वावगे ठरणार नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;.असो मा एक्स्चेंज ह्या कार्यक्रामाचॆ फ़ोरमॅट हे दोन कुटुंबातील आईच्या अदला बदला वर आधारीत आहे असे सऋत दर्शनी सध्या जे प्रोमोज वाहीनी मार्फत दाखवले जात आहेत त्या वरुन दीसते आहे. ह्यातली एक आई महणजे पुजा बेदी आता ही पुजा बेदी म्हणजे कॊण ते तुम्हाला&amp;nbsp; थॊडा डोक्याला ताण दिला तर पट्कन लक्षात येईल अहॊ हीच ती कबीर बेदी ची बिनधास्त पोरगी की जिने काही काळ हा आपल्या उत्तान अंग प्रदर्शनाने व बेधुंद वागणुकीमुळे गाजवला होता.आता ह्याच पुजा बेदी ला आईच्या स्वरुपात लोकांनी कसे बघावयाचे.? पुजा बेदी, राखी सावंत. अशा बिनधास्त नट्याना जर आईच्या भुमिकेत पाहण्याची वेळ&amp;nbsp; ह्या वाहीन्या जर लोकावर आणत असतील तर अशा गल्लाभरु कार्यक्रमाची पातळी काय असेल तर ते सांगावयास नकॊ असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आता काय आहे ग्लोबलायझेशन चा जमाना आहे जे विकते , जे खपते, तेच गळ्यात मारले&amp;nbsp; जाते असा दैनदीन जीवनातला आपला अनुभव आहे तेव्हां तोच दृष्टीकोन नजरे समोर ठेउन अशा प्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती होत जाणार&amp;nbsp; हे निश्चितच आहे.तेंव्हा थोड्क्यात काय कुठे आईच्या भुमिकेत वावरणारी भक्ती बर्वे सारखी सुसंकृत अभिनेत्री तर कुठे ही पुजा बेदी?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;शेवटी काय कालाय तस्मै नमहा..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-814802050994716898?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/814802050994716898/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_16.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/814802050994716898'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/814802050994716898'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post_16.html' title='&quot;अदलाबदल   आईची  &quot;  &quot; मा एक्स्चेंज” सोनी टी.व्ही वरील येणारा रीऍली टि शो'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-8855120277293048900</id><published>2011-01-11T03:19:00.000-08:00</published><updated>2011-01-11T03:19:19.152-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त  विचार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आरुशी मर्डर केस'/><title type='text'>सी. बी आय.”’   कितपत  विश्वासार्ह?  आरुशी मर्डर केस” मर्डर मिस्ट्री ईन इंडीया "</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TSwRddBcMCI/AAAAAAAAAaM/qQF-oJAudv0/s1600/aarushi_talwar-260x300.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TSwRddBcMCI/AAAAAAAAAaM/qQF-oJAudv0/s1600/aarushi_talwar-260x300.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;काही &amp;nbsp;वर्षापुर्वी &amp;nbsp;सी.बी . आय. हे जरी नाव उच्चारले तरी लोकांना विश्वास असायचा की आता केस सी.बी आय &amp;nbsp;कडे दिली म्हणजे निश्चित त्या केसचा तपास लागणार व गुन्हेगारांना कोणत्याही परीस्थीतीत शिक्षा ही होणारच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण गेल्या काही वर्षापासुन सी. बी. आय .च्या कामगीरी बाबत प्रश्न चिन्ह उभ राहण्याची वेळ येत आहे. दोन वर्षापुर्वी सुप्रीम कौर्टाने &amp;nbsp;सध्या जो २ जी स्पेक्टम चा घोटाळा उघड झाला त्या बाबत सी बी आय ला सुचना देउन सुध्धा सि. बी आय ने त्याची फारशी गांभिर्याने दखल घेतली &amp;nbsp;नाही अन्यथा आज ही वेळ आलीच नसती. सध्या ही यंत्रणा सत्ताधारी सरकार पक्षाच्या ईशारयावर काम करत असल्यामुळे दिवसेंदीवस तीची कामगीरी खालावत आहे. व लोकांचा ह्या यंत्रणेवरचा विश्वास कमी होत चालला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व आज सांगावयाचे कारण म्हणजे गेल्या चार दिवसापुर्वी टी. व्ही वर एक बातमी दाखवण्यात आली. बातमीत म्हणले होते की " सी. बी आय. ने त्यांच्याकडे असलेली आरुशी मर्डर केस ही पुरेसा पुरावा नसल्यामूळे बंद करण्यात यावी असा कौर्टाला अहवाल देऊन केस फाईल करण्या बाबत अर्ज दिला व त्याच वेळेस आरुशीचे आई व वडील ह्यांच्यावरच संशयाची सुई असल्याचे त्या अहवालात नमुद केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही बातमी पाहताना मला २००८ सालच्या मे महीन्या मधील &amp;nbsp;सर्व टी . व्ही चॅनल वरच्या व पेपर मेडिया &amp;nbsp;मधिल बातम्यांची आठवण आली त्या महीन्याभराच्या काळात जर तुम्ही कोणतेही न्युज चॅनल लावले असेल तर प्रत्येक चॅनल वर ह्या बातमीने धुमाकुळ घातला होता. प्रत्येक तासानंतर ब्रेकीग न्युज मध्ये ह्या बातमीवर स्पेशल रीपोर्ट दाखवले जात होते, ह्या बातमी वर चर्चेचे कार्यक्रम वेगवेगळ्या चॅनल वर आयोजीत करण्यात अले होते त्यात अगदी मानसोपचार करणारय़ा &amp;nbsp; डॊक्टरा पासुन ते दिल्लीतील प्रथितयश विचारवंताना बोलावुन केसचा मॊटीव, तपासाची दीशा., सापडलेले पुरावे ई ई चा चावुन चोथा करण्याचे काम दिवस रात्र सुरु असावयाचे जणु काही ही केस मेडिया कडे आलेली असुन त्यांचे रीपोर्टर त्याच एकमेव केस चा तपास करत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॊण होती ही आरुशी? &amp;nbsp;आरुशी ही १४ वर्षाची शाळेत जाणारी निरागस हुशार अशी तलवार दांपत्याची एकुलती एक मुलगी होती. तिचे आई वडिल &amp;nbsp;राजेश तलवार व नुपुर तलवार हे दिल्लीतील प्रख्यात डॆंटिस्ट डोक्टर होते. अत्यंत सुखवस्तु अस त्यांच कुटंब होत दिल्ली तिल पेज थ्री &amp;nbsp;संकृती मधील लोकामध्ये त्यांची उठ बस होती&lt;br /&gt;व त्याच कारणामुळे जेंव्हा आरुशीचा खुन तीच्या राहत्य़ा घरात "जलवायु विहार अपार्ट्मेंट झाला व खुनाच्या वेळेस &amp;nbsp;घरामध्ये ती स्वथा व &amp;nbsp;तिचे आई बाबा व एक नोकर {हेम्रराज} एवढीच माणसे असल्यामुळे साह्जिक दिल्ली पोलिसांची संशयची सुई तिच्या आई वडिलाकडे वळली दोन दिवसांनंतर त्याच्या घरातील नोकर हेमराज ह्याचा पण मृत देह सुध्धा घराच्या टेरेस वर सापडला. व त्यामुळे आरूशिचे आई वडिल ह्याच्या वरचा संशय बळावला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या प्रकरणामुळे त्या काळात खुप खळबळ माजली मेडिया मधुन वेग वेगळे &amp;nbsp;अंदाज काढले. आरूशीच्या वडिलचे&lt;br /&gt;अनैतीक संबध आरुशीला समजल्यामुळे हा ओनर किलींग &amp;nbsp;चा प्रकार आहे असेही अंदाज बांधण्यात आले शेवटी सरकारने हा तपास निपक्षपाती पणे व्हावा म्हणुन जनमानसाच्या रेट्यामुळे सी.बी आय कदे सोपवला. सी.बी आय ने तपासाचा आव तर जोरात आणला . कृष्णा{ नेपाळी घरगडी,} राजकुमार दुसरा नोकर व त्याचा सहकारी विजय मंडल ह्याला अटक करुन प्रेस मीटींग घेउन केस सुटलीच अशा वल्गना केल्या परंतु पुढे काहीच नाही ह्या तिघांना तीन चार महीने तुरुंगात डांबून ठेवले पण त्यांचे विरुध्ध पुरेसा पुरावा नाही म्हणुन कोर्टा समोर कबुल करून स्वथाचे हसे करुन घेतले. आज ह्या घटनेला तीन वर्षे उलटुन सुध्धा पुरेसा पुरावा नाही म्हणुन केस बंद करावी असा अर्ज देउन त्यांनी स्वथाची नाचक्की तर केलीच पण केस च्या संबधीत असणारया आरूशीच्या आई वडिलांचे व त्या दोन तिन नोकराचे आयुष्य बरबाद केले असेच आता म्हणावे लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आरुशीचा व घरातील नोकराचा खुन झाला ही सुर्य प्रकाशासारखी सत्य घटना आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्ट्वरुन आरुशीच्या डोक्यात जड वस्तुने घाव घालुन तीचा गळा चिरल्याच्या खुणा आहेत. नोकराने टेरेस वर मरणापुर्वी कोणाशी तरी झटापट झाल्याच्या खुणा आहेत. आरुशीच्या बेड रुम मध्ये अर्धी अल्कोहोलची बाटली मिळाल्याचा पुरावा आहे. बुटाचे ठसे दिसत आहेत असे असुन सुध्धा भारतातील एक शक्तीमान तपास यंत्रणा गुन्ह्याचा तपास करताना ईतकी हतबल होते ह्याचा अर्थ सामान्य जनतेने कसा घ्यावयाचा?&lt;br /&gt;&lt;br /&gt;क्लोझर रीपोर्ट मध्ये सि.बी. आय ने पुन्हा एकदा आरुशीच्या आई वडिलावर संशय घेतला आहे.पण पुरावा नाही अशी हतबलता व्यक्त केली आहे. मला असे वाटते की जर त्यांचा तसा संशय असेल तर त्या ऍगलनी त्यांनी का तपास केला नाही?&lt;br /&gt;एखाद्या समाजाच्या सुशिक्षीत वर्गातील आई वडिल आपल्या निरागस मुलीचा खुन कसे करु शकतील असा ही एक प्रश्न ह्या निमित्ताने मनात येतो जरी औनर किलींग चा विचार केला तरी सुध्धा आजकालच्या उच्चभृ सोसायटीत असे घडणारे प्रकार हे काय नविन नाहीत अशा सोसायटीत वावरणारयाना त्यात काही विषेश वाटत नाही. तसेच &amp;nbsp;आरुशिचा खुन ज्या वेळेस झाला त्या वेळेस तीचे आई वडिल हे शेजारच्याच बेड रुम मध्ये झोपले होते त्यांनी तपासाच्या वेळेस आम्हाला काय होत आहे हे समजले नाही ह्या त्यांच्या युक्तीवादावर कसा विश्वास ठेवायचा हे सुध्धा समजत नाही. मुलाला ठेच लागली तर आईचा जीव कळवळतो असे असताना आपल्या मुलीची शेजारच्या रुम मध्ये गळा चिरुन हत्या होते व त्याची आपणास कल्पना नाही असे म्हणणे सुध्धा कितपत खरे वाटुन घायचे हाही एक मॊंठा प्रश्न आहे. शेवटी &amp;nbsp;चेहरा व त्या मागचा दडलेलेला मुखवटा &amp;nbsp;हे जाणुन घेणे कोणालही शक्य नसते असे म्हणतात ते खरेच आहे असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो आता सी बी आय च्या अर्जावर कोर्टाचा निर्णय होईल पण सर्व सामान्य लोकाना ह्या हत्यामागचे गुढ काय आहे हे जाणुन घेण्याची ईछ्छा आहे. राजेश तलवार व नुपुर तलवार ह्यांनी आपणावरचे सर्व आरोप अमान्य केले आहेत. खर तर त्यांच्या विरुध्ध पुरावे नसतील तर सी.बी आय ने क्लोजर रीपोर्ट मध्ये त्यांचा उल्लेख करावयास नको होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कालच मालेगाव &amp;nbsp;स्फोटाची बातमी &amp;nbsp;वाचली अन पुन्हा सी बी आय च्या तपासाच्या विश्वासार्ह्या बद्दल पुना शंकेची पाल चुकचुकली. &amp;nbsp;आता पुन्हा नव्याने मालेगाव स्फोटाचा तपास करण्याची वेळ आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरकार ह्यातून काही बोध गेणार आहे का? का ह्या यंत्रणेला आपल्या &amp;nbsp; मर्जीची बटीक म्हणुन राबवणार हाच खरा प्रश्न आहे. &amp;nbsp;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-8855120277293048900?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/8855120277293048900/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/8855120277293048900'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/8855120277293048900'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='सी. बी आय.”’   कितपत  विश्वासार्ह?  आरुशी मर्डर केस” मर्डर मिस्ट्री ईन इंडीया &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TSwRddBcMCI/AAAAAAAAAaM/qQF-oJAudv0/s72-c/aarushi_talwar-260x300.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-7006018752020012151</id><published>2010-12-29T10:12:00.000-08:00</published><updated>2010-12-29T10:12:53.715-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त  विचार'/><title type='text'>”      जाने कहा गये वो दिन  "</title><content type='html'>आज सकाळी &amp;nbsp;सकाळीच सौ. ने सांगीतले की फ्रीझ मध्ये सकाळच्या स्वैपाकासाठी काही भाजी नाही तेंव्हा लवकर आवरा व मंडईतुन सकाळसाठी व पुढील दोन तीन दीवसासाठी लागणारी भाजी घेउन या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता उठल्याशिवाय काही ईलाज नव्हता टी.व्ही बंद केला खर तर टी. व्ही वरच्या &amp;nbsp;न्युज पहावयाच्या होत्या पण आता टी,व्ही समोर बसण्यात काहीच अर्थ नव्हता नाहीतर तुमच्या आमच्या घरात जॊ काही समर प्रसंग अशा वेळेस उदभवतो त्याला तोंड देण्याची सध्या तरी माझी मानसीक तयारी नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आवरुन लगोलग मंडई गाठली सध्या डीसेंबर महीना चालु असल्या मुळे बाजारात बरयापैकी मटाराची आवक झालेली दिसली चला आज मटार घेउ या असा विचार करुन &amp;nbsp;मटार कसा कीलॊ ह्याची चौकशी भाजीवाल्या कडे केली तो म्हणाला साठ रु. किलो बापरे मटारचा भाव ऐकुन तोंडचे पाणीच पळाले, एक, दोन कीलो मटार जरी घेतले तरी ते सोलल्यावर &amp;nbsp;उसळी साठी अथवा करंजी साठी ते अपुरे पडतील ह्याची थोडीफार कल्पना मला आतापर्यंत केलेया संसारावरुन आलेली होती व आताच्या परीस्थीतीत मटारावर दोन तिनशे रुपये ऍट टाईम खर्च करणे शक्य नव्हते.म्हणुन जेवढे शक्य होते तेवढेच घेतले व ईतर भाजी गेउन घरी निघालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह. तर सांगायचा मुद्दा असा की पिशवीतील मटार पाहुन &amp;nbsp;माझ्या लहानपणातील आठवणी आज कीत्येक वर्षा नंतर पुन्हा जाग्या झाल्याआमच्या लहानपणी साधारण डिसेंबर महीना येण्यापुर्वी &amp;nbsp;आम्हा मुलांना मटार उसळ ब मटाराच्या करंज्या खाण्याचे वेध लागावयाचे , बाजारात मटाराची आवक वाढुन जागोजागी मटाराचे ढीग दिसु लागले की आम्ही आईकडे मटार उसळ व मटार करंज्या करण्याची सारखी भुणभुण लावायचॊ मग आमच्या ह्या रोजच्या कट्कटीला कंटाळुन ती आमच्या वडिलाना सांगावयाची " अहॊ मुल सारखी मटार उसळ कर म्हणुन माग लागलीत तेंव्हा एक दोन दीवसात मंडईतुन मटार आणा "&lt;br /&gt;&lt;br /&gt;व नंतर तो दीवस उजाडतो वडीलांच्या बरॊबर आम्ही मुल मटार खरेदीसाठी बाहेर पडावयाचो मंडईत जाताना घरातील दोन तीन थैल्या &amp;nbsp;घेउनच बाहेर पडायचॊ त्या थैल्याचा आकार पाहीला तर आता जी लहानशी &amp;nbsp;पिशवी आपण बाजारात घेउन जातो त्याची त्या वेळच्या थैलीच्या मानाने &amp;nbsp;तुलना केली तर मनातुन आपली आपणास लाज वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंडईत गेल्यानंतर बहुतेक ठीकाणी मटाराचा सिझन असल्यामुळे मॊंठ मोंठे मटाराचे ढीग लागले असावयाचे आम्ही मुले वडिलाबरोबर प्रत्येक विक्रेत्याच्या ढीगा समोर उभे राहुन भाव विचारण्याच्या निमिताने ढिगारयातील पाच सहा मटार उचलुन कोवळे आहेत कींवा कसे हे पाहण्याच्या निमित्ताने ते सोलुन त्याचे दाणे तॊडात टाकावयाचो अशा पध्ध्तीने मटाराची खरेदी होस्त पर्यंत आमचे पोट मटार खाउन बरयापैकी भरायचे&lt;br /&gt;अशा तरहेने मटार खरेदी संपायची व खरेदी केलेल्या थैल्या सायकलला अड्कवुन आमची वरात घरी यावयाची खरच ते दिवस कीती मस्त होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरी आल्यावर ते सगळे मटार एके ठीकाणी गोळा करुन शाळेची वेळ होस्त पर्यंत मटार निवडण्याचा कार्यक्रम चालायचा. त्या निमित्ताने आणखीन दाणे पोटात टाकण्याची संधी मिळायची. एरवी आईला पालेभाजी निवडताना मदत न करणारे आम्ही भावंडे ह्या कार्यक्रमात मात्र आघाडीवर असावयाचो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळेत गेल्यावर दीवस भर शाळेत लक्ष नसायचे कधी एकदा शाळा सुटते व घरी जाउन मटार उसळ व आईने केलेल्य़ा मटार करंज्या खातो असे वाटायचे. शाळेची शेवटची घंटा झाली की दप्तर खांद्याला अड्कवुन आम्ही घराकडे धुम ठोकायचॊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरी आल्यावर आई पाहील्यांना हात पाय धुवुन या त्या शिवाय कोणाला काही मिळणार नाही असा दम देतच असायची. त्या काळात आजच्या सारख्या बर्शेन शेगड्या नसावयाच्या. स्वैपाक घरातील चुलीवर तायार झालेली उसळ रट रट्त असायची त्याचा खमंग वास पार दीवाणखान्याच्या खोली पर्यंत येत असायचा &amp;nbsp;शेवटी मांडी घालून आम्ही पाटावर बसायचॊ व मॊठ्या ताटलीतुन &amp;nbsp;अखेर आतापर्यंत वाट पाहात असलेली ती उसळ आमच्या पुढ्यात यायची सोबत मटार करंज्या असायच्या. ते खाणे संपल्यावर मन अगदी तृप्त व्हायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता काळ बदलला आहे आजकाल मुले शाळेतुन आल्यावर मॅगी खातात त्याच्या आया सुध्धा अगदी आवडीने आमचा बंटी मॅगी, बर्गर. ह्याशिवाय दुसर काही खात नाही अस प्रौढीने सांगत असतात. टी.व्ही वर येणारया जंक फुडच्या जाहीराती मुल आवडीने पाहतात व त्या प्रमाणे तीच गोष्ट खायला पाहीजे म्हणुन आई वडीला कडे हट्ट करतात व पालक सुध्धा आपल्या मुलाचा ह्ट्ट आनंदाने पुर्ण करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणुनच आज मटार खरेदीच्या निमित्ताने पुन्हा भुतकाळात जायचा योग आला. व त्या निमित्ताने का हॊइना राज कपुरच्या चित्रपटातील &amp;nbsp;"जाने कहा गये वो दीन &amp;nbsp;" ह्या ओळी ओठावर आल्या. &amp;nbsp;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-7006018752020012151?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/7006018752020012151/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_29.html#comment-form' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7006018752020012151'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7006018752020012151'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_29.html' title='”      जाने कहा गये वो दिन  &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-5813778528205299331</id><published>2010-12-17T03:35:00.000-08:00</published><updated>2010-12-17T03:35:15.364-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त  विचार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नीरा राडीया'/><title type='text'>नीरा  राडीया " सन २००१० मधील भारतीय राजकारणातील खलनायिका २जी स्पेक्ट्रम घोटाळा</title><content type='html'>&lt;div class="blog-posts hfeed" style="color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 13px; line-height: 18px;"&gt;&lt;div class="date-outer" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.199219) 0px 0px 0px; background-color: #141414; border-bottom-color: rgb(34, 34, 34); border-bottom-left-radius: 0px 0px; border-bottom-right-radius: 0px 0px; border-bottom-style: solid; border-bottom-width: 1px; border-left-color: rgb(34, 34, 34); border-left-style: solid; border-left-width: 1px; border-right-color: rgb(34, 34, 34); border-right-style: solid; border-right-width: 1px; border-top-color: rgb(34, 34, 34); border-top-left-radius: 0px 0px; border-top-right-radius: 0px 0px; border-top-style: solid; border-top-width: 1px; margin-bottom: 20px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; padding-bottom: 0px; padding-left: 15px; padding-right: 15px; padding-top: 0px; position: relative;"&gt;&lt;div class="date-posts" style="clear: both; margin-bottom: 0px; margin-left: -15px; margin-right: -15px; margin-top: 0px; padding-bottom: 0px; padding-left: 15px; padding-right: 15px; padding-top: 0px;"&gt;&lt;div class="post-outer" style="border-top-color: initial; border-top-style: none; border-top-width: initial; margin-bottom: 0px; margin-left: -15px; margin-right: -15px; margin-top: 0px; padding-bottom: 10px; padding-left: 15px; padding-right: 15px; padding-top: 0px;"&gt;&lt;div class="post hentry" style="min-height: 0px; position: relative;"&gt;&lt;h3 class="post-title entry-title" style="color: white; font: normal normal bold 22px/normal Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; position: relative;"&gt;नीरा राडीया " सन २००१० मधील भारतीय राजकारणातील खलनायिका २जी स्पेक्ट्रम घोटाळा&lt;/h3&gt;&lt;div class="post-header" style="line-height: 1.6; margin-bottom: 1em; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px;"&gt;&lt;div class="post-header-line-1"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="post-body entry-content" style="line-height: 1.4; position: relative; width: 476px;"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQrmJPy0NhI/AAAAAAAAAaA/x2qxA8_3GGA/s1600/Nira+2.jpg" imageanchor="1" style="color: #888888; margin-left: 1em; margin-right: 1em; text-decoration: none;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQrmJPy0NhI/AAAAAAAAAaA/x2qxA8_3GGA/s1600/Nira+2.jpg" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.199219) 0px 0px 0px; background-attachment: initial; background-clip: initial; background-color: #222222; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial initial; background-repeat: initial initial; border-bottom-color: transparent; border-bottom-left-radius: 0px 0px; border-bottom-right-radius: 0px 0px; border-bottom-style: solid; border-bottom-width: 1px; border-color: initial; border-left-color: transparent; border-left-style: solid; border-left-width: 1px; border-right-color: transparent; border-right-style: solid; border-right-width: 1px; border-top-color: transparent; border-top-left-radius: 0px 0px; border-top-right-radius: 0px 0px; border-top-style: solid; border-top-width: 1px; border-width: initial; padding-bottom: 8px; padding-left: 8px; padding-right: 8px; padding-top: 8px; position: relative;" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;ह्या फॊटोत दिसणारया बाई कोण आहेत ह्या बद्दल ह्या देशात राहणारया सामान्य जनतेला आत्तापर्यंत काहीच कल्पना नव्हती. परंतु अचानक प्रिन्ट मेडीया व ईलेक्ट्रोनिक्स मेडीया मध्ये त्यांची छबी दिसायला लागली व सर्व&amp;nbsp;न्युज चॅनल&amp;nbsp;वरुन त्यांचे नाव कानी पडु लागले&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरच ह्या आहेत तरी कोण? ह्या आहेत नीरा राडीया ज्यांचे नाव २ जी स्पेक्ट्रम &amp;nbsp;घॊटाळ्याशी संबधीत असलेल्या व्हि.पी राजा ह्याच्या सोबत जोडले गेलेले होते. ह्या घोटाळ्यामुळे &amp;nbsp;आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे ते एक दीवस सुध्धा संसदेचे कामकाज &amp;nbsp;सुरू होऊ शकले नाही व त्यांच्या मुळे आतापर्यंत आर्थिक क्षेत्रा मधील आजवरच्या इतिहासतील रुपये१.७६ लाख करोड चा सगळ्यात मोंठया घोटाळ्याचा जन्म झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९९० पुर्वी ह्या ईग्लड मध्ये होत्या. जनक राडीया ह्याच्यांशी घटस्फोट झाल्या नंतर त्या भारतात सुरज कुंड येथे आल्या. तशा त्या मुळात हुशार व तेवढ्याच महत्वाकांशी स्वभावाच्या होत्या.त्यांच्याकडे बिझिनेस कसा करावा ह्याबाबतचे सखॊल द्यान होते. आर्थिक यश संपादन करावयाचे असेल तर सर्व प्रकारच्या भल्या बुरया युक्त्या वापरुन प्रतीस्प्र्रद्याला कसे नामोहरम करायचे ह्याची संपुर्ण जाणीव त्यांना होती व त्यामुळेच हळु हळु त्यांनी भारतीय कार्पोरेट क्षेत्रात पाय रोवायला सुरवात केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांची प्रथम सुरवात ही एव्हीऎशन ,टुरीझम व टेलिकम्युनिकेशन ह्या ईंडस्ट्री पासुन झाली सुरवातीच्या काळात त्या जन संपर्क अधिकारी म्हणुन नामवंत कंपन्या मध्ये काम करत होत्या {सिगापुर एअर लाईन्स,अरब अमिरॅट्स. सहारा} नंतरच्या काळात त्यानी दील्लीच्या कारपोरेट क्षेत्रात लौबीस्ट [Lobbyist } म्हणुन आपला वावर चालु ठेवला. त्यांच्या त्या वेळच्या क्लायंट वर जर नजर टाकली तर आश्चर्य वाटण्या सारखी परीस्थीती दिसुन येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच्या त्या वेळच्या क्लायंट मध्ये टाटा ग्रुप च्या सर्व कंपन्या. टाटा स्टील, टाटा टेलिकम्युनिकेशन, ईडीयन हौटेल्स,टीसीएस, सन मायक्रोसोफ्ट्स, स्टार ग्रुप, कोटक महींद्र, रेमंड, चॅनल व्ही ह्यांचा समावेश होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सन २००८ मध्ये त्यांनी स्वथाची वैष्णवी कार्पोरेट कम्युनिकेशन ही कंपनी सुरु केली व त्या नंतर त्या कंपनीच्या अनेक उपकंपन्या त्यांनी स्थापन केल्या. त्या काळात त्या प्रसिध्ध उद्योग पती रतन टाटा व मुकेश अंबानी ह्यांच्या निकटवर्ती म्हणुन ओळखल्या जाउ लागल्या व त्यातुनच दिल्लीच्या राजकीय वर्तूळात त्यांचा प्रवेश झाला व त्या ह्या दोन्ही क्षेत्रातील लोकामध्ये मिडल वुमन म्हणुन Lobbyist &amp;nbsp;ह्या गॊंडस नावाखाली मध्य्स्ताची भुमिका पार पाडु लागल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारता मध्ये कोणीही उद्योग पती राजकारण्याच्या मदती शिवाय &amp;nbsp;आपला उद्योग सुरु करु शकत नाही व जर करत असला तरी त्याचा विस्तार करु शकत नाही हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. अगदी रतन टाटा सुध्धा त्याला अपवाद नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नीरा राडीया ह्यांनी अगदी थोड्या कालावधीत दिल्लीची &amp;nbsp;हाय प्रोफाईल वर्तुळात &amp;nbsp; आपल्या अक्कल हुशारीने सहज प्रवेश केला त्यांच्या जनसंपर्कात सर्व क्षेत्रातील लोक होते त्या मध्ये राजकारणी होते पत्रकार होते न्युज चॅनल चे एडीटर होते नामवंत उद्योगपती होते कॊण नव्हते सर्व जण होते .बघा खाली दीलेल्या नावावर जर नजर टाकली तर आपणास कळेल की बाईचा जनसंपर्क किती मोंठा होता&lt;br /&gt;१-व्हीपी राजा &amp;nbsp; &amp;nbsp; मंत्री दुरसंचार {माजी }&lt;br /&gt;&lt;br /&gt;२- कामिकोझी &amp;nbsp;करूणानीधिची लाडकी मुलगी&lt;br /&gt;&lt;br /&gt;३- रतन टाटा &amp;nbsp; उद्यॊगपती&lt;br /&gt;&lt;br /&gt;४- एम. के सिंग खासदार राज्यसभा&lt;br /&gt;&lt;br /&gt;५- मुकेश &amp;nbsp;अंबानी &amp;nbsp;उद्योगपती&lt;br /&gt;&lt;br /&gt;६बरखा दत्त- ग्रुप एडीटर एन. डी. टी.व्ही न्युज चॅनल&lt;br /&gt;&lt;br /&gt;७वीर संघवी - &amp;nbsp;एडीटर हींदुस्थान टाईम्स&lt;br /&gt;&lt;br /&gt;८ प्रभु चावला- संपादक &amp;nbsp;ईंडीया टुडे&lt;br /&gt;&lt;br /&gt;९ &amp;nbsp; राजदीप सरदेसाई- &amp;nbsp;सि. एन एन आय बी एन&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०- &amp;nbsp;मनोज मोदी &amp;nbsp;-रीलायन्स &amp;nbsp;ईंडस्ट्री&lt;br /&gt;&lt;br /&gt;सन २००८ मध्ये मध्ये ईन्कम टॅक्स खात्यास नीरा राडीया ह्यांच्या संपत्तीबद्दल शंका आली व त्यांनी रीतसर होम सेक्रेटरीची परवानगी घेऊन त्यांचे फोन टॅप करावयास सुरवात केली व त्यातुनच २ जी स्पेक्ट्रम चा भारतातील आत्तापर्यतच्या घोटाळ्यातील महा घोटाळा उघडकीस आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता तुम्हाला वाटेल की नीरा राडिया ही पंजाबी हरीयानवी बाई मग तीचा दाक्षिणात्य व्ही. पी राजा ह्यांच्याशी ईतके जवळचे संबध कसे काय जुळले तर त्याची सुध्धा एक वेगळी कहाणी आहे भारतातील सध्या चालु असलेल्या स्वार्थी व मतलबी राजकारणाशी तिचा जवळचा संबध आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण टी.व्ही वर काळा चष्मा घातलेले वार्धक्याने वाकलेले डी. एम. के. चे नेते करूणानिधी ह्याना पहात असतो&lt;br /&gt;ह्याच करुणानीधीना त्याच्या तिसरया बायकॊ पासुन झालेली मुलगी जी सध्या खासदार आहे तिने व तिच्या आईने मोंठी भुमिका ह्या प्रकरणात बजावली आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;डी.एम के चे भुतपुर्व संस्थापक आण्णा दुराई ह्यांची एक निकट्वर्ती तुलसि गौतम हीने त्या दोंघीची ओळख नीरा राडिय़ा शी करून दिली. ज्या वेळेस प्रथम ओपन मॅगॅझिनने &amp;nbsp;ही बाब त्यांच्या मार्फत लोकासमोर आणली व नंतर सी. बी आय ने जेंव्हा &amp;nbsp;सरकारकडे ह्या बाबतचे डौक्युमेंट्स दीले ते व्हा एन. डी. टी.व्ही च्या सुप्रसिध्ध {आताच्या कुप्रसिध्ध म्हणावे लागेल } पत्रकार बरखा दत्त व हींदुस्थान टाईम्स चे संपादक वीर संघवी ह्यांची नावे पुढे आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या दोघांनी ह्या प्रकरणात नीरा राडीया बरॊबर मध्यस्थाची भुमिका बजावली ह्या बाबत संशय आहे. आता हा जो सर्व गदारोळ ऊठला आहे त्या कडे सामान्य जनतेने कोणत्या दृश्टीने पाहावे . जर मेडियातील जेष्ठ लोक ह्यात गूतले असतील तर कुंपणानेच शेत खाल्ले असेच म्हणायची वेळ आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे दीसत आहे की सध्या भारतात कमालीचा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे कायद्याची भीती कुणालाच राहीली नाही राजकारण्यावर विश्वास कसा ठेवायचा हेच लोकांना आता क्ळेनासे झाले आहे. जी मेडिया विश्वासार्ह्य वाटत होती ति पण आता नकॊ ईतकी ह्या राजकारणी लोकात गुंतत चालली आहे. ब्रेकीग न्युज , स्टीग औपरेशनच्या हव्यासापोटी आपण ह्या लॊकांच्या किती &amp;nbsp;जवळ जात आहोत ह्यांचे भान हळु हळु कमी होत आहे.सध्याच्या लोकशाहीच्या भ्रष्ट चौकटीत कळत न कळत का होईना मेडियाचे लोक &amp;nbsp;वीरघळत चालले आहेत असेच चित्र सध्या दिसत आहे म्हणुनच पेड न्युज चे प्रमाण सध्या बोकाळले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२ जी स्पेक्ट्रम च्या निमित्ताने एवढा गदारॊळ संसदेत झाला तरी नवलाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व प्रकरणात पंत प्रधान मनमोहन सिंग एखाद्या स्थित प्रद्य्नासारखे &amp;nbsp;बसले होते जो पर्यंत मॅडम सोनिया कडुन &amp;nbsp;ह्या बाबत काही सिग्नल मिळत नाही तो पर्यंत ते काहीही बोलले नाही. सद्या बोलक्या बाहुल्यातील बाहुली प्रमाणे त्यांची अवस्था आहे म्हणुनच &amp;nbsp;ह्या प्रकरणात नुसते राजाच नसावेत तर अन्य काही बडे राजकीय नेते का नसावेत ह्या शंकेला वाव मिळतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQszLwb9CCI/AAAAAAAAAaE/nOPdDY5Ynn4/s1600/Nira+1.jpg" imageanchor="1" style="color: #888888; margin-left: 1em; margin-right: 1em; text-decoration: none;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQszLwb9CCI/AAAAAAAAAaE/nOPdDY5Ynn4/s320/Nira+1.jpg" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.199219) 0px 0px 0px; background-attachment: initial; background-clip: initial; background-color: #222222; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial initial; background-repeat: initial initial; border-bottom-color: transparent; border-bottom-left-radius: 0px 0px; border-bottom-right-radius: 0px 0px; border-bottom-style: solid; border-bottom-width: 1px; border-color: initial; border-left-color: transparent; border-left-style: solid; border-left-width: 1px; border-right-color: transparent; border-right-style: solid; border-right-width: 1px; border-top-color: transparent; border-top-left-radius: 0px 0px; border-top-right-radius: 0px 0px; border-top-style: solid; border-top-width: 1px; border-width: initial; padding-bottom: 8px; padding-left: 8px; padding-right: 8px; padding-top: 8px; position: relative;" width="194" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;केंद्र सरकार मधील उच्च पदस्थ &amp;nbsp;अधिकारी व राजकारणी नीरा राडीया ह्यांच्या सारख्या मध्यस्तांच्या सांगण्या प्रमाणे ह्या देशाला दिशा देउन धोरण आखणार असतील तर भारत कशी होणार महासत्ता? हाच प्रश्न ह्या निमित्ताने विचार करण्या सारखा आहे.&lt;div style="clear: both;"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="post-footer" style="line-height: 1.6; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 1.5em;"&gt;&lt;div class="post-footer-line post-footer-line-1"&gt;&lt;span class="post-author vcard"&gt;&lt;/span&gt;&lt;span class="post-timestamp"&gt;&lt;/span&gt;&lt;span class="post-comment-link" style="padding-left: 1em;"&gt;&lt;/span&gt;&lt;span class="post-icons"&gt;&lt;span class="item-action"&gt;&lt;a href="http://www.blogger.com/email-post.g?blogID=5533001129787769693&amp;amp;pageID=7975943677338528189" style="color: #888888; text-decoration: none;" title="Email Page"&gt;&lt;img alt="" class="icon-action" height="13" src="http://img1.blogblog.com/img/icon18_email.gif" style="border-bottom-style: none !important; border-color: initial; border-left-style: none !important; border-right-style: none !important; border-top-style: none !important; border-width: initial; margin-bottom: 0px !important; margin-left: 0.5em !important; margin-right: 0px !important; margin-top: 0px !important; position: relative; vertical-align: middle;" width="18" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="post-footer-line post-footer-line-2"&gt;&lt;span class="post-labels"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="post-footer-line post-footer-line-3"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="comments" id="comments" style="margin-top: 2em; min-height: 0px; position: relative;"&gt;&lt;a href="" name="comments"&gt;&lt;/a&gt;&lt;div id="backlinks-container"&gt;&lt;div id="Blog1_backlinks-container"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div id="latency-7975943677338528189"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blog-pager" id="blog-pager" style="-webkit-box-shadow: rgba(0, 0, 0, 0.199219) 0px 0px 0px; background-color: #141414; border-bottom-color: rgb(34, 34, 34); border-bottom-left-radius: 0px 0px; border-bottom-right-radius: 0px 0px; border-bottom-style: solid; border-bottom-width: 1px; border-left-color: rgb(34, 34, 34); border-left-style: solid; border-left-width: 1px; border-right-color: rgb(34, 34, 34); border-right-style: solid; border-right-width: 1px; border-top-color: rgb(34, 34, 34); border-top-left-radius: 0px 0px; border-top-right-radius: 0px 0px; border-top-style: solid; border-top-width: 1px; color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 16px; line-height: 18px; margin-bottom: 1em; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 1em; overflow-x: hidden; overflow-y: hidden; padding-bottom: 15px; padding-left: 15px; padding-right: 15px; padding-top: 15px; text-align: center;"&gt;&lt;a class="home-link" href="http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/" style="color: #888888; text-decoration: none;"&gt;Home&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-5813778528205299331?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/5813778528205299331/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_7371.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5813778528205299331'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5813778528205299331'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_7371.html' title='नीरा  राडीया &quot; सन २००१० मधील भारतीय राजकारणातील खलनायिका २जी स्पेक्ट्रम घोटाळा'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQrmJPy0NhI/AAAAAAAAAaA/x2qxA8_3GGA/s72-c/Nira+2.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-6990114880406037926</id><published>2010-12-17T02:22:00.000-08:00</published><updated>2010-12-17T02:22:02.059-08:00</updated><title type='text'>"निरा राडीया" सन २००१० मधील भारतीय राजकारणातील खलनायिका</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQrlE7dBmLI/AAAAAAAAAZ8/C9rqnbalApQ/s1600/Nira+2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="352" src="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQrlE7dBmLI/AAAAAAAAAZ8/C9rqnbalApQ/s400/Nira+2.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;b&gt;&lt;/b&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-6990114880406037926?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/6990114880406037926/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_17.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/6990114880406037926'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/6990114880406037926'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_17.html' title='&quot;निरा राडीया&quot; सन २००१० मधील भारतीय राजकारणातील खलनायिका'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQrlE7dBmLI/AAAAAAAAAZ8/C9rqnbalApQ/s72-c/Nira+2.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-4570855197720376973</id><published>2010-12-10T06:41:00.000-08:00</published><updated>2010-12-10T06:41:19.999-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार मीरा शंकर'/><title type='text'>अमेरीकेतिल भारतीय राजदुत  "मीरा शंकर "ह्यांना अपमानासपद वागणुक</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQINEt1V1fI/AAAAAAAAAZ4/PLhQiBKYfYc/s1600/Mira+Shakar.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQINEt1V1fI/AAAAAAAAAZ4/PLhQiBKYfYc/s1600/Mira+Shakar.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;आज सकाळी पेपर उघडला तर सहज एका बातमीने लक्ष वेधुन घेतले बातमी अशी होती "भारताच्याअमेरीकेतील राजदुत मीरा शंकर ह्यांना अमेरीकेतील" जॅक्सन एव्हर्स " ह्या आंतर राष्ट्रीय विमान तळावर अमेरीकन सुरक्षा रक्षका कडुन अपमानास्पद वागणुक&amp;nbsp; "&lt;br /&gt;&lt;br /&gt;घटना अशी होती की भारताच्या अमेरीकेतील राजदुत मीरा शंकर ह्या मिसीसिपी विद्यापिठातिल आपले व्याख्यान आटपुन बाल्टीमोर ला जाण्यासाठी जॅक्सन एव्हर्स ह्या विमानतळावर सुरुक्षा तपासणिसाठी रांगेत उभ्या होत्या त्याच वेळेस मिसीसिपी ट्रान्सपोर्टेशन सिक्युरीटी ऍडमीनेस्ट्रेशन चा एक अधिकारी त्यांचे जवळ आला व तो त्यांना म्हणाला की "तुम्ही साडी नेसलेली आहे त्यामुळे&amp;nbsp; आम्हाला तुमची अंग झडती घेणे आवश्यक आहे तुम्ही आमच्या बरोबर बाजुच्या खॊलीत चला "&lt;br /&gt;&lt;br /&gt;एवढे बोलुन त्यांनी श्रीमती शंकर ह्यांना बाजुला असलेल्या व्ही. आय. पी रुम मध्ये नेले तेथे ड्युटी वर हजर असलेल्या लेडी ओफीसरने त्यांची झडती घेतली. श्रीमती शंकर ह्यांनी आपली राजनैतीक कागदपत्रे त्यांना दाखवुन सुध्धा त्यांनी आपला हेका सोडला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खर म्हणल तर साडी हा भारतीय स्त्री चा राष्ट्रीय पोशाख आहे. तो&amp;nbsp; घातल्यामुळे कुठल्याही देशाच्या सिक्युरीटिला धोका वगैरे पोहचण्याचे काहीच कारण नाही त्यातच विशेष म्हणजे मीरा शंकर ह्या भारतीय राजनैतीक&amp;nbsp; अधिकारी म्हणुन बरेच वर्ष अमेरीकेत काम पहात आहेत त्यांना राजनैतीक शिष्ठाचाराप्रमाणे काही मुलभुत अधिकार असताना त्यांना अशा प्रकारची वागणुक देणे म्हणजे सत्तेची गुर्मी म्हणावयाची का&amp;nbsp; अकरा सप्टेंबर च्या घटने मुळे अजुन भीतीच्या छाये खाली वावरणारया अमेरीकन अधिकारयाची मानसिकता म्हणायची हे आता तपासुन घेणे गरजेचे आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जे घडले ते योग्य नाही अशा प्रकारच्या घटना&amp;nbsp; गेल्या काही वर्षा पासुन वारंवार घडत आहेत&amp;nbsp; औगस्ट २००९ मध्ये शाहरुख खान ह्याला नेवार्क ह्या विमान तळावर त्याचे&amp;nbsp; खान&amp;nbsp; हे नाव पाहुन&amp;nbsp; डांबुन ठेवले होते. त्याने त्याची ओळख पटवुन देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे कोणीही ऐकुन घायला तयार नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांना ईदीरा गांधी आंतर राष्ट्रीय विमान तळावर अमेरीकन ऐअर लाईन्स च्या कर्मचार्यानी अत्यंत वाईट वागणुक दीली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारताचे एक माजी मंत्री जौर्ज फरनाडिस ह्यांना सुध्धा&amp;nbsp; अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने अशीच अपमानास्पद वागणुक त्यांच्या दौरयात दीली हॊती, अगदी परवा परवा भारताचे सिव्हील एव्हीएशन मिनिस्टर प्रफुल्ल पटेल ह्यांना सुध्धा शिकागो विमान तळावर अमेरीकन सुरक्षा अधिकारयानी वेग वेगळे प्रश्न विचारून डिटेन केले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे वांरवार का घडत आहे?&amp;nbsp; माझी समजुत अशी आहे की अमेरीकेला महा सत्तेची धुंदी तर निष्चित आहेच पण अकरा सप्टेंबर च्या दहशत वादी घटनेचा त्यांच्या मनावर एवढा परीणाम झाला आहे की अजुन त्या भीतीच्या मानसिक अवथेतुन ते बाहेर पडण्यास तयार नाहीत. सध्या ताक सुध्धा ते फुंकुन फंकुन पित आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरे एक कारण म्हणजे&amp;nbsp; सामान्य अमेरीकन लोकांचे भारता विषयीचे अद्यान माझ्या तेथील&amp;nbsp; वास्तव्यात मी पहात असे की भारता मध्ये कोणतीही महत्वाची घटना जरी घडली तरी तेथील वर्तमान पत्रात त्याची फारशी दखल घेतली जात नसे .&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमच्या कडे अमेरीकेचे अध्यक्ष भेटीवर येणार म्हणले की यायच्या अगोदर आठ दिवस&amp;nbsp; पेपर मधे रकाने रकाने भरुन त्यांची वर्णने. ते कसे येणार त्यांच्या बरोबर कोण असणार, ते कोठे थांबणार . ते काय खाणार वगैरे पण अमेरीकेत, &amp;nbsp; त्यांच्या मेडीया मध्ये आपल्य़ला दुय्यम स्थान आहे. त्यामुळे सेलीब्रेटीचे फालतु लाड आपल्याकडेच . त्यांच्या दृष्टीने ते त्यांना सारखेच वाटतात. आता गेल्या काही वर्षात ह्या मध्ये थोडासा बदल दीसु लागला आहे&amp;nbsp; आता अनेक भारतीय तरूण आपल्या बौध्धीक बळावर&amp;nbsp; अमेरीकन तरूणाना मागे टाकुन त्यांच्याच देशात मॊंठ्य़ा हुद्यावर काम करत आहेत म्हणुनच बहुतेक अमेरीकन शिक्षण संस्थात त्याच असुये पोटी हेट क्राईम चे गुन्हे वारंवार घडत आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;झालेली घटना ही चांगली निष्चितच नाही भारत सरकारने ह्याची गंभीर दखल घेऊन ह्यापुढे असे प्रकार घडणार नाहीत&amp;nbsp; ह्याची काळजी घेतली पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जी गोष्ट सुरक्षा तपासणीची तशाच पध्धतीने अमेरीकन सरकार भारतीय लोकांना व्हीसा देण्याबाबत मनमानी करत असते. अमेरीकेत आज कीत्येक वर्षापासुन महाराष्ट्र मंडळे काम करतात त्यांचाच निमंत्रणावरुन काही का्र्यक्रम असला तरी सुधा रितसर कागद्पत्रे जॊडुन सुध्धा कलावंत मंडळीना&amp;nbsp; वकीलातीकडुन व्हीसा नाकारला जातॊ. सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे डॊक्टर प्रकाश आमटे, गिरीश प्रभुणे ह्या सारख्या नामवंत लोकांना सुध्धा कोणतेही कारण न देता व्हिसा दीला जात नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व बदलावयास पाहीजे व ह्यात भारत सरकारने ठोस भुमिका घेणे आवश्यक आहे नाहीतर ओबामा आले काय व मनमोहन सिंग गेले काय दोन्ही आमच्या दृष्टीने सारखेच..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-4570855197720376973?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/4570855197720376973/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_10.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/4570855197720376973'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/4570855197720376973'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post_10.html' title='अमेरीकेतिल भारतीय राजदुत  &quot;मीरा शंकर &quot;ह्यांना अपमानासपद वागणुक'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQINEt1V1fI/AAAAAAAAAZ4/PLhQiBKYfYc/s72-c/Mira+Shakar.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-3434452587579932074</id><published>2010-12-09T00:08:00.000-08:00</published><updated>2010-12-09T00:08:25.963-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार जैतापुर'/><title type='text'>जैतापुर   -   एक वास्तव.</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQBb0OWzWcI/AAAAAAAAAZo/DCr24lLJF5I/s1600/pm-sarkohandshake295.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQBb0OWzWcI/AAAAAAAAAZo/DCr24lLJF5I/s1600/pm-sarkohandshake295.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;गेल्या आठवड्यात फ्रान्स चे अध्यक्ष निकोलस सार्कोझी भारतात आले होते त्यांच्या भेटीचे मुख्य कारण म्हणजे ह्या भारत भेटीचे वेळेस फ्रान्स मधील मधील अणु उर्जा क्षेत्रातील एक नामांकीत कार्पोरेट कंपनी अरीव्हा व भारतीय अणुउर्जा महामंडळ ह्यांच्यात &amp;nbsp;जैतापुर जि. रत्नागरी. येथे होउ घातलेल्या अणुउर्जा प्रकल्पाच्या कराराची ढोबळ रुपरेषा ठरवणे व त्या निमित्ताने ह्या दोन देशात ह्या प्रकल्पाच्या करारावर सह्या करणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या दिवशी ह्या कारारावर सह्या झाल्या त्याच दिवशी माडबन जैतापुर येथे स्थानिक लोकांनी काही पर्यावरण संघटनेच्या मार्ग्रदर्शना खाली हींसक निदर्शने करुन ह्या कराराला विरोध केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला नेहमीच नवल वाटते की एखादा विकासाचा मुद्दा उपस्थीत करण्यात आला की की ह्या नेहमीच्याच त्याच त्याच दिसणारया ह्या संघटना व त्यांचे तेच आलटुन पालटुन दिसणारे पुढारी हे कायम आग भडकवणारी भाषणे करतात व स्थानिक जनतेच्या भावनेला हात घालुन त्याना निदर्शने करावयास भाग पाडतात व येणारया प्रकल्पाला विरोध करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQBqEoP6QDI/AAAAAAAAAZs/z6nUF83Ap_8/s1600/Jaitapur+1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="191" src="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQBqEoP6QDI/AAAAAAAAAZs/z6nUF83Ap_8/s320/Jaitapur+1.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;काही वेळेस असे वाटते की ह्या ज्या &amp;nbsp;सध्या पर्यावरण. मानवधिकार, ई. ई. टोळ्या निर्माण झाल्या आहेत त्याना असे वाटते की येथील जनतेने आहे असेच दारीद्र्यात रहावे त्यांच्या जीवनात नेहमीच कायम अंधार असावा नवीन येवु घातलेल्या तंत्रद्यानाचा &amp;nbsp;उपयोग करुन त्यांनी आपल्या जीवना़त प्रगतीचा एकादा कवडसा सुध्धा उघडु नये.देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी कोणत्याही गोष्टीचा नाहक व टोकाला जाईल असा अतीरेक करू नये हे अशा संघटनांना केंव्हा करणार हे देवच जाणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या संपुर्ण भारतात विजेची तिव्र टंचाई &amp;nbsp;आहे. महाराष्टात तर ती गेल्या तिन चार वर्षापासुन जाणवते. रात्री सात ते दहा ह्या वेळात जर तुम्ही एखाद्या महामार्गावरुन प्रवास केला तर नेहमीची आपणास माहीत असलेली गावे ह्या भार नियमाच्या अंधारात केंव्हा येतात व केंव्हा जातात हे कळत सुध्धा नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शहरी भागात कमीत कमी चार ते सहा तास व ग्रामीण भागात बारा ते चौदा तास भार नियमन असतेच. ह्या अंधारामूळे संपुर्ण शहरी व ग्रामिण भागातील लोकांचे जीवन असह्य बनले आहे. रस्ते नाहीत, लाईट नाहीत, पीण्यास पाणी नाही कशी हॊणार देशाची प्रगती?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQBx8hJ9EJI/AAAAAAAAAZw/TdrmMeDqL6g/s1600/Jaitapur+2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="285" src="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQBx8hJ9EJI/AAAAAAAAAZw/TdrmMeDqL6g/s320/Jaitapur+2.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;ह्यातुन जर सामान्य लोकांच्या विकासासाठी नविन तंत्रद्यानाचा वापर करुन जर एखाधा प्रकल्प प्रगत राष्ट्राच्या सहकार्याने राबवयाचे ठरवल्यास हे तथाकथीत पुढारी आपापले झेंडे फडकवत त्यात कसा अडथळा आणावयाचा हेच पहात असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या जो प्रकल्प फ्रान्स च्या सहकार्याने होणार आहे तो नवीन ई. पी. र.टेक्नॊलोजी वापरून होणार आहे व तो अत्यंत प्रदुषुण मुक्त असणार आहे. त्यासाठी युरेनियमचा वापर करण्यात येणार आहे. हे युरेनियम कायम स्वरुपात आपणास फ्रान्स पुरवणार आहे. सद्या फ्रान्स व जर्मनी ह्या दोन देशात ह्याच टेक्नो लोजीचा वापर करून जवळ जवळ पंचाहत्तर टक्के वीज नीर्मीती केली जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या आपणाकडे जी कोळशापासुन वीज निर्मीती होते तिच खर म्हणजे प्रदुशण निर्माण करत असते कारण कोळसा जाळल्यावर त्यापासुन जी राख सिओटु वायु तयार होतात तेच वातावरणात प्रदुषण निर्माण करतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की ह्या पेक्षा सौर उर्जेचा वापर करुन प्रकल्प उभारावा पण सौर उर्जा प्रकल्पासाठी मोंठ्या प्रमाणावर रीकामी जागा लागते साधारण.पणे एक मेगा वॅट साठी चार ते पाच एकर जागा लागते आज घटकेला एवढी जागा आपण उपलब्द करू शकु का? हा मोंठा प्रश्न आहे. तिच गोष्ट जलविद्युत प्रकल्पाची आहे कारण धरणाखाली जाणारी गावे, मोठ्य़ा प्रमाणावर करावे लागणारे पुनर्वसन ह्याचा विचार केला तर ते सुध्धा शक्य नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सर्व बाबीचा विचार केला तर आपणास सध्या तरी अणुउर्जे शिवाय पर्याय नाही. ह्या प्रकल्पा मधुन जे पाणी समुद्रात सोडले जाणार आहे &amp;nbsp;त्याचा सुध्धा मरीन ईकॊलोजी वर परीणाम होणार नाही असा कोकणातील फ़ीशरी ईन्स्टीट्य़ुट मधील तदन्य लोकांचा अहवाल आहे. राहता राहीला प्रश्न तो कीरणोत्सगाच्या मात्रे बाबत ह्या प्रकल्पातुन जी मात्रा निर्माण होणार आहे तीचे प्रमाण हे नेमुन दीलेल्य़ा स्टॅडर्ड पेक्षा खुप कमी असणार आहे. भारतीय अणुउर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री. अनील काकोड्कर ह्यांनी तशी ग्वाही दीली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता प्रश्न आहे तॊ राजकीय पक्षांचा मुख्यत‘ शिवसेनेचा कोकण हा त्यांचा बालॆकील्ला त्या मुळे ते निश्चीतच विरोध करणार पण गेल्या वेळेस जेंव्हा एन्रोन कंपनीने गुहागर तालुक्यात वीज प्रकल्प उभा करावयाचे ठरवले तेंव्हा हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू म्हणुन राणा भीमदेवी गर्जना करणारया त्या पक्षाने &amp;nbsp;एनरोन च्या तत्कालीन सि.ई. ऒ &amp;nbsp;रीबेका मार्क जेंव्हा शिवसेना प्रमुखांना भेटल्या तेंव्हा ह्याच मनोहर जोशीनी मुंडी हलवुन प्रकल्पाला त्याच्या काळात सुरवात केली&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQCIa0oabVI/AAAAAAAAAZ0/AGLkjaATGg4/s1600/Anne+Lauvergeon.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQCIa0oabVI/AAAAAAAAAZ0/AGLkjaATGg4/s1600/Anne+Lauvergeon.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;आता सुध्धा अरीव्हाच्या सि ई.. ओ. ऍनी लोवेर्गीओन {Anne Lauvergeon } भारतात आल्या आहेत. काय सांगावयाचे कदाचीत त्या ह्या वेळेस &amp;nbsp;ऊध्धवजीना भेटतील व त्यांचा विरोध मोडुन पडेल&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो १९९८ नंतर पोखरणच्या अणुस्फोटाच्या &amp;nbsp;नंतर भारतावरील निर्बध उठल्यामूळे व भारत अमेरीका ह्यांच्यात झालेल्या अणुकराराप्रमाणे आपणास ह्या अणु उर्जा प्रकल्पा मुळे प्रगतीची चांगली संधी मिळाली आहे&lt;br /&gt;एकुण ९९०० मेगा वॅट चा हा प्रकल्प आहे जर तॊ ठराविक मुदतीत चालु झाला तर पुढील पीढी साठी व पर्यायाने &lt;br /&gt;ह्या देशासाठी विकासाची संधी मिळणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेंव्हा आपण ह्या मिळालेल्या संधीचा फायदा घेणे योग्य ठरेल नाहीतर आपणासारखे कपाळ करंटे आपणच.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-3434452587579932074?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/3434452587579932074/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post.html#comment-form' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/3434452587579932074'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/3434452587579932074'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='जैतापुर   -   एक वास्तव.'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TQBb0OWzWcI/AAAAAAAAAZo/DCr24lLJF5I/s72-c/pm-sarkohandshake295.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-7530281944296338893</id><published>2010-11-25T08:44:00.000-08:00</published><updated>2010-11-25T08:44:01.708-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट परीक्षण'/><title type='text'>"     सुंबरान  --सोनेरी दीवसाच्या सोनेरी आठवणी "</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TO5fX7ne5lI/AAAAAAAAAZg/m9Y7fG0NsY8/s1600/sumbaran-poster.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TO5fX7ne5lI/AAAAAAAAAZg/m9Y7fG0NsY8/s1600/sumbaran-poster.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;निर्माता &amp;nbsp;-अनील फडतरे&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिग्दर्शक- गजेंद्र अहीरे&lt;br /&gt;&lt;br /&gt;संगीत- राहुल रानडे&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रमुख भुमिका- मकरंद अनासपुरे. रवी काळे, जितेंद्र जोशी. मुक्ता बर्वे. आदीती भागवत. सिमा देशमुख. अश्विनी काळसेकर सई ताम्हणकर. रविंद्र मंकणी. &amp;nbsp;स्वराली पाटील. सुश्रुत मंकणी, वृदा गजेद्र,&lt;br /&gt;&lt;br /&gt;माणुस कीतीही शिकला देश परदेशात गेला तरी तो आपल्या गावाकडच्या मातीवर प्रेम करतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. कोणी म्हणेल अहॊ माती ही मातीच असते शेवटी गावाकडची माती &amp;nbsp;काय कींवा शहर गावची माती &amp;nbsp;काय दोन्ही सारखीच असणार पण तसे नसते आपण जेथे जन्मलो वाढलॊ ज्या वास्तुत आपल्या आई वडिलांनी&lt;br /&gt;आपल्याला जन्म दीला वाढवले त्या भुत काळातील मातीची मुळे ही ईतकी घट्ट असतात की तुम्ही कीतीही ती उपटुन टाकायचा प्रयत्न केला तरी ते सहजासह्जी शक्य नसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर अशाच जुन्या आठवणीचा भुतकाळ व त्याला जॊडलेला सध्याचा वर्तमान ह्या दोन काळांची एकत्रीत गुंफण करुन व फ्लॅश बॅक चा वापर करुन गजेंद्र अहीरेने &amp;nbsp;दोन पीढ्याच्या मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे रेखाटुन त्या पटकथेवर "सुंबरान" ह्या चित्रपटाचे दीग्द्र्रशन केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वसंत[मकरंद अनासपुरे}व वीरू {जितेंद्र जोशी} हे दोन भाउ आपल्या गावी येतात. त्याच्या सोबत विरूची वहीनी {वृदा गजेद्र} ही सुध्धा असते. वीरु सोबत त्याचा शहरातील एक मित्र व मैत्रीण {सुश्रुत मंकणी, सई ताम्हणकर} हे गावाकडची मजा लुटायला आले असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विरु व वंसताचे वडील हे गावातील प्रतीष्ठीत देशमुख पाटील असतात अर्थात त्या वेळच्य़ा सामाजिक स्थिती प्रमाणे त्यांनी खालच्या जातीतील बाई {अश्विनी काळसेकर} हीला ठेवलेली असते त्यामूळे घरात त्यांना पाटलीण बाई {सिमा देशमुख } समोर फारसा आवाज नसतॊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गावामधील बिरॊबा {रवी काळे} ह्या पाटलांना मानणारया धनगर समाजाचा मुख्य असलेल्या पुढाराच्या शकु {स्वराली पाटील} ह्या मुलीवर वसंत प्रेम करत असतॊ पण ते शेवटी असफल ठरते. त्याचाच धाकटा भाऊ विरू ह्याची कल्ली ही बाल मैत्रीण असते. कल्ली ही शकुचीच धाकटी बहीण पण विरू व तिच्यात घट्ट मैत्रिचे धागे असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या चित्रपटातील सर्व पात्रांना एकत्रीत करुन त्यांच्या त्या वेळच्या भावनीक विश्वाचे धागे &amp;nbsp;अलगद सोडवत गजेंद्र ने हा चित्रपट पुढे नेला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात ह्यातील काही कड्या सोडवताना त्या थॊड्याष्या अर्धवट वाटतात. पण चित्रपटातील प्रत्तेक प्रसंगाची फ्रेम ही ईतकी कुशलतेने &amp;nbsp;घेतली आहे की ह्या अर्धवट कड्याची फारशी जाणिव प्रेक्षकांना होत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राहुल रानडे ह्या संगीतकाराने चित्रपटाच्या पात्राच्य़ा भावना लक्षात घेउन. त्याला साजेल असे फ़ोक म्युझिक { धनगरी बाज}चित्रपटास दीले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या चित्रपटाचे वैशिष्ठ म्हणजे त्यातील सर्वच कलाकारांचा जिवंत अभिनय. रविंद्र मंकणी ह्यांनी साकारलेला गावचा पाटील. सिमा देशमुख ह्यांनी साकारलेली &amp;nbsp;घरंदाज पाटलीण बाईचे बेअरींग. रवी काळे ह्यांनी साकारलेला बिरोबा, आदीती भागवत ह्यांनी बिरोबाच्या पत्नीच्या भुमिकेत भरलेले आगळे वेगळे रंग. जेंव्हा शकूच्या बाबत &amp;nbsp;वसंताकडुन जो प्रसंग घडतॊ त्या वेळेस त्यांचे पाटलीण बाईच्या वाड्यात त्यांना जाब विचारते वेळेस त्यांनी केलेला मुद्राभिनय सर्व वास्तव वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जितेंद्र जोशीने बीरू पण छान रंगवला आहे.मकरंद अनासपुरे ह्याने शकुचे जाण्याने घुसमटलेला वसंता त्याची होणारी तगमग चांगली दाखवली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खालच्या जातीतील ठेवलेली बाई च्या भुमिकेत &amp;nbsp;अश्विनी काळसेकर शॊभुन दीसते व तीने काम सुध्धा चांगले केले आहे. तिच्या तोंडुन ठेवलेली बाई व आजच्या ग्लोबल युगातील त्याचेच गॊडस नाव असलेले लीव्ह अन्ड रिलेशन शीप ह्याचा संवाद थोडा फार आपणास अंतर्मुख करुन जातॊ&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरी कमाल केली आहे ती मुक्ता बर्वे ह्या गुणी अभिनेत्रीने ती चित्रपटाचे शेवटी येते पण आपल्य़ा सहज सुंदर अभिनयाने संपुर्ण चित्रपट खाउन टाकते. लाजवाब.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TO6PaIZPbUI/AAAAAAAAAZk/8kb7fWzCd_s/s1600/sumbaraan-jitendra-joshi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TO6PaIZPbUI/AAAAAAAAAZk/8kb7fWzCd_s/s1600/sumbaraan-jitendra-joshi.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;सई ताम्हणकर ही चित्रपटात शोभेची बाहुली म्हणुनच आहे. सिध्धार्थ जाधव आता सराईतपणे काम करतॊ. वृदा पण ठीक ठाक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गजेंद्रच्या ह्या सिनेमाची निवड नॅशनल पॅनोरमा साठी झाली होती. तेंव्हा तुम्हास जर आपल्य़ा भुतकाळातील काही कटु गोड आठवणिना उजाळा द्यावासा वाटत असेल तर चित्रपट जरुर पहावा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-7530281944296338893?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/7530281944296338893/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_25.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7530281944296338893'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7530281944296338893'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_25.html' title='&quot;     सुंबरान  --सोनेरी दीवसाच्या सोनेरी आठवणी &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TO5fX7ne5lI/AAAAAAAAAZg/m9Y7fG0NsY8/s72-c/sumbaran-poster.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-1646103964147570570</id><published>2010-11-24T02:23:00.000-08:00</published><updated>2010-11-24T02:23:55.421-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ललीत'/><title type='text'>" मुलगी नंबर १ "</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOyKFpDOMeI/AAAAAAAAAZY/1u8QrQWzhgw/s1600/kannada-wedding-ceremony.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOyKFpDOMeI/AAAAAAAAAZY/1u8QrQWzhgw/s320/kannada-wedding-ceremony.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;नुकतेच तुळशीचे लग्न आटोपले त्यामूळे ज्यांना लग्नाच्या बोहल्यावर चढावयाचे आहे त्यांचा मार्ग सोपा झाला&lt;br /&gt;व गुरुजीकडुन लग्न मुहुर्त काढुन लग्न कार्यालये पुन्हा गजबजु लागली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन दिवसापुर्वी माझ्या जवळच्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नाचे मला आंमंत्रण होते. मित्र अत्यंत जवळचा होता व जिचे लग्न ठरले आहे त्या माझ्या मित्राच्या मुलीस मी तिच्या बालपणापासुन ओळखत होतो त्या मूळे मला लग्नाला जाणे भागच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या मित्राची ही मुलगी लहानपणापासुन तिच्या शाळेत अत्यंत हुशार म्हणुन गणली जायची, शाळेमधील सर्व कार्यक्रमात ती हिरारीने भाग घ्यायची वादविवाद स्पर्धा शाळेच स्नेह्संमेलन &amp;nbsp;ह्यात तिचा कायम सहभाग असावयाचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जशी ती तीच्या शालेय जीवनात होती तशीच ती तिच्या महाविद्यालयीन जीवनात हॊती अभियांत्रिकी शाखेची पदवी तिने विषेश नैपुण्यासह मिळवली होती.सध्या ती एका नामांकीत बहुराष्यट्रीय संगणक कंपनीत &amp;nbsp;चांगल्या हुद्यावर व उत्तम पगारवर काम करत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भरपुर उंची, नाकीडोळी निटस, स्मार्ट अस तीच व्यक्तीमत्व होत त्यामुळ मी खुप वेळा मित्राला म्हणत असायचॊ की तुझे नशीब पौवरफुल आहे. तु अजिबात तिच्या लग्नाची काळजी करु नकोस कोणताही वरपिता तीला आपणहुन मागणी घालेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज तीचे लग्न होते तीचा भावी पती हा सुध्धा तिच्याच क्षेत्रातील होता तो सुध्धा तिच्या ईतकाच &amp;nbsp;शिकला होता .ऐकंदरीत जोडी एकमेकाला अनुरुप अशीच होती&lt;br /&gt;&lt;br /&gt;हळु हळु लग्न घटिका जवळ येत होती. कार्यालयात उपस्थितांची गर्दी वाढु लागली होती मी पुढच्या रांगेतील खुर्चीवर बसलो होतो . माझ्या शेजारच्या खुर्च्यावर बहुतेक नवरया मुलांचे मित्र कंपनी. बसली होती त्याच्यात आपापसात चेष्टा मस्करी चालली होती. त्या मित्रामध्ये काहीची नुकतीच लग्न झालेली होती तर काही जण &amp;nbsp;लग्नाच्या प्रतीक्षेत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी लग्नाची वेळ जवळ आली मुलीच्या मामाने मुलीला मंडपात आणले .मुलाच्या नातेवाईकांनी मुलाला सुध्धा मंडपात आणले व अक्षता पडल्या. वधु वरांना भेटण्यासाठी व त्यांना शुभेछ्छा देण्यासाठी स्टेज वर एकच गर्दी उसळली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गर्दी कमी झाल्यावर भेटावे ह्या हेतुने मी तिथेच बसलॊ माझ्या शेजारी मघाचीच मुलाची मित्र मंडळी होती त्याच्यांत आपापसात मॊंठ्या आवाजात चर्चा चालली हॊती&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यातील एकाने दुसरयाला विचारले "की काय रे अमीतची बायकॊ तुला कशी वाटते? त्यावर त्याचा तॊ मित्र म्हणाला की "छान आहे पण अमितच्या मानाने मला मुलगी नंबर १ वाटत नाही "&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला प्रथम कळेना "की मुलगी नंबर १ " म्हणजे काय? आज पर्यंत मुलापेक्षा मुलगी &amp;nbsp;रंगाने कमी उजळ आहे कींवा मुलगा मुलीच्या मानाने थॊडासा उंचीने कमी वाटतो , अथवा मुलाच्या मानाने मुलीचे शिक्षण कमी आहे हे अशा प्रकारचे शेरे हे बहुतेक ठीकाणी कानावर पडतात पण प्रथमच" मुलगी नंबर १" नाही हा शेरा &amp;nbsp;ऐकला .&lt;br /&gt;&lt;br /&gt;कदाचीत मुलीने करीना सारखी झीरो फ़िगर मेंटेन केली नसेल का ऐश्वर्या सारखे तिचे नीळे डोळे तीचे नसतील, का बिपाशा सारखी ती सेक्सी नसेल म्हणुन ती नंबर १ नाही असे त्याला {मुलाच्या मित्राला} वाटत असेल&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही का असेना आज मी नवीनच ही गॊष्ट ऐकली हॊती. लग्न झाले पंगती ऊठल्या लग्नास उपस्थीत असलेले पाहुणे परत निघाले वधु वरांना आशिरवाद देउन मी पण परतीच्या वाटेवर निघालॊ पण मगाशी त्या मुलाने काढलेले ते उदगार अजुन माझ्या कानात हॊते मी त्या नंबर १ चा काय अर्थ असेल ह्या विचाराच्या चक्रात पुर्णपणे अड्कुन गेलो होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOzm2zgFYYI/AAAAAAAAAZc/zAcFq_jraEM/s1600/indian-bride.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="240" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOzm2zgFYYI/AAAAAAAAAZc/zAcFq_jraEM/s320/indian-bride.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु प्रमाणे माझी स्थीती झाली होती. नंबर १ ची मुलगी कशी असेल तिला पहीला नंबर देण्याचा आजच्या पीढीचा मापदंड काय असेल ह्याचे कोडे मला तरी उमगत नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कदाचीत तुम्हाला माहीत असेल तर कळवा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-1646103964147570570?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/1646103964147570570/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_24.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/1646103964147570570'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/1646103964147570570'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_24.html' title='&quot; मुलगी नंबर १ &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOyKFpDOMeI/AAAAAAAAAZY/1u8QrQWzhgw/s72-c/kannada-wedding-ceremony.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-5557901119410711538</id><published>2010-11-16T02:04:00.000-08:00</published><updated>2010-11-17T00:54:25.248-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार'/><title type='text'>"बालदीन "</title><content type='html'>&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;काल सकाळी पुण्याला जाण्यासाठी दादरच्या एशियाड च्या बस स्टॅड वर बस ची वाट पहात उभा होतो जाता जाता टाईम पास करण्यासाठी पेपर वाचावा म्हणुन पेपर घेतला.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;पेपर चाळताना माझी नजर पेपरच्या दोन प्रमुख बातम्यावर गेली. पहीली होती ती चौदा नोव्हेंबर "बालदीना"चे बाबत त्यामधे लीहले होते की आज बालदिनानिमीत्त राज्यात व देशात ठीकठीकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती ह्यांच्या उपस्थितित देशभरातील गुणवंत बालकांचे कौतुक सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे. तर दुसरी बातमी होती की लहान मुला मुलीच्या साठी &amp;nbsp; &amp;nbsp;शैक्षणिक कार्यक्रम खेड्या पाड्यात पोचविणारया "बालचित्रवाणी " ह्या संस्थेला अखेरची घरघर लागली असुन संस्थेवर स्वथाच्या ठेवी मोडुन पोट भरण्याची वेळ आली आहे. अनुदान देण्यास राज्यसरकार तयार नाही.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;मला आठवते की साधारण १९८४-८५ साली जेंव्हा दुरदर्शन ची सुरवात झाली होती तेंव्हा लहान मुलासाठी ह्या कार्यक्रम नुकताच सुरु झाला होता व तो शाळामधुन खुपच लोकप्रिय झाला हॊता. विषेशता ग्रामिण भागातल्या शाळामधील मुले व त्यांचे शिक्षक तो आवडीने पहायची व काही का असेना त्या &amp;nbsp;मुळे त्यांना नवीन नवीन माहीती मिळावयाची&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;असो आज बालदीनाच्या निमित्ताने राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला असेच म्हणायची वेळ आली.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;वेळेवर बस सुटली अजुनही माझ्या मनात मघाशी वाचण्यात आलेल्य़ा बातमीचेच विचार होते एवढ्यात&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;बस दादर टी.टी.च्या सिग्नलला थांबली खिडकी शेजारी बसल्यामुळे सहज नजर बाहेर गेली पुलाखालील मोकळ्या जागेत साधारण पाच ते बारा ह्या वयोगटातील मुलामुलींचे कोंडाळे गोल रींगण करुन बसले होते त्यांच्या हातात पत्ते होते त्यांचा मधील जो वयाने मोंठा मुलगा होता त्याच्या हातात बीडी होती तो मजेत त्या बीडीचे झुरके मारून आपल्या हातातील बीडी आपल्या शेजारच्या मुलाला पास करत होता ती सर्व मुले त्यांचे खेळात ईतकी तल्लीन झाली होती की त्यांना आजुबाजुचे कसलेही भान नव्हते त्यांच्या शेजारी एक पोरसवदा बाई धुळीत फतकल मारुन बसली होती तीच्या अंगावर मळकी साडी होती डोक्यावर केसांच्या झिंज्या वाढल्या होत्या तीच्या शेजारीच तीची दोन लहान मुले एखाद्या बागेत बागडावे तशी खेळत होती. त्यांना&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;कल्पना तरी असेल का की आज सारा देश त्यांच्या नावाने बालदीन मोंठ्या धुम धडाक्यात साजरा करीत आहे.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOIz0GZitEI/AAAAAAAAAZE/L09Y_qlK5xQ/s1600/Child-Labour-In-India-01.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="213" src="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOIz0GZitEI/AAAAAAAAAZE/L09Y_qlK5xQ/s320/Child-Labour-In-India-01.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOI0GaDnLfI/AAAAAAAAAZI/qAAA_BW_owg/s1600/Child-Labour-In-India-07.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOI0GaDnLfI/AAAAAAAAAZI/qAAA_BW_owg/s320/Child-Labour-In-India-07.jpg" width="213" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;बस् ने दादर सोडले दुपारची वॆळ असली तरी रस्ता वाहनांने प्रचंड गजबजलेला होता बसच्या समोरच एक ट्रक कचरा घेउन चालला होता ट्रक मधला कचरा ओसंडुन वाहात होता अन त्याच ट्रक मधील कचरयाच्या ढीगा वर आठ ,दहा वर्षांची मुले मस्त पैकी हात पाय मोकळे सोडुन "बालदीना"च्या दीवशीच दंगा मस्ती करत चालले होते. &amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;खरच ह्या मुलांचे विश्व वास्तवा पासुन कीती वेगळे आहे ज्या वयात त्यांनी खेळायचे नवीन नवीन शिकायचे मनावर चांगले संस्कार घडवावयाचे त्याच&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;काळात त्यांना पोटासाठी राब राब राबावे लागत आहे&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;आज समाजाने सुध्धा हे वास्तव स्विकारले आहे हे नाईलाजाने म्हणावे वाटते.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;आज मुंबई मध्ये धारावी सारख्या ठीकाणी असंख्य छोटे उद्योग आहेत त्यात बाल मजुरांचे प्रमाण पाहीले तर नक्कीच सुजाण नागरीकाला धक्का बसेल लहान अश्या अंधारया खॊलीत तीस तीस मुले एका जागेवर सलग दहा बारा तास बसुन निरनिराळ्या प्रकारची कामे करत असतात त्यांना कसलीच सोय तेथील त्यांच्या मालकाने केली नसते दोन वेळच्या नित्र्कृष्ठ अन्नावर दीवसातले बारा बारा तास ती लहान मुले काम करतात.&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;सरकारी यंत्रणा असुन नसुन &amp;nbsp;त्यांच्या दृष्टीने सारखीच असते. रत्यावर नजर टाकली तर असंख्य मुले पोटासाठी रत्यावर बुट पौलीश कताना दीसतात तर कीत्येक लहान मुले आई वडीला बरोबर कचरा उचलण्याचे काम करत असतात. भिकारी कामासाठी तर अशा लहान मुलांचा वापर सर्वच शहरात करण्यात येतो&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;आज ग्लास ईंडस्ट्री, कार्पेट ईंडस्ट्री,फटाका , मॅच,बौक्स ह्या ऊद्यॊगात ह्या लहान मुलांचा सरासवापर केला जातॊ.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;ग्रामीण भागात सुध्धा अशीच परीस्थीती आढळुन येते आता सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत कारखान्याच्या परीसरात &amp;nbsp;ऊस तोडणी कामगारांच्या असंख्य झोपड्या आजु बाजुला बघायला मिळतात आई, बाप तोडणी कामावर गेलेले असतात व त्यांची मुले आजुबाजुला खेळत बसली असतात ना त्यांच्या अंगावर लाज झाकयला कपडा ना दुसरे काही. ज्या वयात त्यांनी शाळा शिकायची त्याच वयात ते उनाडक्या करत आपले पुढील आयुष्य वाया घालवत असतात त्या बद्दल ना कुणाला खंत ना खेद सरकारने कागदावरच त्यांच्या साठी साखर शाळा चालवलेल्या असतात प्रत्यक्षात चित्र वेगळेच असते.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;अशिक्षीत आई बापांची अशी &amp;nbsp;अवस्था तर शहरातील शिकलेल्या आई वडिलांची वेगळीच, मुलांना भरपुर फी भरून चांगल्या शाळेत घातले म्हणजे आपली जबाबदारी संपली असेच त्यांना वाटते बिचारया मुलांना त्यांच्या खांद्यावरच्या दफ्तराच्या ओझ्या पेक्षा आई वडिलांच्या अपेक्षांचे ओझेच सध्या जास्त वाटते.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;ग्लोब्लायझेशन मुळे विभक्त कुटंबाची संख्या वाढली आहे प्रत्येकाला स्वथाची स्पेस हवी ह्या खुळचट कल्पने मुळे घरात वडील धारी माणसे नसतात पुर्वी घरातील मोंठ्या लोकाकडुन लहान मुलांना आपल्या संस्कृती बद्दल &amp;nbsp;वेगवेगळ्या गोष्टी सांगीतल्या &amp;nbsp;जायच्या ज्या योगे त्यांचे मनोरंजन पण व्हावयाचे व त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायचे.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;आता काय पहायला मिळते मुलांना" ना खेळायला जागा आहे ना फीरायला, मौज मस्ती करायला जागा ज्या मोकळ्या जागा आहेत त्यावर डल्ला मारायला राजकारणी लोक टपुन बसलेच आहेत. शेवटी ही मुले त्या ईडियट बोक्स पुढे बसुन कार्टुन कींवा रटाळ कट्कारस्थानी पात्रांच्या सिरीयल बघुन आपले बालपण वाया घालवत आहेत.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;आज पाश्चात जगात अमेरीका, ब्रीटन ह्या सारख्या ठीकाणी लाहान मुलांना देशाचा ठेवा म्हणुन जपले जाते. लहान मुलांचे हीत जपण्यासाठी तेथील सरकार कडक कायदे करते व त्याची अंमल्बजावणी पण करते.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;आपण तेवढे करु शकणार नाही हे जरी मान्य करण्यासारखे असले तरी मुलांना खेळण्या साठी मैदाने, बागा &amp;nbsp;चांगल्या शाळा,बालमजुरीबाबत कडक कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी तर करू शकु&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOJUPhb-8YI/AAAAAAAAAZM/MRj1JUQyLps/s1600/Child-Labour-In-India-06.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="213" src="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOJUPhb-8YI/AAAAAAAAAZM/MRj1JUQyLps/s320/Child-Labour-In-India-06.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;सरकारने एवढे मनावर घेऊन केले व समाजातील सर्व घटकांनी त्यांना साथ दिली तरच खरया अर्थाने "बालदीन” हॊईल नाहीतर आहेच पहीले पाढे पंचावन.&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOJUqJXaNVI/AAAAAAAAAZU/2CK88WAVl90/s1600/Child-Labour-In-India-02.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="213" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOJUqJXaNVI/AAAAAAAAAZU/2CK88WAVl90/s320/Child-Labour-In-India-02.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"&gt;&lt;b&gt;&lt;br /&gt;&lt;/b&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-5557901119410711538?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/5557901119410711538/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_16.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5557901119410711538'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5557901119410711538'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_16.html' title='&quot;बालदीन &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TOIz0GZitEI/AAAAAAAAAZE/L09Y_qlK5xQ/s72-c/Child-Labour-In-India-01.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-5937839630520114920</id><published>2010-11-09T23:04:00.000-08:00</published><updated>2010-11-13T23:11:57.745-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट परीक्षण'/><title type='text'>" ऍक्शन      रिप्ले "  चला सत्तरच्या दशकात</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TN-LmWkOewI/AAAAAAAAAZA/7YO_gp2RKrQ/s1600/Acton+Replay+5.bmp" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TN-LmWkOewI/AAAAAAAAAZA/7YO_gp2RKrQ/s1600/Acton+Replay+5.bmp" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNmFBhpDblI/AAAAAAAAAY0/GmQm_3LM0uI/s1600/Action+replay+3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNmFBhpDblI/AAAAAAAAAY0/GmQm_3LM0uI/s1600/Action+replay+3.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNmFL6XgAHI/AAAAAAAAAY4/Hwba8pMXwos/s1600/Action+Replay.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNmFL6XgAHI/AAAAAAAAAY4/Hwba8pMXwos/s1600/Action+Replay.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;भुमिका&amp;nbsp; -अक्षय कुमार&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; एश्वर्या राय बच्चन , रणविजय सिंग, कीरण खेर, आदीत्यराय कपुर,ओम पुरी, रणधीर कपुर.&lt;br /&gt;दिग्दर्शक&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; -विपुल शहा.&lt;br /&gt;संगीत&amp;nbsp;&amp;nbsp; -प्रितम.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विपुल शहा खर तर गुजराथी रंग भुमिवरचे रंग कर्मी त्यांचे ह्या अगोदरचे "औखे "&amp;nbsp; वक्त"’&amp;nbsp; "नमस्ते लंडन" ह्या चित्रपटांनी त्यांनी चित्रपट रसिकांचे लक्ष खुप वर्षापुर्वीच स्वथाकडे वेधुन घेतले होते. त्यांचाच हा नवीन चित्रपट, गुजराथी नाटकावर आधारीत असलेला, अक्षय कुमार. ऎश्वर्या राय. ह्या बौलीवुड मधील सेलेबल स्टार कास्ट म्हणुन समजल्या जाणारया कलाकारांना घेऊन ह्या वेळेस ऐन दिवाळीत रीलीज केला&lt;br /&gt;&lt;br /&gt;साहजीकच रसिकांनी त्या मुळे ह्या वेळेस&amp;nbsp; चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली व ह्या चित्रपटाने त्यांची निराशा केली नाही एवढे तर नक्कीच म्हणावे लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटाची थोडक्यात&amp;nbsp; कथा खालील प्रमाणे आहे&amp;nbsp; माला व कीशन&amp;nbsp; {एश्वर्या व अक्षय} हे एक जोडपे त्यांची सतत भांडणे चालु असतात. बंटी {आदित्य राय कपुर } हा त्यांचा तरूण मुलगा तो आई वडिलांच्या सतातच्या&amp;nbsp; भांडणाला कंटाळलेला असतो. तान्या ही त्याची मैत्रीण ती सारखी त्याला लग्न करुया म्हणुन पाठीमागे लागली असते परंतु आई वडिलाचे वैवाहीक जीवन पाहुन लग्नाबद्दल त्याच्या मनात अढी निर्माण झाली असते. एकदा तान्या त्याला आपल्या आजोबांकडे&amp;nbsp; {रणधीर&amp;nbsp; कपुर } घेउन जाते. तान्याचे आजोबा हे एक सांईटीस्ट असतात व त्यांनी एक टाईम मशीन बनवलेले असते&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या मशीन मुळे "जर तुम्ही तुमचा भुत काळ त्यात पाहु शकता तर तो निश्चित पणे बदलु पण शकता "असे&amp;nbsp; त्यांचे म्हणणे असते. निराश झालेला बंटी केवळ आपले आई वडिल पुन्हा एकत्र यावेत , त्यानी पुन्हा प्रेमात पडावे म्हणुन त्या मशीन मधे बसतॊ व&amp;nbsp; त्यांच्या भुतकाळात जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या मुख्य कथानका बरोबर मालावर ईम्पेशन मारणारया जीवन {रणविजय&amp;nbsp; सिंग } ह्याचे उपकथानक आहे. तो मेल व फीमेल हे दोन्ही आवाजात गाणे म्हणण्यात तरबेज असतो असे दाखवले आहे अर्थात ही कल्पना विपुलला सत्तरच्या काळात नावाजलेल्या महेश कुमार अन्ड पार्टी ह्या ओरकेस्ट्रा&amp;nbsp; संचाने त्या काळात धमाल उडविलेल्या कार्यक्रमावरुन सुचली असावी असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सिनेमात खरा रंग भरला आहे तो अक्षय कुमारने कीशन च्या भुमिकेत चित्रपटाचे सुरवातीचा म्हातारा कीशन व नंतरचा लल्लु बावळट किशन त्याने झकास दाखवला आहे. मालाला प्रपोझ करण्यासाठी तो जेंव्हा हातात गुलाबाची फुले घेउन तो ज्या पध्धतीने चालतॊ ते पाहताना&amp;nbsp; कॊणालाही हसु आल्याशिवाय राहणार नाही.&amp;nbsp; काही प्रसंगामध्ये जेंव्हा तो " आवाज निचे "&amp;nbsp; हे वाक्य ज्या टाईमिंगने बोलतॊ तेंव्हा अक्षयचे फॅन थेटर डोक्यावर घेतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऎश्वर्या राय बच्चन हीने ह्या वेळेस थोडीशी वेगळी वाट धरत सर्वानांच धक्का दीला&amp;nbsp; आहे. मालाची भुमिका सुरवातीस थोडीशी बिनधास्त, टपोरी व नंतर भावुक ह्या सर्व शेड तीने छान दाखवल्या आहेत.,अर्थात ती दीसते पण खुप सुंदर.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विपुल शहा ने खुप डिटेलींग करुन सत्तरच्या दशकातील मुंबई दाखवली आहे&amp;nbsp; खरच त्या वेळेस मुंबई कीती सुंदर होती रस्ते छान फारसे न गजबजलेले रस्त्यावर लोक कसे नीवांत फीरताना दीसायचे.त्या वेळेची उपहार गृहे त्यातील फर्नीचर , गाणी ऐकण्या साठीचे&amp;nbsp; ज्युक बौक्स., त्यावेळेस प्रचलीत असलेल्या फॅशन प्रमाणे [बेल बौटम पॅट,लांब वाढवलेले केस, रंगीत कपडे घातलेले तरुण तरूणी ई. }&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या जे लोक आपल्या आयुश्याच्या प्रौढावस्थेत आलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा आपल्या तरुणपणाची आठवण त्या निमित्ताने निश्चित पणे होईलच. व सध्याच्या नवीन पीढीला आपल्या अगोदरची पिढी ची लाईफ स्टाईल बघुन धॊडेसे हसु पण येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्रपटास प्रितम ह्याने उत्क्रुष्ठ&amp;nbsp; संगीत दीले आहे. दोन तिन गाणी तर एकदम झकास आहेत."जोर का झटका और जोरोसे लगा" हे गाणे नव्या पीढीला आवडणारच.तसेच ऎश्वर्याला दिलेली दोन्ही गाणी हि पण ऐकावायास मेलेडिअस वाटतात. सत्तरच्या काळातील नाचण्याची स्टाईल लक्षात घेउन कोरीओग्राफरने&amp;nbsp; गाणी बसवली आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विपुल शहाचा जोतिष्यावर विष्वास असावा असे वाटते म्हणुनच सिनेमाच्या टायटल मध्ये "रिप्ले" हा शब्द लिहताना दोन वेळेस&amp;nbsp; "वाय’ हे अक्षर टाकले दीसते बघु या आता काय होते ते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNpDpneGUDI/AAAAAAAAAY8/ELUITDub6e0/s1600/Acton+replayy+4.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNpDpneGUDI/AAAAAAAAAY8/ELUITDub6e0/s1600/Acton+replayy+4.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;दीवळीची सुट्टी असेल अथवा नेहमीच्या रुटिन कामाने वैतागला असाल तर सिनेमा पाहण्यास हरकत नाही तुम्हाला तो सत्तरच्या काळात घेऊन जाईल ऎवढे मात्र निश्चित.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-5937839630520114920?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/5937839630520114920/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_09.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5937839630520114920'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5937839630520114920'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_09.html' title='&quot; ऍक्शन      रिप्ले &quot;  चला सत्तरच्या दशकात'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TN-LmWkOewI/AAAAAAAAAZA/7YO_gp2RKrQ/s72-c/Acton+Replay+5.bmp' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-5444746357411919238</id><published>2010-11-06T07:47:00.000-07:00</published><updated>2010-11-06T09:56:40.904-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार'/><title type='text'>" आले आले शेवटी   ओबामा भारतात आले."</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNWIsskKYYI/AAAAAAAAAYw/N8GTxHBZS80/s1600/obamaa+3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNWIsskKYYI/AAAAAAAAAYw/N8GTxHBZS80/s1600/obamaa+3.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNUqowqa-dI/AAAAAAAAAYg/4pW7XtWj09Q/s1600/obamaa+2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNUqowqa-dI/AAAAAAAAAYg/4pW7XtWj09Q/s1600/obamaa+2.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;गेले दोन दिवस पेपर वाचताना ऎक मुख्य बातमी सर्व पेपरच्या हेड लाईन मध्ये झळकत होती " दिनांक सहा नोव्हेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सपत्नीक भारत भेटीवर येत असुन त्याच्या स्वागताची तयारी सध्या जोरात सुरु झाली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच &amp;nbsp; &amp;nbsp;वेळेस त्यांच्यी सुरक्षा व्यवस्था कशी असेल, ते ज्या ताजमहाल हॊटेल मधे उतरणार आहेत त्त्या मधिल खोल्या &amp;nbsp;त्यांच्या आगमनाच्या आधी दोन दिवस संपुर्ण रीकाम्या करून &amp;nbsp;अमेरीकन सुरुक्षा यंत्रणाच्या ताब्यात कशा देण्यात आल्या,त्यांच्या जायच्या मार्गावर कशा प्रकारे बंदोबस्त असेल त्याचे विमान जेंव्हा मुंबईच्या सहार विमान तळावर उतरणार आहे त्या आधी सहा &amp;nbsp;मिनीट संपुर्ण विमान तळ हा सर्व आंतर राष्टीय उड्डाणासाठी कसा बंद करण्यात येणार आहे, अमेरीकेतुन टेक औफ करण्यापुर्वी त्यांच्या एअर फोर्स वन ह्या शाही विमानाची सुरक्षा यंत्रणेमार्फत कशी तपासणी केली हया बाबतच्या बातम्या व &amp;nbsp;व्हीडिओ ह्या वारंवार दाखवल्या जात होत्या&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरीका ही जगातली सर्वात मोंठी महासत्ता असल्यामुळे व अशा बलाढ्य राष्टाचा अध्यक्ष हा ह्या देशात येत असल्यामुळे काय करु व काय &amp;nbsp;नकॊ अशी अवस्था आमच्या मेडियाची झाली होती. खर म्हणजे ह्या देशातील सामान्य नागरीकाला तीन चार वर्षापुर्वी बराक ओबोमा हे नाव सुध्धा माहीत असण्याची शक्यता नव्ह्ती परंतु जेंव्हा त्यांनी डेमौक्रेटिक पक्षाचे उमेदवार म्हणुन दोन वर्षापुर्वी &amp;nbsp;अमेरीकेच्या अध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतली त्याच वेळेस त्यांचे नाव सामान्य लोकांच्या नजरेत आले. बरयाच कालावधी नंतर अमेरिकेस एक अफ्रो अमेरिकन अध्यक्ष मिळाला होता त्यामुळे सर्वांना त्यांच्या कडुन विषेषत अमेरीकन जनतेला त्यांच्या कडुन खुप अपेक्षा होत्या &amp;nbsp;समाजातील शोषित वर्गामधुन त्याचा जन्म &amp;nbsp;झाल्यामुळे व अतिशय खडतर परीस्थीतुन त्याचे बालपण गेल्यामुळे &amp;nbsp;ते तिसरया जगातील लोकांसाठी काही तरी करतील अशीच सर्वांची समजुत होती ज्या वेळेस अमेरीकेत अध्यक्ष पदासाठीच्या प्रिलीमीनरी निवडणुकांचा कार्यक्रम चालु होता त्याच वेळेस योगा योगाने मी अमेरीकेत मुलीकडे होतॊ तस पाहील तर डेमोक्रेटीक पक्षातर्फे त्या वेळेस हीलरी क्लींटन ह्या प्रमुख दावेदार होत्या व बरयाच स्टेट्स मध्ये &amp;nbsp;त्यांनी प्रतीनिधी मता मध्ये आघाडी घेतली होती परंतु शेवटच्या सत्रात बराक ह्यांनी आघाडी घेतली व अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुधा त्यानी बाजी मारुन रिपब्लीक पक्षावर मात केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज घट्केला दोन वर्षे त्यांनी अध्यक्ष पदाची पुर्ण केलीआहेत.सत्तेवर येताना आपण अमेरीकेस मंदीच्या खाईतुन बाहेर काढु, अमेरिकेतील बेरोजगारी कमी करू, अशी आश्वासने त्यांनी दिली होती परंतु त्यात ते फारसे यश मिळवु शकले नाहीत. अमेरीका हा मुळात व्यापारी प्रवृत्तीचा देश आहे कोणत्याही प्रकाराने पैसा, धन गॊळा करणे &amp;nbsp;हेच त्यांचे अंतीम ध्येय आहे त्या साठी कोणत्याही थराला ते जाउ शकतातव ह्याच दृष्टीकोनातून त्यांच्या ह्या वेळेच्या भेटीचा विचार करावा लागेल&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या ओबोमा ह्यांना त्यांच्या स्वथाच्या देशात उतरती कळा लागली आहे. दोन तिन दीवसापुर्वी अमेरिकन सिनेट मध्य़े त्यांना रीपब्लीक पक्षाकडुन जोरदार झटका बसला आहे येत्या दोन वर्षात पुन्हा निवड्णुका आहेत सध्या त्यांच्या देशाची आर्थिक परीस्थीती सुध्धा पुर्वी ईतकी चांगली नाही.म्हणुनच येते वेळेस अमेरिकेतील उद्यॊग पतीचे शिष्ठ्मंडळ घेउन दौरयाची सुरवात देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई येथुन त्यांनी केली आहे त्याना माहीत आहे की भविष्यात भारत व चीन हे दोन देश आर्थिक महासत्ता म्हणुन पुढे येणार आहेत जगाच्या एकुण लोकसंखेपैकी चाळिस टक्के लोकसंख्या ह्या दोन देशात आहे व मंदीच्या काळात सुध्धा ह्या दोन्ही देशांचा विकासाचा दर हा चांगला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ओबामा ह्यांना ह्या भेटीत बोईंग चे डील फ़ायनल करावयाचे आहे. कॅटर फीलर कंपनीच्या मरीन ईंजीन चे डील फायनल करायची ईछ्छा आहे. आण्विक सहकार्यामुळे करण्यात आलेल्या कराराचे अनुशंगाने काही तरतुदी शिथिल करुन अमेरिकन न्युक्लीअर रीऐक्टर निर्माण कराणारया कंपन्य़ाना मॊठे घबाड देण्याची ईछ्छा आहे दोन एक हजार बिलियन डौलरचे व्यापारी करार करुन पुन्हा अमेरिकेतील डबघाईस आलेल्या उद्योगाना चालना द्यावयाची आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज अमेरीकेत भारतीय लोकांनी त्याच्या अक्कल हुशारीने सर्वच क्षेत्रात अमेरीकेची प्रगती करण्यास हात भार लावला आहे ह्याची जाणिव त्यांना आहे, आज संगणक क्षेत्रात असो कींवा वैद्यकीय क्षेत्रात असो बहुसंख्य भारतीय लोक वरच्या हुद्यावर आहेत. पंजाबी गुजराथी लोकांनी अमेरीकेतील मोटेल्स फार्म्स यशस्वीरीत्या चालवुन अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीत आपला सहभाग नोंदवला &amp;nbsp;आहे. आज साउथ कॅरोलीना, लुझीआना ह्या राज्याचे गवर्नर्स भारतीय वंशाचे आहेत अमेरीकन सिनेट मध्ये आज बरेच भारतीय आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यामुळे आज आर्थिक सहकार्याची दोघांना पण गरज आहे ते जर काही त्याच भावनेतुन देत असतील तर आपण पण त्यांना आपल्याकडील बौध्धीक संपदा देण्यास काय हरकत आहे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरतेशेवटी नेहमी प्रमाणे ह्या दौरयात ओबामाकडुन भारतावर स्तुतीसुमने उधळण्यात येतील दह्शत वादाचा मुकाबला भारत ज्या धैरयाने करत आहे त्याबद्दल ते आपली पाठ थोपटतील मणिभवनात जाउन महात्मा गांधीची आठवण काढतील राजघाटावर जाउन गांधीच्या समाधीवर फुले वाहतील पण शेवटी जाताना आपला आर्थिक अजेंडा पुढे निश्चित रेटतील ह्यात शंका नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आशिया &amp;nbsp;खंडा मधील देशांच्या भेटीच्या वेळेस प्रत्येक अमेरीकन राष्ट्राध्यक्ष पाकीस्तान ला भेट देतॊ मात्र ह्या वेळेस ओबोमा तेथे जाणार नाहीत हेच विषेश आहे तसेच चीनला रोखण्यासाठी ते कदाचीत भारतावर मेहरनजर करण्याची शक्यता सुध्धा नाकारता येत नाही.अर्थात त्यात वाईट काहीच नाही शेवटी चीन हा देश सुध्धा एक नंबरचा अविश्वासु देश आहे हे मागील अनुभवावरुन दीसुन आले आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी काय &amp;nbsp;"तेरे दरपे आया हु कुछ लेके जाउंगा " अशीच अवस्था आज ओबामांची आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNVQYvQnYsI/AAAAAAAAAYk/mse05Hr68jQ/s1600/obamaa+i.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNVQYvQnYsI/AAAAAAAAAYk/mse05Hr68jQ/s1600/obamaa+i.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-5444746357411919238?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/5444746357411919238/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_06.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5444746357411919238'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5444746357411919238'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/11/blog-post_06.html' title='&quot; आले आले शेवटी   ओबामा भारतात आले.&quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TNWIsskKYYI/AAAAAAAAAYw/N8GTxHBZS80/s72-c/obamaa+3.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-2348060430981982256</id><published>2010-10-30T08:49:00.000-07:00</published><updated>2010-10-30T08:49:10.137-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त  विचार'/><title type='text'>"ऐका हो ऐका  -- महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार "</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMvlqZIF1KI/AAAAAAAAAYQ/0MRKE6XEvfM/s1600/C.M.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMvlqZIF1KI/AAAAAAAAAYQ/0MRKE6XEvfM/s1600/C.M.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;फार पुर्वी जेंव्हा मी लहान होतॊ तेंव्हा आमच्या गावात एखादी महत्वाची गोष्ट सगळ्या गावाला सांगायची असेल तर गावामधील तराळ सकाळी सकाळी &amp;nbsp;मोंठ्या मॊठयाने घंटा वाजवत सर्वांना ऐकु जाईल अशा पध्धतीने सर्व लोक एकत्र जमले की "ऐका हो ऐका" चा नारा लावायचा आता काळ बदलला आहे , दंवंडी देण्याची पध्ध्त सुध्धा बदलली आहे पण त्या मागचा हेतु मात्र बदलला नाही.&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;हे सांगायचे कारण म्हणजे आज सकाळपासुन महाराष्ट्रातील सर्व न्युज चॅनेल वरचे दंवंडी कार एक मुखाने" ऐका हो ऐका लवकरच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदामधॆ बदल होणार असुन नवीन मुख्यमंत्री म्हणुन आज उद्या त्या जागेवर नवीन माणुस आणण्याची &amp;nbsp; तयारी दील्लीतील श्रेश्ठी करत असुन एक दोन दीवसात नवीन वारसाचा शोध घेउन घोषणा होईल" अशी दवंडी देत होते.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;मला प्रथम कळेना की ही काय नवीन भानगड आहे, &amp;nbsp;काल की परवाच आमच्या शहरात ह्या मुख्यमंत्र्यांची महापालीकेच्या निवडणुकानिमित्त जाहीर सभा होऊन त्यांनी शहरातील सर्व जनतेला &amp;nbsp; ह्या वेळेस चांगल्या चारीत्र्याचे उमेदवार निवडुन द्या ,गोर गरीब जनतेचीच कामे करणारा उमेदवार निवडुन द्या असे कळकळीचे आवाहन केल्याची बातमी सर्व स्थानीक पेपरमध्ये पहील्या पानावर छापलेली मी पाहीली होती त्यामुळे &amp;nbsp;अशा &amp;nbsp;गरीबाबद्दल आपुलकी वाटणारया नेत्याला अचानक का बदलत आहे हे मला समजत नव्हते&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;शेवटी ह्या मागचे कारण जाणुन घेण्यासाठी.मी माझा मित्र" रम्या" जो राजकारणातला कीडा म्हणुन आमच्या सगळ्या मित्र परीवारात ओळखला जातॊ त्याला फोन केला व ऐकलेल्या बातमी बद्दल विचारले तेंव्हा तॊ मला म्हणाला " की आर तु कूठ हाईस &amp;nbsp;ही बातमी खरी हाय, काल सकाळीच मला मुंबईहुन अप्पांचा फॊन आला होता &amp;nbsp;की येत्या दोन दिवसात लय गडबड होणार हाय शी. एम वर त्या मुबईतल्या फ्लॅट चे प्रकरण शेकणार हाय बर ते जाऊ दे, मी तुला भेटल्यावर सर्व काय ते परकरण ईस्कटुन सांगतॊ"&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;त्याच्याशी बोलणे झाल्यावर मला एक तर निश्चीत कळले की मी ऐकलेली दंवंडी खरी आहे अता रम्याला भेटुन ऐकण्यापेक्षा आपणच जरा खॊलात जाउन त्याचा तपास करावा ह्याचा विचार करुन मी पुढच्या कामाला लागलो अन काय सांगायच &amp;nbsp;जे काही ऐकल व वाचल ते सर्व पाहील्यावर ह्या आदर्श सोसायटी च्या भुखंडाच्या भ्रष्टाचारात महाराष्ट्रातील सनदी अधिकारी, राजकारणी, काही लष्करातील अधिकारी ह्या सर्वांनी एकमेकाच्या संगनमताने कारगील युध्धामधील जवानाच्या विधवा साठी जो भुखंड होता &amp;nbsp;तो आपल्या नातेवाईकांना, सग्या सोयरांना &amp;nbsp;आदर्श सोसायटीच्या माध्यमातुन पध्धतशीर पणे डल्ला मारुन &amp;nbsp;मिळुन वाटुन खाल्ला.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMwA0T44P3I/AAAAAAAAAYU/0wIyln7Lfos/s1600/C.M2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMwA0T44P3I/AAAAAAAAAYU/0wIyln7Lfos/s1600/C.M2.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;ह्यात मला एका गोष्टीचे नवल वाटले की ज्या राज्याचे विश्वस्त म्हणुन जनतेने &amp;nbsp;मुख्यमंत्र्याकडे ज्या विश्वासाने आपली मान सोपवली त्या विश्वासाला ते जागले नाहीत. दोन दिवसापुर्वी च्या झालेल्य़ा आपल्या सभेतील &amp;nbsp;भाषणात ज्यांनी &amp;nbsp;गरीबाबद्दलचा कळवळा दाखवला त्यांनीच आपल्या सासुबाईसकट आपल्या दोन नातेवाईकांना करोडो रुपयांचे &amp;nbsp;मुंबईतील कफ परेड ह्या मोक्याचे जागेवरचे फ्लॅट कवडीमोल कींमतीत देऊन टाकले. आणी विषेश म्हणजे त्या &amp;nbsp;बद्दल काहीही न वाटता आपल्या कृतीचे समर्थन त्यांनी लोकासमोर केले&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;. &amp;nbsp;ह्या झालेल्य़ा भ्रष्टाचारात सर्वच पक्षांचे &amp;nbsp;नेते आहेत, शिवसेनेचेचे सुरेश प्रभु, राष्ट्रवादीचे खासदार श्रीनीवास पाटील, जितेंद्र आव्हाढ, माजी नौदल प्रमुख माध्वेंन्द्र सिंह , लेफ्टन्ट कर्नल शंतनू चौधरी, नाकाने कांदे सोलणारे&lt;/div&gt;&lt;div&gt;व भ्रष्टाचारा विरुध्ध दंड थॊपटणारे सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे वगैरे वगैरे, ही यादी वाढवावयाची म्हणली तर मारुतीच्या &amp;nbsp;शेपटाप्रमाणे वाढतच जाईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शासनातील ह्या सर्व उच्च पदस्थ लोकांनी कायदे कसे मोडुन लोण्याचा गोळा कसा मटकावयाचा ह्याचे एक आदर्श उदाहरण जनतेला ह्या आदर्श सोसायटीचे निमित्ताने दाखवुन दीले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असो आता मुख्यमंत्री बदलाचे निमित्ताने एक नवीन उरुस आठवडाभर चालू राहील. राजकारणातील सर्व हौशे, ,गवसे त्यात भाग घेऊन आपल्या कलेचे जाहीर प्रदर्शन ह्या निमित्ताने जनते समोर &amp;nbsp;करतील ,मेडीया ला पुन्हा एक नवीन खाद्य चघळायला मिळेल. वाहीन्यावर &amp;nbsp;लाईव्ह रिऍलीटी शो धुमाकुळ घालतील, व त्यातील सुत्र संचालन करणारे सुत्रधार टाय, कॊट घालुन कवायत केल्यासारखे हातवारे करुन जनतेचा टाईम पास करतील, व तेच ते विचारवंत पुन्हा &amp;nbsp;सरावाने आत्मसात केलेली पोपटपंची करतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;शेवटी सामान्य जनता आपल राहत घर हाच आपला मलबारहील वरील फ्लॅट समजुन राजकारण्यांच्या नावाने बोंब मारुन आपली दिवाळी साजरी करेल..&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-2348060430981982256?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/2348060430981982256/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_30.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/2348060430981982256'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/2348060430981982256'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_30.html' title='&quot;ऐका हो ऐका  -- महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMvlqZIF1KI/AAAAAAAAAYQ/0MRKE6XEvfM/s72-c/C.M.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-7806161081980324888</id><published>2010-10-28T22:58:00.000-07:00</published><updated>2010-10-28T22:58:30.260-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार'/><title type='text'>"अरुंधती  तुम्ही सुध्धा "</title><content type='html'>"काश्मीर हा कधीच भारताचा अविभाज्य भाग नव्हता हे ऐतीहासिक वास्तव आहे व भारत सरकारने ते स्विकारले आहे"&lt;br /&gt;&lt;br /&gt;बापरे हे उदगार कोणी काढले असावेत,मुशर्रफ कींवा असिफ झरदारी ह्यांनी नाही तर बुकर पारीतोषिक विजेत्या व प्रसिध विचारवंत लेखिका अरुंधती राय ह्यांनी. हा त्यांना आता प्रसिध्ध लेखिका व विचारवंत&amp;nbsp; म्हणणे हे योग्यच ठरेल कारण त्या&amp;nbsp; अतिशय मानाच्या अशा बुकर पारीतोषिकाच्या त्या विजेत्या आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रीनगर येथे एका समारंभाचे वेळेस&amp;nbsp; ह्युरीयतचे एक पाकीस्तान धारजिणे नेते गीलानी व विघटन वादी माओ नेते&amp;nbsp; वोरा वारा ह्यांच्या मांडीला मांडी लावुन झालेल्या समारंभात त्यांनी हे थोर विचार मांडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खर तर मला अजुन एक गोष्ट कळत नाही की हे विचारवंत लोक अशा राजकीय कार्यक्रमाचे&amp;nbsp; ठीकाणी जाउन असे विघटन वादी विचार कशासाठी व्यक्त करतात. दुसरया कोणी पाकीस्तानी नेत्याने ते मांडले असते तर त्याची दखल घेण्याचे काहीच कारण नव्हते परंतु अरुंधती ह्या भारतीय नागरीक आहेत. त्या एक सेलीब्रेटी व्यक्तीमत्व म्हणुन आज ऒळखल्या जातात त्यांच्या अशा प्रकारचे वक्तव्यामुळे त्याचे देशात व आंतर्राष्टीय समुदायात काय परीणाम होतात ह्यांचा विचार त्यांच्या मनात येत नसेल का? आज काष्मिर मध्ये&amp;nbsp; तेथील जनतेने निवडुन दीलेले लोकनियुक्त सरकार आहे तेथिल निवडणुका ह्या सुध्धा निर्भय वातावरणात झाल्या आहेत. संसदेने काश्मिर हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे असा एकमुखी ठराव केला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरुंधती ह्यानी थोडीशी ईतीहासाची उजळणी केल्यास त्यांच्या लक्षात आले असते की त्या वेळेस काश्मिरचे महाराजा हरीसिंग ह्यांनी २६ औक्टोबर १९४७ मध्ये आपले संस्थान भारतात सामिल करण्याबाबत संमती दीली होती व त्या प्रमाणे त्याचे सामिलीकरण झाले होते असे असताना सुध्धा अशी देश विघातक व्यक्तव्ये करणे हे&amp;nbsp; केवळ प्रसिध्धी मिळवण्यासाठीच केली जात असावित असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतात लोकशाहीमुळे प्रत्येकाला आचार , विचार ,व भाषण स्वातत्र्य आहे त्याचा अवाजवी गैर फायदा ही तथाकथीत विचारवंत मंडळी घेऊन अशा प्रकारची देशाचे विभाजन करणारी भाषणे ठोकत तर नसावी अशी शंका घ्यावयास जागा उरते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMpiODbbIeI/AAAAAAAAAYM/jbgA3EKUFn8/s1600/ArundhatI.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="244" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMpiODbbIeI/AAAAAAAAAYM/jbgA3EKUFn8/s320/ArundhatI.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;सध्या तर असे बरेच विचारवंत व राजकीय सेलीब्रेटी आढळतात की जरासे थोडेसे खुट्ट झाले की ते आपल्या तथाकथीत विचारांचे झेंडे लागलीच फडकविण्यास सुरवात करतात मग ते साहीत्य़ क्षेत्रातील असो की पर्यावरणाच्या अथवा राजकीय&amp;nbsp; क्षेत्रातील असो, मागचा पुढचा विचार न करता उचलली जिभ की लावली टाळ्याला अशी त्यांची अवस्था असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरंधती ताई तुम्ही थोर आहात , हुशार तर नक्कीच आहात मॊंठ्या लेखीका आहात त्या मुळ तुमच्या बद्दल&amp;nbsp; आम्ही काय बोललणार पण देश हीताचा प्रश्न आल्यामुळे थोडे बोलावे लागले. माफी असावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-7806161081980324888?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/7806161081980324888/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_28.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7806161081980324888'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7806161081980324888'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_28.html' title='&quot;अरुंधती  तुम्ही सुध्धा &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMpiODbbIeI/AAAAAAAAAYM/jbgA3EKUFn8/s72-c/ArundhatI.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-5684785539328143103</id><published>2010-10-26T10:05:00.000-07:00</published><updated>2010-10-26T10:05:01.660-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ललीत'/><title type='text'>निवडणुका येती घरा तोच आम्हा  दीवाळी दसरा</title><content type='html'>रात्रीची आठ साडे आठची वेळ&amp;nbsp; "लेटेस्ट ग्रुप”&amp;nbsp; नावाच्या आपल्या गल्लीतील बोर्ड&amp;nbsp;खाली&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अभ्या’&amp;nbsp;एकटाच उभा होता तस त्याच नाव अभिजीत पण गल्लीत त्याला त्याचे मित्र &lt;br /&gt;&lt;br /&gt;"अभ्या" ह्याच नावाने ओळखत.तो काय करतो हे गल्लीतील बरयाच लोकांना माहीत &lt;br /&gt;&lt;br /&gt;नसायच पण त्याचे मित्र तो कोलेजला जातॊ अस सांगावयाचे म्हणुन सगळ्यांना &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाटायच की तो कोलेजकुमार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसा तो दीसायला बरयापैकी देखणा होता सकाळी नउ च्या सुमारास तो मोटार &lt;br /&gt;&lt;br /&gt;सायकलला किक मारून शाहरुखखान स्टाईलने केस वगैरे विंचरुन हातात एखादी वही&lt;br /&gt;&lt;br /&gt;घेउन जो बाहेर पडायचा तो संध्याकाळी गल्लीत परत आलेला दीसायचा. त्याच्या &lt;br /&gt;&lt;br /&gt;गल्लीतील ’लेटेस्ट ग्रुप" चा तो लीडर होता त्याच्या&amp;nbsp;शब्दाबाहेर&amp;nbsp;शक्यतो&amp;nbsp;पोरे जायची&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरयाच वेळ अभ्या एकटाच ऊभा होता अजुन बाकीची पोर कशी&amp;nbsp;आली नाहीत ह्याचा&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो विचार करत होता सकाळीच त्याने सर्वांना निरोप दीला होता की&amp;nbsp;आज रात्री एक&lt;br /&gt;&lt;br /&gt;महत्वाची मिटींग&amp;nbsp;आहे यॆणारया महानगरपालीकेच्या&amp;nbsp;निवडणुका संदर्भात आपल्य़ा&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रभागातुन उभे राहीलेल्या कोणत्या उमेदवाराला गल्लीतील मते टाकायची ह्याचा आज&lt;br /&gt;&lt;br /&gt;विचार करायचा आहे. महत्वाची बैठक असल्याने सर्वांनी वॆळेवर यावे हे ही मुद्दाम &lt;br /&gt;&lt;br /&gt;बजावुन सांगीतले होते. त्यामूळे कधी एकदा पोरे येतायत ह्याची तो आतुरतेने वाट &lt;br /&gt;&lt;br /&gt;पहात होता&amp;nbsp;थोड्या वेळात त्यांचा कोरम पुर्ण झाला&amp;nbsp; पाटलाचा अशक्या {अशोक} ,&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकपाळाचा "&amp;nbsp;राम्या," थोराताचा "अमत्या",ई . कारभारी पोर जमली. "अभ्या" न जास्त वेळ &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाया न घालवता विषयाला सुरवात केली "आपल्या प्रभागातुन ह्या वेळेस पाच जण&lt;br /&gt;&lt;br /&gt;नगरर्सेवकासाठी उभे&amp;nbsp;आहेत त्यापैकी आपल्या गल्लीचा पाठींबा कॊणास द्यावयाचा ह्या&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबत आज चर्चा करावयाची आहे त्यावर म्हेत्र्याचा परशा म्हणाला " की मागच्या &lt;br /&gt;&lt;br /&gt;येळस त्या रामराव न गल्लीतील मंदीराच राह्यलेल बांधकाम पुर्ण करुन देतॊ &lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणुनशान सांगीतल पण आईन वेळस थुका लावला तसच गल्लीतील पोरांना त्याच्य&lt;br /&gt;&lt;br /&gt;संघासाठी कीट देतॊ अस बोलला पण अजुन त्या कीट चा&amp;nbsp;पत्या नाही" त्यावर शेंडग्या&lt;br /&gt;&lt;br /&gt;चा "&amp;nbsp;बाळ्या" म्हणाला की " आर गेल्या बारी पार तुम्ही त्याला धुतला की र, आर &lt;br /&gt;&lt;br /&gt;महीनाभर तुम्ही घरात कधी जेवलासा ते तर आठवुन बघा रोज रात्री मटनाच जेवण&lt;br /&gt;&lt;br /&gt;व दारू पीवून पार त्याला हलका केला की तुम्ही लोकांनी"&amp;nbsp; त्यावर बाळ्या म्हणाल की&lt;br /&gt;&lt;br /&gt;आर तेवड्यान त्याच काय हुईल, आर काय उपकार करतुया का? तो पालीकेत&amp;nbsp;&amp;nbsp; प्रत्येक&lt;br /&gt;&lt;br /&gt;कामात ढपला पाडतोय तॊ " ह्या वादविवादान मिटीग मध्ये थोडा गॊंधळ झाला शेवटी &lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रुपचा लीडर म्हणुन"अभ्या&amp;nbsp;" म्हणाला की आर तुम्ही जरा थांबा कोणाला काय &lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणायच आहे ते त्यान उभ राहुन सांगाव त्यावर डोईफोड्याचा "अरण्या" म्हणाला क&lt;br /&gt;&lt;br /&gt;"दादा ह्या वेळेस त्यो माणिकराव उभा&amp;nbsp;हाय, कापायला चांगला बोकड हाय, तसा त्यो &lt;br /&gt;&lt;br /&gt;कमी शिकलेला हाय पर त्याचा अनुभव लय मोठा हाय त्याच चार पाच गुत्त हाईत,&lt;br /&gt;&lt;br /&gt;मटक्याच बुकींग हाय, त्याच्या कड पैसा बी लय दाबुन हाय, खर्च बी करायची तयारी &lt;br /&gt;&lt;br /&gt;हाय त्याची, त्याला फाडायला काय हरकत आहे"&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्येच पक्या उठल व म्हणाल की आर त्या पेक्षा भारी उमेदवार त्यो दौलतराव आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;तीन वेळेस त्यो ताडिपार&amp;nbsp; झाला आहे त्याचह्यावर दोन मर्डर केस हायत सध्या तो&lt;br /&gt;&lt;br /&gt;जामिनावर आहे तो पण आपल्या मंडळासाठी देणगी देण्यास तयार हाय व गल्लीतील&lt;br /&gt;&lt;br /&gt;बायकासाठी नवदुर्ग सहल व हळदी कुंकू ठेवुन त्यासनी चांदीचा करंडा,पायातली&lt;br /&gt;&lt;br /&gt;जोडवी भेट म्हणुन द्यायची बी&amp;nbsp; त्याची तयारी हाय एवढच नाही तर आपल्या गल्ली&lt;br /&gt;&lt;br /&gt;मधील भाविकासाठी महाप्रसाद ठेवायची त्याची तयारी हाय. कोणाच्या घरी जर &lt;br /&gt;&lt;br /&gt;जावळाचा कींवा बारशाचा कार्यक्रम असेल तर त्याचा अख्खा खर्च करायला त्यो माग&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढ&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;करणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यावर दुसरा म्हणाला की "तुमच सरवांच राहु दे त्यॊ पोपटराव जगदाळे लय भारी &lt;br /&gt;&lt;br /&gt;आहे तो गेल्याच्या गेल्या वेळी नगर्सेवक होता सभागृहात लय दंगा करतय, त्यॊ&lt;br /&gt;&lt;br /&gt;मानदंड बी पळवायला मागपुढ करीत न्हाई&amp;nbsp;आणि अधिकारय़ाची अशी चंपी करतय&lt;br /&gt;&lt;br /&gt;की काय, बोलायचच काम न्हाई, तस पैसा बी हाय त्याच्याकडे मताला पाचशे,हजार&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोडायला कमी करणार न्हाई"&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सर्व लोकांचे मत ऐकुन मंडळाचा अध्यक्ष ह्या नात्याने "अभ्या" उभा राहीला व &lt;br /&gt;&lt;br /&gt;बोलु लागला की "मित्रांनो अजुन ईलेक्शन ला तिन आठवडे आहेत आपल्या भागात&lt;br /&gt;&lt;br /&gt;जे उमेदवार उभे आहेत त्या पैकी एक पण लायक दीसत नाही कोणीही निवडुन&lt;br /&gt;&lt;br /&gt;आला तर लोकांची काम होणार नाहीत उलट निवडुन येणारा पालीकेच्या प्रत्येक &lt;br /&gt;&lt;br /&gt;कामात स्वथाचा ढपला पाडल्याशिवाय राहणार नाही तेंव्हा आता प्रचाराला जो कोणी&lt;br /&gt;&lt;br /&gt;येईल त्याला मी तुमचाच अस सांगुन त्याला चांगला बकरा सोलल्यासारख सोलुया&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रचाराचे शेवटच्या दीवशी पुन्हा मीटींग घेऊन जॊ आपला दसरा दीवाळी चांगल्य़ा &lt;br /&gt;&lt;br /&gt;तरहेने करेल त्याला मत द्यावयाच कींवा कस हे ठरवुया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एवढ्यात एका भावी नगरसेवकाचा पंटर पळत पळत मीटींगच्या ठीकाणी आला व&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणाला की "अत्ताच अण्णांना कळल की तुमच्या मंडळाची मिंटींग निवडणुक कामा&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाबत भरली आहे तेंव्हा अण्णा म्हणाले की जा पट्कन जाऊन ये व एवढी जेवणाची&lt;br /&gt;&lt;br /&gt;जयहींद धाब्यावरची कुपन त्यांना देऊन ये. मटण, कॊंबडी काय वाटेल ते खायला &lt;br /&gt;&lt;br /&gt;अण्णांनी सांगीतले आहे&amp;nbsp;, बारक्या आहेच तिथ पुढची व्यवस्था करायला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे ऐकल्यावर सर्व जण ऊठली व तराट धाब्याकड सुटली प्रत्येकाच्या मनात एकच&lt;br /&gt;&lt;br /&gt;विचार येत होता "निवडणुका येती घरा तोच आम्हास दीवाळी दसरा"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-5684785539328143103?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/5684785539328143103/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_26.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5684785539328143103'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5684785539328143103'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_26.html' title='निवडणुका येती घरा तोच आम्हा  दीवाळी दसरा'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-6189194250815796798</id><published>2010-10-23T05:16:00.000-07:00</published><updated>2010-10-23T07:12:10.945-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार'/><title type='text'>"लवासा "</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMLtJzMBsyI/AAAAAAAAAYE/4Gn3uFzq30U/s1600/Lavasa.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMLtJzMBsyI/AAAAAAAAAYE/4Gn3uFzq30U/s1600/Lavasa.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;तस आमच्या कोल्हापुरात नेहमीच काही ना काही उपक्रम ह्या ना त्या निमित्ताने चालुच असतात."अक्षर धारा गप्पा " हा त्यापैकी एक. प्रत्येक महीन्याच्या चौथ्या रविवारी साहीत्य ,संकृती, कला, विद्यान, वैद्यक, ह्या क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना बोलावुन त्याचे विचार लोकापर्यंत पोहोचविण्याचा एक चांगला उपक्रम ह्या संस्थेमार्फत केला जातॊ व ज्यांना ज्यांना त्या त्या विषयाची गोडी आहे असे लोक त्या त्या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात.&lt;br /&gt;ह्या रविवारी जेष्ठ पत्रकार निळु दामले ह्यांचे "लवासा" ह्या विषया बाबत जाहीर व्याख्यान अक्षरधारा दालन निर्धार व मौज प्रकाशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी अक्षर गप्पा ह्या कार्यक्रमाचे निमीत्ताने केले होते.&lt;br /&gt;गेले काही दीवस लवासा गाजले आहे ते प्रसार माधमातुन&amp;nbsp; येणारया त्या बाबतच्या विविध प्रकारच्या बातम्या मुळे व त्यातील लक्ष वेधुन घेणारया मुद्यामुळे त्यातील महत्वाचे मुद्दे म्हणजे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवुन झालेले बांधकाम, विस्थापितांचे पुनरवसन न करता मनमानी करुन त्यांचे न्याय हक्क डावलुन करण्यात आलेली टाउनशीप, आदीवासी भुमी पुत्रांना अल्प मॊबदला देऊन धन दांडग्या बिल्डरांनी व राजकारणी लोकांनी त्यांची केलेली फसवणुक व सरतेशेवटी ह्या सर्व प्रकरणातील खल पुरुष नेहमी प्रमाणेच ना.शरद्चंद्रजी पवार व त्यांचे कुटुंबिय. अशा प्रकारे मिठ मसाला लावुन येणारया बातम्या मुळे माझी स्वथाची व महाराष्ट्रातील आम जनतेची उत्सुकता न वाढली तर नवलच.&lt;br /&gt;म्हणुनच आज त्या निमित्ताने का होईना काय आहे हे लवासा प्रकरण हे जाणुन घेण्याची जबरदस्त ईछ्छा मला होती.निळु दामले हे मराठील एक जेष्ठ पत्रकार आहेत आज पर्यत त्यांनी मराठीतील नामवंत पेपर मध्ये निरनिराळ्या विषयावर स्तंभ लेखन केले आहे. नुसत्या ऐकीव बातमीवर स्टोरी न करता प्रत्यक्ष घटना स्थळाला जाऊन&amp;nbsp; परिस्थिचीची पाहणी करुन ,संबधित लोकांच्या मुलाखती घेउन सर्व प्रकरणाचा बरया वाईट पध्धतीने विचार करुन त्यांचे स्वथाचे त्या बाबतचे मत ते तुमच्या समोर ठेवतात त्यातुन तुम्ही तुम्हाला जसा हवा तसा निषकर्ष&amp;nbsp; काढु शकता हे त्यांच्या आत्ता पर्यंत लीहलेल्या पुस्तकावरुन मला माहीत होते म्हणुनच ते आता ह्या सर्व प्रकरणातील भानगडी बाहेर काढुन ते राजकारणी लोकांची पुरी चंपी करतील हीच अपेक्षा ठेवुन मी&amp;nbsp; त्यांचे व्याखान&amp;nbsp; ऐकण्यासाठी गेलॊ होतॊ पण खर सांगायचे झाले तर माझा पुर्ण अपेक्षा भंग झाला.कारण आता पर्यंत लवासा बाबत जी माहीती मला&amp;nbsp; प्रिंट मेडीया मधुन व ईलेक्ट्रॊनिक्स मेडीया मधुन मिळाली होती त्या प्रमाणे लवासा हे एक फार मोंठे स्कॅडल आहे अशी माझी ठाम समजुत होती.&lt;br /&gt;परंतु मी जेंव्हा त्यांचे व्याख्यान ऐकले तेंव्हा मला असे कळले की लवासा हे पुण्या पासुन साधारण चाळीस की.मी अंतरावर उभारण्यात आलेली एक स्वप्ननगरी आहे ते एक वास्तूशिल्पाचा सुंदर नमुना असलेलॆ एक टुरीस्ट सिटी आहे ज्या प्रमाणे परदेशात जशी पर्यटकांना आकर्शित करणारी शहरे आहेत त्याच धर्तीवर&amp;nbsp; ह्या शहराची उभारणी चालु आहे. हे शहर घडविताना जगभरातील अनेक नामवंत स्थापत्य विषारदाचा&amp;nbsp; सल्ला घेतलेला आहे ते आपले शहर वाटावे म्हणुन सरकारी यंत्रणांचा कमीत कमी सहभाग असावा ह्या दृष्टिने लवासा मधे प्रयत्न करण्यात येत आहेत.&lt;br /&gt;सुरवातीचे काळात खासदार सुप्रीया सुळे ह्यांचे&amp;nbsp; पती जे एक नामवंत उद्योजक म्हणुन ओळखले जातात ह्यांचे त्या प्रकल्पात शेअर होते मात्र प्रकल्पाचा प्रचंड आवाका पाहुन त्यांनी ते विकले त्या बाबतची रितसर कागद्पत्रे कोणासही पाहण्यास उपलब्ध आहेत असेही त्यांनी सागीतले. विस्थापितांच्या बाबत म्हणावयाचे झाले तर ह्या प्रकल्पामुळे कॊणीही विस्थापीत झाला नसुन ते सर्व लोक आहे तिथेच पुर्वी पेक्षा चांगल्या स्थितित रहात आहेत प्रकल्पामुळे त्यांना पुर्वीपेक्षा&amp;nbsp; रोजगाराच्या जास्त संधी मिळाल्या आहेत आदीवासी बाबत बोलावयाचे झाल्यास ह्या प्रकल्पाखाली आदीवासिची संख्या साधारण चारशेच्या आसपास होती व त्यांना सुध्धा एकरी पंधरा लाखा पर्यंत मोबदला दिला आहे. सध्या आंतर राष्ट्रीय पातळीवरच्या सात आठ वित्तिय संस्थानी ह्या मधे भांडवल गुंतवणुक केली असल्यामुळे खर्च होणारया पैशाची अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली जाते.झालेल्या प्रत्येक व्यवहाराची कागदपत्रे कोणासही पाहता येतात अशी परीस्थीती आहे.&lt;br /&gt;हे सर्व ऐकल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला की आपण जे मेडिया मधे पाहतॊ कींवा वर्तमान पत्रात वाचतॊ ते खरे असे मानावयाचे का? सध्या जी न्युज चॅनल ज्या काही बातम्या देतात त्या कीतपत विष्वासार्य असतात? काळानुसार आपली डोळस पत्रकारीता कमी हॊत चालली आहे का? जर कॊणाच्या का प्रयत्नाने एखादी चांगली गोष्ट होत असेल तर निव्वळ राजकारणापोटी आपण त्यात कोलदांडा कशासाठी घालतॊ?&amp;nbsp; का&amp;nbsp; मुळात एखादी चांगली&amp;nbsp; गोष्ट पाहण्याची आपली मानसिकता होत नाही.&lt;br /&gt;असो मला जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपणाकडे असल्यास कळवावी तसेच प्रत्यक्ष लवासाला कॊणी गेले असल्यास त्यांनी जे काय तेथे पाहिले त्या बद्दल कळविल्यास सुध्धा खरया बाबीची कल्पना येईल कारण आजकाल मेडीया वर कीती विश्वास ठेवावा ह्या बद्दल शंका वाटते त्यापेक्षा सामान्य़ जनतेने काय पाहीले हे सध्या मला महत्वाचे वाटते.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-6189194250815796798?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/6189194250815796798/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_23.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/6189194250815796798'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/6189194250815796798'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_23.html' title='&quot;लवासा &quot;'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TMLtJzMBsyI/AAAAAAAAAYE/4Gn3uFzq30U/s72-c/Lavasa.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-1202759394733386931</id><published>2010-10-15T22:31:00.000-07:00</published><updated>2010-10-15T22:31:18.505-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुक्त विचार'/><title type='text'>मणिक मोती</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TLkZkTM29FI/AAAAAAAAAYA/FhWviXQvpUc/s1600/manikrao2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TLkZkTM29FI/AAAAAAAAAYA/FhWviXQvpUc/s1600/manikrao2.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;" मुख्य मंत्र्याना&amp;nbsp; दानत&amp;nbsp; नाही"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अब आया सी.म लाईनपर"&lt;br /&gt;अरे तुम्हाला वाटले असेल की शुक्रुवारी रीलीज होणारया कोणत्या तरी नवीन पिक्चर मधील हे डायलौग आहेत पण तसे नाही गेल्या दोन दीवसापासुन सर्व न्युज चॅनल वर चालवित असणारया बातम्यामधील हे पौवरफुल डायलोग्स आहेत. आणि ते सुध्धा महाराष्ट्र राज्यासारख्या प्रगतीशील राज्याच्या मुखय मंत्र्याबद्दल त्यांच्याच पक्षाच्या सनमाननीय पक्षाधक्षांनी व त्याच राज्यामधील मंत्रीपद भुषविणारया एका माजी मंत्र्यांनी आपल्या नेत्या बद्दल आपणास कीती आदर आहे ह्या बाबत उधळलेली ही मुक्ताफळे आहेत.&lt;br /&gt;सदर प्रसंग घडला तो कौग्रेस पक्षाने त्याच्या स्थापनेला सव्वाशे वर्ष पुर्ण झाली म्हणुन "ग्राम ते सेवाग्राम" ही रॅली, त्याला त्यांच्या भाषेत ते झेंडा रॅली असे म्हणतात त्याच वेळेला घडला.नागपुर येथे ह्या निमित्ताने माणिकरावांनी एक पत्रकार परीषद बोलावली होती महाराष्टातील हे दोघे मान्यवर ईतके काही बोलण्यात रंगले होते व आपल्या मनातील मळ्मळ केंव्हा एकदा एकमेकांशी बोलुन आपले मन हलके करण्याच्या नादात त्यांना आपल्या टेबल वर न्युज चॅनलचा माईक आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही व त्या दोघांनी आपले मनातील विचार एकमेकाशी बोलुन ते एकदम रीलॅक्स झाले व त्या निमित्ताने का होईना महाराष्ट्रातील तमाम लोकांची थोडी करमणुक करुन करून देण्याचे पुण्य त्यांना प्राप्त झाले.&lt;br /&gt;वा काय आम जनतेचा पक्ष आहे पक्षाध्यक्ष आपल्या मंत्र्यांना दहा दहा लाख वसुल करुन गोळा करावेत म्हणुन बिनदीक्कत सांगतो, मुखमंत्र्यांचा हात खिशात जात नाही कारण पैसे देण्याची त्यांची तेवढी दानत नाही म्हणुन&amp;nbsp; सांगतॊ, पण ह्या वेळेस दोन खॊकी देण्याचे मान्य़ केले आहे असेही सांगतॊ, ते ऐकुन एक माजी मंत्री "अब आया सि.म लाईनपर" हे गब्बर टाईप वाक्य प्रदेषाधक्षाच्या तॊडावर एखाद्या कसलेल्या नटासारखे फेकतॊ आहे की नाही एखाद्य़ा बी ग्रेड सिनेमाचा जबरदस्त प्लाट.&lt;br /&gt;ह्या डायलोगबाजी मुळे&amp;nbsp; जनतेची फुकटात दोन दीवस करमणुक झाली पण त्या पेक्षा कौग्रेस पक्षाच्या राहीलेल्या अब्रुचे पार धिंडवडे निघाले व चॅनल वाल्यांना दोन दीवसासाठी एक आयताच विषय चघळायला मिळाला.&lt;br /&gt;तसे आपले राजकीय पक्ष व त्यांचे मान्यवर नेते हे नेहमीच जनतेची करमणुक व वाहीन्यांना तयार विषय देण्यात तरबेज आहेत जसे मागच्या काळात नारायण राणे ह्यांनी अहमद पटेल , मार्गारेट अल्वा ह्याच्या बद्दल आपल्या मनातील आदर जाहीरपणे वाहीन्याच्या माध्यमातुन&amp;nbsp; व्यक्त केला तर बंगारू लक्षण ह्यांनी टेबला खालुन हात घालुन एक छानशी पोझ दिली. कृपाजी ह्यांनी झारखंड च्या मधु कोडा ह्या माजी मुख्यमंत्र्या बरोबर आपले कीती मैत्रीपुर्ण संबध आहेत हे जाहीरपणे दाखवले तर सध्या भुखंडाचे श्रीखंड कीती गॊड असते ते मान्यवर मंत्री पतंगराव कदम आम जनतेला दाखवत आहेतच.&lt;br /&gt;असो महागाईने होरपळ्णारया समस्त जनांना हे सर्व लोक आपल्या अंगातील कला दाखवुन त्यांची घटकाभरासाठी का होईना करमणुक करीत आहेत हे ही नसे थॊडके.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-1202759394733386931?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/1202759394733386931/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_15.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/1202759394733386931'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/1202759394733386931'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_15.html' title='मणिक मोती'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TLkZkTM29FI/AAAAAAAAAYA/FhWviXQvpUc/s72-c/manikrao2.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-3057162664615025716</id><published>2010-10-09T03:39:00.000-07:00</published><updated>2010-10-09T04:36:38.237-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='lalit'/><title type='text'>"   हे असे का?”</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;सकाळी नउची वेळ मी घरातल्या दीवाणखान्यात पेपर वाचत बसलो होतो त्याच सुमारास माझ्या परीचयाचे एक स्नेही त्यांच्या पत्नीसह &lt;/div&gt;&lt;br /&gt;काही कामासाठी माझ्याकडे आले होते व नेमकी त्याच वेळेस आमच्याकडे नेहमी घरकार्मासाठी येणारी कामवाली तिच्या आठ वर्षाच्या &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलीसह कामासाठी आली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नेहमी प्रमाणे मुलीच्या आईने घासण्याची भांडी मागच्या मोरीवर  नेली,तर मुलीने हातात झाडु घेउन घर झाडण्यास सुरवात केली.हॉल &lt;br /&gt;&lt;br /&gt;झाडुन झाल्यावर व ईतर खोल्याची साफ सफ़ाई झाल्यावर त्या दोन्ही माय लेकी पुढील कामासाठी दुसरया घराकडे निघुन गेल्या. त्या &lt;br /&gt;&lt;br /&gt;दोघी निघुन गेल्यावर माझ्या परीचिताबरोबर आलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी ह्यांनी मला विचारले "की काय हो कोण ही मुलगी " मी&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यावर त्यांना सांगीतले की"आमच्याकडे जी कामवाली बाई येते तिची ही मुलगी आहे"त्यावर त्या पुन्हा मला म्हणाल्या "की काहो &lt;br /&gt;&lt;br /&gt;खरोखर ही मोलकरणीची मुलगी आहे का तुमच्या कडे कोणी पाहुणी म्हणुन आलेली मुलगी आहे?" त्यावर मी त्यांना सांगीतले की "&lt;br /&gt;&lt;br /&gt;अहो खरोखर ही कामवालीचीच मुलगी आहे तिची शाळा दुपारी बारा वाजता असते तसेच आईला मदत करायची म्हणुन ती सकाळी &lt;br /&gt;&lt;br /&gt;आईबरोबर येते, ती शाळेत जाते चार लोकात वावरते नीट नेटकी राहते म्हणुन तुम्हाला ती पाहुण्या मुलीसारखी दीसत असेल" &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे बोलणे ऐकल्यावर त्यांच्या चेहरयावर एक प्रकारचे विचित्र भाव उमटले व त्या म्हणाल्या " की अहॊ आता काय बोलायचे &lt;br /&gt;&lt;br /&gt;मोलकरीणीच्या मुली आता एवढ्या टिप टॉप रहावयास लागल्या तर आमच्या सारख्यांच्या घरातील मुलीनी काय करायच अहॊ कलीयुग &lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणतात ते हेच आहे की काय अस आता वाटायला लागल आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;खर तर त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर मला मनातुन त्यांचा राग आला व नंतर त्यांच्या बुध्धीची कीव करावीशी वाटली जी मुलगी तिच्या &lt;br /&gt;&lt;br /&gt;लहान वयात ईतर मुलीसारखी न राहता   खेळणे बागडणे सोडुन केवळ गरीबीमुळे  आईबरोबर घरकाम करते ह्याचे कौतुक न करता ती&lt;br /&gt;&lt;br /&gt;निट नेटकी राहते म्हणुन त्यांना तिचा राग आला होता. मोलकरणिची मुलगी  म्हणजे तीने फाटके मळके कपडे अंगावर घातले&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाहीजेत केसांना तेल न लावता केसांच्या झिंज्या वाढवल्या पाहीजेत अशीच त्यांच्या मनाची समजुत होती व तीच प्रतीमा त्यांच्या &lt;br /&gt;&lt;br /&gt;मनावर कोरली गेली होती त्यातुन त्या बाहेर  पडावयास तयार नव्हत्या. खरच त्यांचे बोलणे ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे अस का?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच दुसरा एक प्रसंग, काही दिवसापुर्वी माझ्या कडे माझ्या सौ.ना भेटायला एक पंचेचाळीशीतील प्रौढ बाई आल्या होत्या नेमकी त्याच&lt;br /&gt;&lt;br /&gt;वेळेस माझ्या एका दीवंगत मित्राची पत्नी काही कामासाठी आमच्या कडे आली होती, बोलता बोलता माझ्या पत्नीने तीचा परीचय त्यांच्या&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरोबर करून दीला त्यातुन त्यांना तिच्या पतीच्या निधनाची बाब समजली, मित्राच्या पत्नीचे काम झाल्यावर ती निघुन गेली ति बाहेर&lt;br /&gt;&lt;br /&gt;पडताच त्या माझ्या सौ.ला म्हणाल्य़ा "काय हो, ही बाई विधवा असुन कपाळावर कुंकु कसे लावते, हातात बांगड्या घालून नट्टा पट्टा&lt;br /&gt;&lt;br /&gt;करुन कशी ईकडे तीकडे फीरते आहे आजकाल कशालाच काही धरबंध राहीला नाही शोभत का हे सगळ तीला "&lt;br /&gt;&lt;br /&gt;खर तर नवरयाच्या पश्चात त्या बाई मोंठ्या जीद्दीने स्वथाच्या मुलासाठी उभ्या राहील्या होत्या, त्यांनी कोणा नातेवाईका कडे हात पाय&lt;br /&gt;&lt;br /&gt;न पसरता स्वथाचा व्यवसाय सुरु केला होता आता व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना चार लोकात जावे लागत होते त्याचे कसलेही कौतुक&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांचा लेखी नव्हते उलट तीने कुंकू का लावले, बांगड्या का घातल्या ह्यावरच त्यांची आग पाखड होती .विधवा बाईची जी कल्पना फार &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुर्विपासुन त्यांच्या मनात होति त्यातुन  त्या अजुन ह्या दीवसात सुध्धा बाहेर पडायला  तयार नव्हत्या. ते पाहुन पुन्हा एकदा माझ्या&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनात प्रश्न उभा राहीला " हे असे का?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;खर सांगावयाचे झाले तर हे प्रश्न तुमच्या माझ्या मनात नेहमीच येतात प्राथमीक शाळेतील शिक्षक म्हणल म्हणजे त्याने पांढरा पायजमा&lt;br /&gt;&lt;br /&gt;पांढरा शर्ट डोक्यावर पांढरी टोपी ह्याच वेशात त्याने मुलांना शीकवले पाहीजे, जीन व टी शर्ट घालुन तो शाळेत आला तर तो शिक्षक &lt;br /&gt;&lt;br /&gt;आहे हे कॊणिही मान्य करणार नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखाद्या गावचा पाटील म्हणजे तो चांगला उंचा पुरा,तगडा,भरघोस मिशा असलेला दुटांगी धोतर घातलेला, डोक्यावर पट्का नेसलेला&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच असला पाहीजे तोच जर सिंगल फसली,गोरा गोमटा, चापुन चोपुन केस वळविलेला सफारी घातलेला असला तर आपण त्याला&lt;br /&gt;&lt;br /&gt;गावचा पाटील म्हणुन स्विकारायला सहजासहजी तयार होणार नाही अशा वेळेस मनात विचार येतो "हे असे का?’&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे अनेक बाबतीतील प्रश्न तुमच्या माझ्या मनात असतात जेंव्हा जेंव्हा आपण ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत जातो तेंव्हा &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेंव्हा आपणास त्यांची उत्तरे तर सापडतच नाहीत उलट पक्षी आपल्याच मनाचा गुंता वाढत जातो व उत्तरांच्या चक्रव्युहात आपण अडकत&lt;br /&gt;&lt;br /&gt;जातो तेव्हा मनात प्रश्न येतो की " हे असे का?"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-3057162664615025716?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/3057162664615025716/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_09.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/3057162664615025716'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/3057162664615025716'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post_09.html' title='&quot;   हे असे का?”'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-7632502324919660274</id><published>2010-10-02T21:50:00.000-07:00</published><updated>2010-10-02T21:50:56.099-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ललीत'/><title type='text'>रजनीकांतचा    रोबोट</title><content type='html'>&lt;span style="font-size: large;"&gt;..&lt;/span&gt;&lt;span style="font-size: x-large;"&gt;काल टी. व्ही बघत असताना अचानक एका बातमीने माझे लक्ष वेधुन घेतले चॅनल वरची निवेदीका सांगत होती की आज तामिळनाडु मधे रजनीकांत चा "रोबोट" सगळीकडे प्रदर्शित झाला संपूर्ण राज्यात काल एखाद्या सणासारखॆ वातावरण होते. सिनेमा थेटरवर सगळीकडे रोषणाई केली होती. रजनीकांत च्या पोस्टरला हार घातले होते. रात्रभर लोक आगाउ तिकीट विक्री साठी रांग लाउन उभे होते. तिकीटांचा प्रचंड काळाबाजार चालला होता, शंभर रु.चे तिकीट हजार रु.ला विकले जात होते सगळीकडे रजनीमय वातावरण होते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: x-large;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: x-large;"&gt;खर सांगायचे म्हणजे मला स्वथाला दाक्क्षिण्यात चित्रपट मराठीच्या तुलनेत फारसे आवडत नाहीत ते फारच भडक व बटबटीत वाटतात.तांत्रिक दृष्ट्या ते फारच पॉवर फुल असतात ह्या बद्दल प्रश्नच नाही पण बरयाच वेळा ते बालीश व पोरकट वाटतात.त्यातील कीत्येक घटना ह्या तर्काला धरुन वाटत नाहीत कलाकाराचा अभिनय हा बरयाच वेळा लाउड वाटतो तसे असले तरी सुध्धा मला एकआवडणारी&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TKgLeEgLhUI/AAAAAAAAAXo/Vu4SJeIpE5g/s1600/Robot.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TKgLeEgLhUI/AAAAAAAAAXo/Vu4SJeIpE5g/s1600/Robot.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size: x-large;"&gt;गोष्ट म्हणजे त्यांच्या राज्यातील लोकांनी त्यांना भरभरुन दीलेले प्रेम. आपल्या भाषेबद्दल आपल्या कलाकाराबद्दल आपल्या संस्कृती बद्दल ईथल्या लोकांना जो अभिमान आहे त्याला खर सांगावयाचे तर तोड नाही&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: x-large;"&gt;आपण लोकांनी खरच त्यांच्या कडुन शिकण्या सारखे आहे.नुसता शासनाने मराठी भाषेबद्दल स्वत्रंत खाते उघडुन,अथवा भाषेबद्दलचे परीसंवाद घेऊन हा प्रश्न सुटणार नाही तर आपल्यालाच आपल्य़ा भाषेबद्दल मनापासुन प्रेम वाटले पाहीजे आपल्या भाषेत निर्माण होणारया कलाकृती बद्दल आपल्याला अभिमान वाटणे जरुरीचे आहे.त्यांना उत्तेजन देणे ,प्रोत्साहन देणे ही कामे आपणच केली पाहीजे त्या साठी कॊणत्याही राजकीय झेंड्या च्या आश्रयाखाली जाण्याची आवशकता नाही, जेव्हा आपणच आपल्या भाषेवर मनापासुन प्रेम करू तेंव्हा अशीच एखादी वृत निवेदीका भवीष्यात मराठीतील&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size: x-large;"&gt;रजनीबद्दल टी.व्ही. वरुन निवेदन करताना ऐकायला मिळेल, लवकरच हा दीवस येऊ दे अशी आशा करु या.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-7632502324919660274?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/7632502324919660274/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post.html#comment-form' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7632502324919660274'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7632502324919660274'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='रजनीकांतचा    रोबोट'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TKgLeEgLhUI/AAAAAAAAAXo/Vu4SJeIpE5g/s72-c/Robot.jpg' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-3583078279236446798</id><published>2010-09-22T05:30:00.000-07:00</published><updated>2010-09-22T05:30:34.984-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ललीत'/><title type='text'>आली आली त्सुनामी आली</title><content type='html'>आज सकाळी जरा कामासाठी बाहेर पडलो तर रस्त्यात माझा मित्र  भेटला.शाळेपासुनचा तो माझा सोबती पण आता जिल्हा परीषदेच्या नोकरीत व  संसारात अडकल्यामुळे भेटी गाठी तशा दुर्मिळच.त्याला बघुन मला आनंद झाला व  मी त्याला म्हणालो "की पक्या कीती दीवसानी भेटतो आहेस आणि&amp;nbsp; तुझा पत्ता कुठाय, काही फोन नाही ,रस्त्यात पण कुठे दीसत नाही चल जरा हौटेलात बसुन चहा मारु व चहा पिता पिता गप्पा पण हाणु.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;” तसा तो म्हणाला "की अरे बाबा आत्ता नको मी जरा घाईत आहे आधीच मला औफीसला उशीर झालाय त्यावर मी त्याला म्हणालो "की अरे जाशील नंतर पाच मिनटांनी असे काय होणार आहे" तसा तो म्हणाला अरे तुला माहीती नाही" आमच्या कडे दोन तिन दीवसात त्सुनामी येणार आहे चल मी चलतो असे म्हणुन तो पटकन निघुन गेला.&lt;br /&gt;मला प्रथम कळेना की हा असा वेड्यासारखे "आमच्या कडे त्सुनामी येणार असे&amp;nbsp; का बोलत होता" त्याला काय म्हणावयाचे होते हे मला पण समजले नाही.&lt;br /&gt;मागे मी मुलीकडे अमेरिकेत होतो त्या वेळेस जर एखादे हरीकेन किंवा ’गुस्ताव’ कॅटरीना सारखॆ टायफुन येणार असेल तर वादळ येण्यापुर्वी अगोदर आठ दीवस रेडीऒ व टीव्ही वरुन वारंवार पुर्व सुचना देत असतात हे मी पाहीले होते&amp;nbsp; त्या वादळाची दीशा, त्याचा वेग, व ते आता कीती अंतरावर आहे ह्याचे अपडेट वेळोवेळी सांगीतले जातात हे पण मला माहीत होते परंतु गेल्या दोन दिवसात आपल्या कडील पेपर मध्ये किंवा टी.व्ही वर अशा प्रकारची कोणतीही बातमी मी पाहीली नव्हती म्हणुनच त्याच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नव्हता मी माझ्या मनातुन त्याच्या बोलण्याचा विषय काढुन टाकला व माझ्या उद्योगाला लागलो.&lt;br /&gt;दुसरे दीवशी सकाळी सकाळी नेहमी प्रमाणे चहा पिता पिता सहज एका बातमी कडे लक्ष गेले मॊठ्या ठळक अक्षरात ती बातमी छापली होती.&lt;br /&gt;"पंचायत राज समितीच्या सदस्यांची शाही बडदास्त"&lt;br /&gt;गावाचे नाव --अमुक अमुक दिनांक&amp;nbsp; अमुक अमुक_ पंचवीस सदस्यासाठी वातानुकुलीत गाड्या&amp;nbsp; प्रत्येक सदस्याच्या दिमतीला एक शिपाई, आलीशान पंचतारांकीत हौटेलात राहण्याची सोय, शाकाहारी व सामिष भोजनाची उत्कृष्ठ व्यवस्था अशी शाही बडदास्त उद्यापासुन जिल्हा परीषदेच्या झाडाझडतीसाठी येणारया पंचायत राज समितीच्या सदस्या साठी करण्यात आली आहे आमुक अमुक तालुक्याचेआमदार ह्यांच्या अध्य्क्षतेखाली ह्या समिती कडुन उद्यापासुन तीन दीवस जिल्हा परीषदेची तपासणी करण्यात येणार आहे ह्या समितीतील काही सदस्यांचे आज रात्री आगमन झाले असुन राहीलेले सदस्य उद्या येण्याची शक्यता आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जिल्हा परीषदेला केन्द्र व राज्य शासनाच्या विविध योजनातुन जो काही निधी मिळाला आहे त्याचा लेखा जोखा ही समिती घेणार आहे ह्या समीतीची योग्य ती बडदास्त ठेवुन कोणत्याही प्रकारचा ठपका येणार नाही ह्याची खबरदारी&amp;nbsp; समस्त अधिकारी वर्गांनी घ्यावी ह्याबद्दल वरीष्ठ पातळीवरुन आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत असे कळते"&amp;nbsp; तसेच ही पंचायत राज समिती अचानक न कळविता एखाद्या पंचायत समितीला भेट देण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्या मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे असे आमच्या स्थानीक प्रतीनीधीकडुन समजते आहे."&lt;br /&gt;जेंव्हा ही बातमी मी वाचली तेंव्हा मला कळले की काल पक्या आमच्या कडे त्सुनामी येणार आहे असे का म्हणत हॊता.&amp;nbsp;&amp;nbsp; दुसरे दिवशी पेपर उघडला तर पाहतो तर काय आज पण कालच्या संदर्भात पुन्हा बातमी हॊती&lt;br /&gt;काल जिल्हा परीषदेत पंचायत राज समितेचे सदस्या बरॊबर जिल्हा परीषदेतील समस्त अधिकारी वर्गाची वातानकुलीत सभागृहात बैठक पार पडली&amp;nbsp; समितीच्या सदस्यांनी जिल्हापरीषदेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व योग्य त्या सुचना केल्या अल्पोपहारासाठी काजू ,बदाम, सुकामेवा. ई. पदार्थ ठेवले हॊते सपुर्ण&amp;nbsp; चर्चा खेळॊ मेळी च्या वातावरणात पार पडली. बैठक आटपुन घाईघाईने सर्व सदस्य त्यांच्या साठी राखुन ठेवलेल्या&amp;nbsp; वातानकुलीत क्वालीस,ईनोव्हा ह्या गाड्यामधुन पुढील दौरया साठी रवाना झाले.&lt;br /&gt;आज तीसरा दीवस सकाळी पेपर उघडला तर पुन्हा बातमी" काल पंचायत राज समितीच्या सदस्यांनी अमुक तालुक्याचा घाईगडबडीत दौरा केला तालुक्याचे गाव असल्यामुळे काहींची निवास व्यवस्था शासकीय विश्राम गृहात तर बाकीच्यांची जवळच्या पंचतारांकीत रेसोर्ट मधे करण्यात आली होती. दौरयाचे वेळेस काही सदस्यांनी गावातील एका प्राथमिक शाळेस भे्ट दीली. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की सातवीतील वर्गातील मुलांना अजुन दहा पर्यंत चे पाढे व्यवस्थित म्हणता येत नाहीत. जिल्हा परीषदेच्या शिक्षण विस्तार अधिकारयाचे कामाबाबत व शिक्षकाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली .समितीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे समितेने तालुक्याचा दौरा आटोपता घेतला व पुढील कार्यक्रमासाठी ते&amp;nbsp; रवाना झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन दिवसानंतर योगयोगाने माझा तो मित्र मला पुन्हा गाठ पडला व तोच मला म्हणाला चल आज मस्त पैकी पार्टी करु मी त्याला विचारले की’" परवा तुला चहा घेऊ म्हणालो तर तुला वेळ नव्हता आणि आज एकदम पार्टीचा मुड तेंव्हा तॊ मला म्हणाला" अरे छोडो यार मी खुश आहे आमच्यावरचे त्सुनामीचे संकट टळले तीने दी्शा बदलली व दुसरया दीशेला गेली. जाता जाता तीच्या खर्चापोटी मला दहा हजाराची टोपी बसली पण काय विषेष नाही भरुन काढु पुढल्या महीन्यात.चला संकट टळले उद्यापासुन सर्व काही पुर्वी सारखे निवांत कसलच टॆंशन नाही, आपण आपलेच राजे"&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा घडलेला प्रसंग पाहून माझ्या मनात विचार आला व गाण्याची ओळ आठवली "उधवा अजब तुझे सरकार"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-3583078279236446798?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/3583078279236446798/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_22.html#comment-form' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/3583078279236446798'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/3583078279236446798'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_22.html' title='आली आली त्सुनामी आली'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-7259253312718487383</id><published>2010-09-13T03:45:00.000-07:00</published><updated>2010-10-03T00:36:57.697-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चित्रपट'/><title type='text'>पारध   एक दाहक अनुभव.</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TKgvfNlvCpI/AAAAAAAAAXs/JRtGclD3_cs/s1600/paaradh+poster+copy.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" src="http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TKgvfNlvCpI/AAAAAAAAAXs/JRtGclD3_cs/s1600/paaradh+poster+copy.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;गजेंन्द्र अहिरे मला आवडणारा मराठीतील एक दिग्दर्शक त्याचे शेवरी, बयो,सरीवर सर,not only Mrs Raut,सावर रे. व नुकताच आलेला त्या रात्री पाउस होता हे तसे मला खास आवडणारे मराठी चित्रपट.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नुकताच त्याचा "पारध" हा चित्रपट सगळिकडे रीलीज झाला. बघावयाचा बघावयाचा असे म्हणत दोन आठवडे  तसेच गेले  सध्या मिडीया मध्ये सगळिकडे मराठी ची लाट आली आहे,. मराठी माणसाने मराठी चित्रपट सिनेमा थेटर मधे जाउन पाहीले तरच मराठी चित्रपटाला चांगले दिवस येतील असे सांगीतले जाते अर्थात ते बरॊबर आहे व सध्या मराठी चित्रपट हा वेगळ्या वाटेने जात असताना आपण त्याला ऊत्तेजन देणे हे आपले कर्तव्य आहे हे मलासुद्ध्धा पटत असल्या मुळे मी आज हा चित्रपट पाहावयाचा असे ठरवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नेहमी प्रमाणे मल्टिप्लेक्स ला त्याला दुपारी बारा ची वेळ मिळाली होती. आत जाउन पाहतॊ तो काय बरयापैकी गर्दी शोला होती. तिसरया आठवड्याच्या तुलनेने चित्र चांगलेच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो चित्तपटाची कथा ही सध्याच्या ग्रामीण भागातील राजकारणावर बेतली आहे. आता ग्रामिण व शहरी हे शब्द राजकारणाच्या द्रुष्टीने तसे सध्या तरी निरर्थक म्हणावे लागतील कारण शेवटी राजकारण हे सगळीकडे सारखेच असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्यातील प्रमुख पात्रे म्हणजे अम्बादास{मकरंद अनासपुरे} राजकारणात प्रस्थापीत होण्याच्या ईछ्छेने झपाटलेला व त्यासाठी  काहीही करण्याची तयारी  असलेला गावातील एक तरुण पुढारी, वयाने त्याच्या पेक्षा मोंठा असलेला त्याचा राजकारणातील प्रतिस्पर्धि मारुती बाबा{विनय आपटे} व अंबादास च्या संपुर्ण आहारी गेलेला व त्याच्या शब्दासाठी काहीही करणारा गावातिल चांगल्या घरातील पण कामधंदा नसलेला दीशाहीन तरूण यशवंत[सिध्धारथ जाधव} व अंबादास चा उजवा हात म्हणुन वावरणारा त्याचा धुर्त तितकाच विक्रुत सहकारी बाबा{मीलिंद शिंदे}&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या चार  प्रमुख पात्राभोवती कथा फीरते. बंदिस्त व मजबुत पटकथा धारदार संवाद व सुरेख अभिनय ही जमेची बाजु. आज गावा गावात गटा गटा चे राजकारण चालु आहे.गावातील अथवा शहरातील बेरोजगार युवक हे त्या त्या गटाच्या पुढारया भोवती त्यांचे निष्ठावान कार्यकरते म्हणुन त्यांनी टाकलेल्या तुकड्याच्या मोबदल्यावर अक्षरशहा काहिही करावयास तयार होतात त्यांना कळत नाही की हे लोक आपला वापर पटावरील प्याद्या प्रमाणे करीत आहेत. कामानिमित्त मी जेंव्हा ग्रामिण भागात फीरतो तेंव्हा हे कार्यकरते हे दुसरया गटातील लोकांना "आमचा नेता हा तालुक्याचा ढाण्या वाघ हाय त्याचा नाद कारायचा न्हाई" असे जेंव्हा बोलतात तेंव्हा दुसरया गटाचे कार्यकरते "आर आमचा नेता पट्टीचा शिकारी हाय बारा बोर च्या बंदुकीने तुमच्या ढाण्या वाघाला कवा उडवेल ते समजणार बी न्हाई" असे प्रत्यक्ष संवाद मी ऐकले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्याच पराकोटिचे ईरषेचे चित्रण आपणास ह्या चित्रपटात पहावयास मिळते. मीलिंद शिंदे हा खरोखर एक गुणी कलावंत आहे त्याने साकारलेला बाबा पाहताना काही वेळेस त्याची पराकोटीची चीड येते. लौज वर यशंवंत च्या बहीणी बरोबर अतिप्रसंग करताना त्याने केलेला&lt;br /&gt;अभिनय व बोललेले संवाद एकदम लाजवाब. तसेच यशवंतच्या हातुन जेंव्हा मरण्याची वेळ&lt;br /&gt;येते तेंव्हाचे त्याचे डायलोग अफलातुन  आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मकरंद अनासपुरे नेहमी पेक्षा वेगळ्या भुमिकेत आहे नेहमिच्या सफाईने त्याने काम केले आहे&lt;br /&gt;विनय आपटे, वृंदा गजेंद्र हेमा राजकवी ह्यांनी आपापली कामे नीट केली आहेत&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या चालु असलेल्या तत्वशुन्य राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव पहायचा असेल तर आवश्य हा सिनेमा पहावा.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-7259253312718487383?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/7259253312718487383/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_13.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7259253312718487383'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7259253312718487383'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_13.html' title='पारध   एक दाहक अनुभव.'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/TKgvfNlvCpI/AAAAAAAAAXs/JRtGclD3_cs/s72-c/paaradh+poster+copy.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-2496906328747321455</id><published>2010-09-08T23:24:00.000-07:00</published><updated>2010-09-08T23:24:34.673-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथ संपदा'/><title type='text'>एका गुरुजीची कथा</title><content type='html'>खादा माणुस त्याला लागलेल्या आयुष्य पोखरणारया व्यसनापासुन मुक्त होऊ शकतो का असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय ऊत्तर द्याल? कदाचीत हो म्हणुन द्याल किंवा कदाचीत ह्याचे उत्तर नाही म्हणुन सुध्धा असेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुमच्या मनात आता असा प्रश्न आला असेल की हा प्रश्न विचारवयाचे कारणच काय? हया प्रश्नाचे उत्तर म्हणजे मी नुकतीच वाचलेली खुशाल डवरे ह्यांचे "दीवट्य़ा" हे आत्मकथन. व्यसनाधीन माणसामुळे त्याच्या कुटुंबियांना परीस्थितिच्या ज्या प्रतीकुल झळा सोसाव्या लागतात्त व स्वथा बरोबर संपुर्ण कुटुंबियाची जी फरपट होते त्याचे अत्यंत दाहक चित्रण लेखकाने पारदर्शी पणे व अलीप्तपणे केले आहे की जे वाचताना खरोखर काही वेळा अंगावर काटा उभा राहतो&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खुशाल हे चर्मकार समाजात जन्माला आले.ते ज्या काळात जन्मले त्य काळात समाजाची विचार सरणी ही आजच्या सारखी प्रगत नव्हती. विद्र्भातील माजी मुख्य मंत्री वंसंतराव नाईक ह्याच्या पुसद ह्या गावी त्यांचे बालपण हे अत्यंत गरीबीत व कष्टात गेले. नेहमीप्रमाणे घरात कमावणारा एक व खाणारे जास्त अशी परीस्थीती होती परीस्थीतिशी झगडता झगडता शालेय शिक्षण पुरे केले जात्याच अंगामध्ये कलागुण असल्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातिल तामसा ह्या गावी कलाशिक्षक म्हणुन नोकरीवर रुजु झाले. व ईथुनच त्यांच्या आयुष्याची परवड सुरु झाली&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मित्रांच्या संगतीतुन नन्नी सारखी देह विक्रय करणारी स्त्री धुमकेतु सारखी त्याच्या आयुष्यात आली व त्या मुळे गुरुजीनी आपले सर्व आयुष्य एखाद्या पत्यातील पाने पिसुन उधळुन टाकावीत तसे तिच्यावर उधळुन टाकले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या हातुन एखाद्य्या वेशेचा उध्धार व्हावा ह्या विचाराने आपले स्वथाचे व कुटंबाचे आयुष्य पणाला लावले. नन्नीपासुन सुटका व्हावी म्हणुन गावातील पोलिस पाटलांनी देशी दारुतुन दिलेले औषध मनातुन ईछ्छा नसताना घेतले परंतु नन्नी तर जिथे होती तीथेचर राहीली मात्र दारुने पुढील जीवनाची राख केली..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या गावात गुरुजीना मान होता त्याच गुरुजीची गावात छिथु झाली. अगदी गावातुन धींड काढली गेली नन्नीपायी पत्नीची व नन्नीची गावातील बस स्टेशन झालेलि झोम्बाझॊंबी ह्या प्रसंगाची वर्णन वाचताना अंगावर काटा उभा राहतॊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कालांतराने डवरे ची दारु कठोर निग्रहाने सुटते. नन्नी जशी त्याच्याअ आयुष्यात धुमकेतु सारखी आली तशीच ती निघुन जाते&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकेकाळी गटारात लोळणारे गुरुजी स्वथामध्ये परीवर्तन करतात सामाजीक कार्यात स्वथाला झोकुन घेतात.जनगणनेच्या कामाबद्दल्चा राष्ट्रपतीप पुरस्कार त्याना प्राप्त होतो देवदासी वाघ्ह्यामुरळी ह्यावरील संशोधनाचे पाच खंड त्याच्या हातुन लीहले जातात.शिक्षक रत्न्न हा पुरस्कार त्यांना मिळतो. हा सर्व बदल खुपच वाचनिय आहे लेखकाने लीहलेले त्याच्या आयुष्यातील प्रसंग हे कॊणतीही भिड्भाड न ठेवता लीहले आहेत हे वाचताना जाणवते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरच हे आत्मचरीत्र वाचनिय आहे , जरुर एकदा वाचावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;Posted by sudhirkeskar at 2:48 AM 0 comments&lt;br /&gt;&lt;br /&gt;Email This BlogThis! Share to Twitter Share to Facebook Share to Google Buzz&lt;br /&gt;&lt;br /&gt;Labels: ग्रंथ संपदा&lt;br /&gt;&lt;br /&gt;Posted by sudhirkeskar at 2:19 AM 0 comments&lt;br /&gt;&lt;br /&gt;Email This BlogThis! Share to Twitter Share to Facebook Share to Google Buzz&lt;br /&gt;&lt;br /&gt;Home&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-2496906328747321455?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/2496906328747321455/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_08.html#comment-form' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/2496906328747321455'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/2496906328747321455'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_08.html' title='एका गुरुजीची कथा'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-4543402777793814033</id><published>2010-09-06T11:47:00.000-07:00</published><updated>2010-09-06T11:47:50.231-07:00</updated><title type='text'>ते चित्र व हे चित्र</title><content type='html'>आज सकाळी सकाळीच आठवले की आज कोणत्याही परीस्थितीत बॅकेत जाउन डी.डी काढणे गरजेचे आहे. तसा आज आठवड्याचा पहीला दीवस असल्याने व सोमवारचे अगोदर लागोपाठ दोन तीन दीवस सुट्या आल्याने बॅकेत गर्दी असणार ह्याची थोडी फार कल्पना होती पण आज जाणे महत्वाचे होते म्हणुन गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे ज्या बॅकेत खाते होते ती माझ्या ्घराजवळची एक नावाजलेली राष्ट्रीक्रुत बॅक होती. बॅकेत जाउन पाहतो तो काय बरीच गर्दी दीसत होती. महीन्याचा पहीलाच आठवडा असल्याने ब्ररेच जेष्ठ नागरीक पेन्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते. तर काही लोक त्याच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी उभे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या अगोदर एक माणुस दुसरया जवळच्या काऊटर उभा होता त्याला सुध्धा डी.डी.ची आवश्यकता होती म्हणुन तो काउंटर वरील कर्मचारयास डी.डी ची मागणी करत होता मी पण त्याच्या मागे उभा राहीलो कारण मला पण डी.डी.ची गरज होती&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या ग्राहकाला डी.डी. हवा होता त्याने काउंटर वरच्या माणसाकडे डी डी ची मागणी केली त्या माणसाने मला अत्ता वेळ नाही तुम्ही पैसे व स्लीप भरुन ठेवा व दुपारी दोन नंतर या मी तुमचा डी.डी तयार करून ठेवतो असे थोडे अंगावर खेकसल्यासारखे त्याला सांगीतले त्याचे हे&amp;nbsp; उत्तर&amp;nbsp;ऐकताच तो ग्राहक&amp;nbsp; चांगलाच संतापला व त्याला म्हणाला की मला&amp;nbsp;आत्ताच्या अत्ता डी.डी काढुन पाहीजे मला एक वाजेप्रयंत तो एका पार्टीला द्यावयाचा&amp;nbsp;आहे तुम्ही नाही कसे म्हणता त्यावर तो कर्मचारी म्हणाला की "अहो एकदा सांगीतले ना तुम्हाला की मला अता वेळ नाही दुपार नंतर या म्हणुन&amp;nbsp;"&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्यावर त्या ग्राहकाची व कर्मचारयार्ची चांगलीच जुंपली दोघेही आपल्या भुमिकेवर ठाम होते व जोरजोराने एकमेकाच्या अंगावर ओरडत होते शेजारच्या काऊंटर वरचे काम सु्ध्धा ह्या गॊधळामुळे थोड्या वेळासाठी थांबले व रांगेतील लोकामधे चुळ्बुळ वाढु लागली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेजारच्या केबीन मध्ये बॅकेचे व्यवस्थापक बसले होते आरडाओरडा व गॊंधळ ऐकुन ते बाहेर आले. चेहरयावरुन ते गरीब दीसत होते त्यांना पाहताच दोघांनी आपापली बाजु त्यांच्या समोर मांडली. दोघांचे ऐकुन त्यांना काय निर्णय घ्यावा हे समजत नव्हते त्याचा पण चेहरा थोडा भांबावल्यासारखा दीसत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी सर्व धीर एकवटुन ते म्हणाले "की अहो सातपुते थॊडावेळ तुमचे काम थांबवुन त्यांना डी.डी काढुन द्या ह्यावर ते सातपुते का कॊण एकदम ओरडले अहो तुम्हाला सांगायला काय जातय ईथ स्टाफ़ नाही सगळ्या&amp;nbsp;टेबलची कामे आम्हीच पहावयाची वेळ्प्रसंगी शिपायाची कामे सुध्धा आम्हीच करायची तुम्हाला नुसत सांगायला काय जातय नंतरचे बाळंतपण आम्हालाच करावे लागते"&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या सर्व गोंधळामुळे पैसे देण्या घेण्याचे काम थांबले होते रांगेतलेलोक&amp;nbsp; लोक "अहो काम सुरु करा आम्हाला वेळ होतोयं&amp;nbsp; म्हणुन तक्रार करत होते तर काहीजण ह्या निमित्ताने आपल्या मताचे जाहीर प्रदर्शन बिचारया व्यवस्थापकासमोर करत होते तो बिचारा खरोखर परीस्थितिपुढे अगतीक वाटत होता..&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व पाहुन मी विचार केला की आता ईथे थांबण्यात अर्थ नाही उगाच वेळ घालवण्यात काय मतलब. तसे माझे दुसरया खाजगी बॅकेत अकाउंट होते पण ती बॅक माझ्या घरापासुन लांब होती जवळच्या जवळ काम होईल म्हणुन मी ह्या घरा जवळच्या बॅकेत आलो होतो पण आता दुसरा काहीच ईलाज नव्हता म्हणुन गाडीला कीक मारुन तेथुन निघालो&amp;nbsp; अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर मी ह्या बॅकेत पोहोचलो तसा मी बरयाच वेळा ह्या बॅकेत आलो होतो परंतु मघाशी घडलेल्या&amp;nbsp; घटनेमुळे आता ईथे कीती वेळ लागेल हयाची नाही म्हणले तरी काळजी होतीच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बॅकेचा दरवाजा पुश करुन आत गेलो आत गेल्यावर थंड हवेचा झोत अंगावर आला व प्रवासाचा शिणवटा दुर झाला&amp;nbsp;आत सर्वत्र प्रसंन वातावरण होते. रीसेप्शन&amp;nbsp;&amp;nbsp; काऊंटर वर एक मुलगी बसली होती नीट्नेटका पोशाख गळ्यात अडकवलेलेले बॅकेचे ओलखपत्र त्यावरचा&amp;nbsp;फॊटो व तीचे नाव हे&amp;nbsp;आज तरी वेगळे वाटत होते. डी.डी कुठे काढुन मिळेल म्हणुन मी तीला विचारले तीने&amp;nbsp; तत्परतेने पलीकडच्या बसलेल्या&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;मुलीकडे बॊट दाखवीले व म्हणाली "की ती रेखा तीथे बसली आहे तिच्याकडे जा ती तुम्हाला डी.डी. काढुन देईल मी तीने सांगीतल्या प्रमाणे तीथे गेलो तीने मला बसायला सांगीतले व काय काम आहे ते विचारले मी तीला अमुक शाखेचा व&amp;nbsp;अमुक रकमेचा&amp;nbsp;धनादेश काढावयाचा&amp;nbsp;आहे&amp;nbsp;&amp;nbsp; हे सांगीतल्यावर तीने समोरच्या संगाणकावर डी.डी ची रक्कम व कमीशनची रक्कम काढुन विड्राल फ़ौर्म वर सही घेऊन डी.डी फ़ोर्म वर माझ्या सह्या घेतल्या व ड्रावर मधुन डी.डी चे&amp;nbsp; रीसीट बुक काढुन अक्षरशहा पाच मिनटात तीने&amp;nbsp; मला प्रिंटर वर डी.डि.काढुन दीला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळचे मी पाहीलेले ते चित्र व आत्ताचे हे चित्र हे परसपराशी कीती विसंगत होते ह्याची तुलना मी मनाशी करु लागलोु &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-4543402777793814033?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/4543402777793814033/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_06.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/4543402777793814033'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/4543402777793814033'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post_06.html' title='ते चित्र व हे चित्र'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-2065878340369868823</id><published>2010-09-02T10:53:00.000-07:00</published><updated>2010-09-02T10:53:20.354-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ललीत'/><title type='text'>असाही एक अनुभव</title><content type='html'>आज सकाळी नेहमीप्रमाणे उठलो व लक्षात आले की आज फर्स्ट अवर मध्ये आर. टी.ऒ. कार्यालयात जाउन मुलाचे फोर व्हीलर चे लायसन्स आणावयाचे आहे तशी त्याने टेस्ट देउन दोन महीने होउन गेले होते त्या मुळे आत्तापर्यन्त ते तयार झाले असणार ह्याची खात्री होती व लायसन्स ताब्यात  घेण्यासाठी जी पावती त्याच्या ऑफीसला द्यावयाची असते ती सुध्धा मला त्याने दीली हॊती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परंतु आर. टी.ओ. ऑफीसच्या कामकाजाबाबत जे काही ऐकुन होतो त्या मुळे माझे काम शंभर टक्के होईल ह्या बाबत निश्चीत खात्री मला वाटत नव्हती&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी अकरा वाजता कार्यालयात गेलो कार्यालयाचे विस्तीर्ण आवार लोकांनी फुलुन गेले होते त्यात सर्व प्रकारचे लोक होते,तरुण मुले मुली दुचाकी लायसन्स साठी आलेले होते काही व्यावसाईक लोक त्याचे ट्रक, टेंपो आवारात उभे करुन साहेब लोक येण्याची वाट पहात होते रीक्षा चालक  त्यांच्या रीक्षा उभ्या करुन गप्पा मारत होते तर काही जण त्यांच्या वाहनाचा रोड टॅक्स भ्ररण्यासाठी काऊंटर वर रांगा लाऊन उभे होते आज आठवड्याचा&lt;br /&gt;पहीला दीवस असल्याने सर्वच काऊंटर वर तोबा गर्दी उसळली होती मी माझ्या कामासाठी रांगेत उभा होतो आर. टी.ओ. ऑफीस मधे कायम वावर असणारे पंटर लोक  रांगेत उभ्या असलेल्या लोकांकडे त्यांच्या कामाची चौकशी करुन ताबड्तोप काम करुन देतो ह्याची &lt;br /&gt;ग्वाही देत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रांग हळु हळु पुढे सरकत होती ज्या लोकांची लायसन्स रांगेत ईतका वेळ उभे राहुन अद्याप तयार झाली नव्हती ते लोक रांगेतुन बाहेर पडताना कार्यालयाला शिव्या देत बाहेर पडत होते तर ज्यांना ती मिळाली होती त्यांच्या चेहरयावर युध्ध जिंकल्याचा आविर्भाव दीसुन येत होता&lt;br /&gt;&lt;br /&gt;अचानक आतल्या ईमारतीतुन एक धट्टाकट्टा माणुस तावातावाने बाहेर येता दीसला तो बाहेर येताच त्याचा भोवती दहा पंधरा लोक गोळा झाले माझ्या पाठीमागचा माणुस मला म्हणाला "बघा ऐजंट बाहेर आला की कशी लोकांची गर्दी होतेय ती, आम्ही गेले महीनाभर ईथे हेलपाटे मारतो आहे तरी आमचे काम होत नाही अन ह्या लोकांची कामे बघा कशी झट्पट होतायत"&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाहेर आलेला तो एजंट जोर्जोरात तावातावाने आतल्या दीशेने हातवारे करुन बोलत होता त्याचे रांगड्या भाषेतील ते बोलणे आम्हा सर्वाना ऐकु येत होते तो म्हणत होता "की आयला&lt;br /&gt;आता आम्ही जगाव तरी कस ह्यो नवीन सायब आला व त्यान त्याचा कोंबडा मारावयाच दर&lt;br /&gt;पुर्वीच्या सायबा पेक्षा वाढवलाकी अगुदरच पब्लीक आमच्या नावान बोंबलतय की लायसन्स ला एवढे जास्त पैसे कसे घेता त्यात अजुन ह्या सायबाने त्याच्या कोंबड्याचा दर वाढवला अता ज्यांच्या कडुन कामाच आगावु पैशे घेतले त्यासनी आता काय सांगायच ह्या **** ना&lt;br /&gt;लय मस्ती आलीय पैशे तर घेताईत अन पार्ट्या साठी बाटल्या बी ह्याना द्याव्व्या लागतायत बघा पेवुन पेवुन ह्या सायब लोकांची पोट कशी सुटलीयात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साहेबांनी कोंबडा मारावयाचा दर वाढवला म्हणजे काय ते क्षणभर मला समाजेना तेंव्हा शेजारच्या माणसाने मला सांगीतल की नवीन साहेबांनी त्यांच्या सहीचा दर वाढवला आहे हे&lt;br /&gt;ऐकुन मी थक्क झालॊ केन्दीय अर्थ संकल्प जाहीर झाल्या नंतर ज्या वस्तुवर शासनाने टैक्स&lt;br /&gt;वाढवला त्याचे दर वाढतात हे मला माहीत होते तसेच वाढत्या महागाईमुळे डाळ तांदुळ दूध&lt;br /&gt;ईत्यादी जीवनावश्यक वस्तुचे भाव वाढतात ह्याची सुध्धा मला कल्पना होती पण सरकारी कार्यालयातील साहेब लोकांच्या सहीचा दर वाढतॊ हे मी प्रथमच ऐकत होतो तो माणुस ज्या पोटतिडकीने हे सांगत होता त्या वरुन त्याच्या बोलण्यात त्तथ्थांश वाटत होता&lt;br /&gt;&lt;br /&gt;काळाबरॊबर सामाजिक नितीमत्ता कीती लयाला चालली आहे ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण मी पहात होतॊ पुर्वी असल्या गोष्टी करणे म्हणजे पाप आहे ही बोच शासनातील अधिकारी वर्गाला होती&lt;br /&gt;परंतु आता काळाचे ओघात सर्व नितीमुल्ये पायदळी तुडवीली जात आहेत हे दीसत हॊते.ह्या पुर्वी ह्या सर्व प्रकाराबद्दल ऐकुन होतो निरनिराळ्या माध्यमातुन ह्या बाबत बरयाच वेळा आवाज उठविले होते परंतु आज डोळ्यासमोर हे सर्व घडत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थॊडा वॆळ हा गोंधळ चालला होता नंतर पुन्हा काहीतरी तड्जोड झाल्यासारखी  वाटली कारण शिपाई लोक सारखे आत बाहेर करत होते व नंतर त्याच शांततेत पुर्वी प्रमाणे काम&lt;br /&gt;सुरु झाले फाईली सह्या होऊन बाहेर पडु लागल्या. नेहमीसारखी कार्यालीन धावपळ सुरु झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझे पण काम झाले होते बाहेर पडतेवेळी भिंतीवर लीहलेल्या ठळक अक्षरातील मजकुराकडे&lt;br /&gt;लक्ष गेले त्यावर लीहले होते"सर्व लोकांना कळविण्यात येते की लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे जर ह्या कार्यालयात कोणी आपणाकडे लाच मागत असेल तर त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी अमुक अमुक नंबर वर संपर्क साधावा." खाली लीहले होते हुकमावरुन&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या बोर्डाकडे पाहताना मला वाटत होते की हा बोर्ड आपणाकडे पाहुन दात विचकवत हसतो&lt;br /&gt;आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-2065878340369868823?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/2065878340369868823/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post.html#comment-form' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/2065878340369868823'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/2065878340369868823'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='असाही एक अनुभव'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-5169941312919110482</id><published>2010-08-31T19:33:00.001-07:00</published><updated>2010-09-01T18:18:21.492-07:00</updated><title type='text'>मनातले काहीतरी</title><content type='html'>मनातले काहीतरी&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही कामानिम्मीत म.रा. परीवहनच्या बस ने प्रवासाला निघालो होतो गाडी मध्ये तशी बरयापैकी गर्दी होती थोड्या वेळानंतर एका जवळच्या गावातील स्टॅड वर बस थांबली.सकाळची वेळ होती सहज खिडकीतुन वाकुन पाहिले तर बसच्या दाराशी मोंठी झुंबड आत चढण्यासाठी उडाली होती त्यातील बहुतेक महाविद्यालयातील तरुण तरुणी होत्या अगदी शहरातील मुलासारखे त्यांचे पेहराव नसले तरी बरीचशी शहरी छाप त्यांच्या कपड्य़ावर दिसत होती काही मुलांचे अंगावर जीन्स पॅन्ट व टी शर्ट होते तर मुलींचया अंगावर पंजाबी नवीन फॅशनचे सलवार कमीज होते बहुतेक मुलांच्या शर्ट मधुन मोबाईल डोकावत होते तर मुलीच्या पर्स मधुन मोबाईलची हलकीशी रिंग टोन ऐकु येत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच्या कडे पाह्ताना अनेक विचार मनात येत होते, खरच काळ कीती बदललाय पुर्वी मला आठवते की खेड्यातील मुले किंवा मुली शिक्षणाच्या बाबतीत खुप मागे होती एखादाच मुलगा हायस्कुल शिक्षण गावात घेउन पुढील शिक्षणासाठी तालुक्याला अथवा जिल्हयाच्या गावी जात असे., खेड्यातुन आलेला तो मुलगा महाविद्यालया मध्ये त्वरीत ओळखु यायचा तो त्याच्या वेशभुषेवरुन पायजमा शर्ट डोक्यावर टोपी व चेहरा कायम भांबावलेला आपण शहरातील मुलापेक्षा सर्वच बाबतीत कमी आहोत असा एक प्रकारचा न्युनगंड त्याच्या नजरेतुन जाणवत असावयाचा मुलीच्या बाबतीत तर वेगळिच गोष्ट हायस्कुल पर्यन्तचे शिक्षण हे त्यांच्या बाबतीत पदवी पर्यन्तचे वाटावयाचे सातवी पास झाले की बहुतांश मुलींची शिक्षणाची नाळ तुटावयाची व तीला घर कामासाठी जुंपले जावयाचे चुल व मुल हेच तुझे अंतीम ध्येय आहे हे मनात पालकांनीच बिंबवले असावयाचे त्याचा विचार करता आज मी पहात असलेले चित्र पुर्णपणे बदललेले दीसत होते. शहरी भागातील पुण्या मुंबईच्या मुला मुलीसारखी तीआंग्लाळलेली नसली तरी त्याच्या सारखा निट्नेटका पणा दीसत होता पुर्विचा चेहरयावरचा लाजरा बुजरे पणाचा मागमुसही आता त्यांच्या चेहरयावर नव्हता एक प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या देह बोलीतुन जाणवत होता. मुली सुध्धा त्याच्या मित्रा बरोबर मोकळेपणाने बोलत होत्या सर्व चित्रच बदल्यासारखे वाटत होते.शहरातील मुल मुली ज्या सामाजिक परीस्थीतुन आलेली असतात त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व लहानपणापासुन माहीत असते त्यांचे पालक सुध्धा त्या बाबत जागरुक असतात प्रख्श्न असतो तो ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुला मुलीचा पण आता हे चित्र बदलु लागले आहे. M.P S. C सारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे निकाल पाहीले तर शहरी भागातील मुला मुली बरोबर आज ग्रामिण भागातील मुल मुली चांगल्या मार्काने उत्तिर्ण झालेली दिसतात, विशेषतहा मुलीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक गोष्ट निश्चित अहे की आज आपण जरी राजकारणातील शिक्षण सम्राटांना नावे ठेवली तरी तरी ह्या लोकानीच आज खेड्यापाड्यामध्ये विविध शाखांची महाविद्यालये उघडुन शिक्षणाची कवाडे ग्रामीण भागातील मुलांसाठी खुली केली&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तासाभरात बस तालुक्याचे गावाजवळच्या माळरानातिल महाविद्यालाजवळ थांबली समोरच कौलेजची प्रशस्त ईमारत दिसत होती बस थांबताच मघाशी चढलेला मुला मुलीचा घोळका पाठीवरच्या सॅक सावरत गर्दीतुन वाट काढत उतरु लागला पुन्हा एकदा बस मोकळी झाली व आतापर्यन्त जाणवणारा चैतन्याचा भर एकदम ओसरुन गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Posted by sudhirkeskar at 11:26 AM&lt;br /&gt;&lt;br /&gt;Email This BlogThis! Share to Twitter Share to Facebook Share to Google Buzz&lt;br /&gt;&lt;br /&gt;0 comments:&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Post a Comment&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Older Post Home&lt;br /&gt;&lt;br /&gt;Subscribe to: Post Comments (Atom)&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका गुरुजीची कथा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;[ब्लॉगवाले]&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका गुरुजीची कथा&lt;br /&gt;&lt;br /&gt;[The index of all Marathi blogs on the Internet]&lt;br /&gt;&lt;br /&gt;Followers&lt;br /&gt;&lt;br /&gt;Blog Archive&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;* ▼ 2010 (3)&lt;br /&gt;&lt;br /&gt;o ▼ August (3)&lt;br /&gt;&lt;br /&gt;+ मनातले काहीतरी&lt;br /&gt;&lt;br /&gt;+ एका गुरुजीची कथा&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;About Me&lt;br /&gt;&lt;br /&gt;My Photo&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;sudhir keskar&lt;br /&gt;&lt;br /&gt;Simple and straight&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;View my complete profile&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-5169941312919110482?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/5169941312919110482/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/08/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5169941312919110482'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/5169941312919110482'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='मनातले काहीतरी'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-5533001129787769693.post-7175566744367969674</id><published>2010-06-20T06:52:00.000-07:00</published><updated>2010-06-20T08:37:51.041-07:00</updated><title type='text'>फादर्स डे</title><content type='html'>खर म्हणजे जुन महीन्यातील तीसरा रविवार हा फ़ादर्स दे म्हणुन जगभरात साजरा केला जातो ह्याची कल्पना होती परंतु तो आजच आहे हे सकाळी मेल पेटी उघडल्यावर व मुलीचे अमेरिकेतुन ग्रिटींग आल्यावर प्रकर्शाने जाणवले.&lt;br /&gt;का कुणास ठाउक मदर्स डे चा जेवढा गाजावाजा केला जातो त्या मानाने आजच्या दीवसाला तशी कमीच प्रसिध्दी मिळते. आई व बाबा ह्याच्यात कोण मोठा अशी तुलना करणे हे योग्य नाही कारण दोघांचेही आपल्या मुलावर तितकेच प्रेम असते बहुतेक ठीकाणी  वडिल हे मितभाषि  असल्या मुळे व परंपरेने मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी ही त्यांच्या कडे असल्याने असे होत असेल.&lt;br /&gt;गेल्या आठवड्यात श्री नरेंन्द्र जाधव {नियोजन आयोगाचे सदस्य. पुणे विद्यापिठाचे माजी कुलगुरु व अर्थशास्त्राचे संशोधक}"ह्यांनी लीहलेले  आमचा बाप व आम्ही" हे पुस्तक  वाचुन झाले होते त्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वडिलाचे जे व्यक्तिचित्र रेखाटले आहे ते वाचल्यानंतर एखादे अशिक्षित वडिल जे समाजाच्या&lt;br /&gt;खालच्या वर्गातुन आले आहेत त्यांनी स्वथा हाल अपेक्षा सोसुन आपल्या सर्व मुलाच्या शिक्षणासाठी जो त्याग केला त्याला खरोखर तोड नाही.&lt;br /&gt;तसेच सातारचे डौक्टर भाउसाहेब कणसे त्यांनी "बेवड" ह्या त्याच्या आत्मचरित्रात&lt;br /&gt;त्याचा वडिलानी मुलाच्या शिक्षणासाठी जे कष्ट उपसले ते वाचल्यावर अंगावर शहारे येतात.&lt;br /&gt;वडिलाची भुमिका निभावताना प्रत्येकाची प्रचंड घुसमट होते कारण वडिलांना  ठराविक  चाकोरीतुन वाटचाल करावी लागते फार कठोर भुमिका घेणे त्याना शक्य नसते लग्न झाल्यावर मुलगी जेंव्हा तिच्या सासरी जाते तेंव्हा कठॊर असणरा बाप लोकाच्या नजरा चुकवुन खांद्यावरच्या उपरण्याने डोळे पुसतो तेंव्हा त्याच्या&lt;br /&gt;आयुष्याचे सार्थक झाले असते परंतु चार लोकात तो हसुन मुलीला निरोप देतो&lt;br /&gt;म्हणुन आज फादर्स डे च्या निमित्ताने अशा असंख्य बापाना सलाम.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/5533001129787769693-7175566744367969674?l=sudhirkeskarmanogat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/feeds/7175566744367969674/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/06/blog-post.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7175566744367969674'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/5533001129787769693/posts/default/7175566744367969674'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sudhirkeskarmanogat.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='फादर्स डे'/><author><name>sudhirkeskar</name><uri>http://www.blogger.com/profile/03868778449137794179</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://3.bp.blogspot.com/_XJFLCAQxcPI/StiiaxiJ_iI/AAAAAAAAAVw/j8xRkJj2gHA/S220/02.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry></feed>
